तुम्हाला लिहिता येते ?
भरतकुमार राऊत (राज्यसभेवर जाण्या आधी) यशवंतच्या व्ही.आय.पी. मध्ये भेटले. निमित्त "इको फोक्स" ची स्पर्धा. विषय पर्यावरण... बोलताना विषय आधुनिक मराठी वर आला... मुलांना मराठी नीट बोलता-लिहिता येत नाही असा सूर होता. राऊतांचा विरोध... मुलं मराठीच आहेत आणि ती बोलतात ती भाषा ही मराठीच आहे... लिहितात तो प्रकार मराठीत प्रचलित झाला नसेल तर होईल. आणि नाहीच होऊ शकला तर तिसरा नवा प्रकार येईल.
भाषाशुद्धी ही समकालिन संकल्पना आहे आणि तिच्यावर प्रतिगामी विचारांची बळजबरी, संस्कृति या अवजड शब्दा मागून उतरवलेली आहे. मुळात भाषाशुद्धी नावाचा प्रकारच "माझी बोली" या अहं शी निगडित आहे.
मिसळपाव
साहित्य :
लोणी (बटर) : १०० ग्रॅम
रिकोटा चीझ : ४२५ ग्रॅम (Ricotta cheese)
मिल्क पावडर : ४२५ ग्रॅम
साखर :३०० ग्रॅम
कृती :
प्रथम एका भांड्यात( नॉनसस्टिक्) लोणी गरम करावे.
लोणी वितळल्यावर त्यात रिकोटा चीझ घालावे.
तेही छान वितळल्यावर त्यात मिल्क पावडर घालुन एकजिव करुन घ्यावे.
मग त्यात साखर घालावी.
मिश्रण सतत हलवत रहावे. ते भांड्यापासुन सुटु लागले की ताटलीत काढावे. (त्याचा घट्ट गोळा होत नाही.
-भटोबा