भाग १ जब वी मेट - नाशिकाचा अत्तरवाला -कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस!
भाग १ जब वी मेट
काही दिवसापुर्वी म. टा. मधे जब वी मेट या सदरासाठी काही जीवनात घडलेल्या आठवणी लिहा म्हणून म्हटले गेले होेते. तो लेख पाठवून आता महिना झाला. कदाचित ते छापतील असे नाही असे वाटून इथे सादर करत आहे.
अचानक भेटीनंतर त्या एकमेकांचे जीवन कसे बदलले.ग्राहकनामा
h3 {
font-size: 22px;
font-family: 'mu
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
h3 {
font-size: 22px;
font-family: 'mu
अळूच्या वड्या
h3 {
font-size: 22px;
font-family: 'mu
आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - २)
इमिग्रेशन - टेक ऑफ - बाय बाय मुंबईझालं तर मग, धास धुस, घाबरत घाबरत एकदाचे एअरपोर्ट मध्ये घुसलो.
पिंजरा
आपली मराठी भाषा खरंच खूप ग्रेट आहे. मराठीत एकाच वाक्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. इतकेच काय पण संदर्भ बदलला की वाक्याचा अर्थही बदलू शकतो. याचा एक अगदी ताजा ताजा अनुभव मला काल आला. निमित्त होते मित्राच्या घरच्या कार्यक्रमाचे. तसे माझे एकदोन मित्र सोडले तर बाकी सगळे विवाहित आहेत. बरे सगळेच मला ‘लग्न कर... लग्न कर’ असे सुचवत असतात. अर्थात अजून तरी मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलेले नाही. जर कुणी जास्तच त्याबद्दल म्हणायला लागले तर सरळ बोलून टाकतो... “च्यायला... माझे सुख बघवत नाही काय तुम्हाला?” अहो... काही जणांनी तर मला तसे स्पष्ट बोलूनही दाखवले आहे. असो...
नेहमी प्रमाणे आमच्या गप्पा चालू झाल्या.
प्रस्थापितांचे सामाजिक भान: भाग ३
मागील दोन भागात आपण पहिले तर असे दिसते कि प्रस्थापित त्यांच्या क्षमतेनुसार जितके समाजासाठी उपयोगी पडायला हवे तितके ते पडत नाहीत. असे खरंतर इतरत्रही म्हणजे इतर देशांमध्येही होत असते. समाजकारण काही प्रत्येक जण करीत नाही आणि त्याची गरजही असतेच असे नाही. भारतात मात्र आपले आयुष्य इतके सत्ताकेंद्रांमुळे प्रभावित असते कि प्रस्थापितांनी जमेल तेव्हडी मदत (जातपात, पूर्वग्रह, राजकीय मतं यापलीकडे जाणारी) करणे आवश्यक असते. दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. या उलट प्रस्थापित त्यांच्या क्षमतेनुसार सामाजिक दुही, निसर्ग ओरबाडणे या आणि अशा इतर गोष्टींमध्ये मश्गुल असतो.
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी
४: रामपूर बुशहर ते टापरी
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर
२९ जुलैची संध्याकाळ रामपूर बुशहरमध्ये गेली. दोन दिवस शिमला आणि नार्कंडा असं आल्यामुळे इथे फार गरम होत आहे. संध्याकाळी काही वेळ तर ताप आल्यासारखं वाटलं. चांगला आराम होऊ शकला नाही.
मिसळपाव