दुखात सुखाची धून असते ..!!
सगळेच संपून गेलेले असते
ती धडपड ...
जागरणे ....
धावपळ ...
धडधडणे ....!!
नि उरतो फक्त एक न मिटणारा आवंढा
आई गेली नि फक्त उरले निव्वळ अश्रू
न कळत ....न जुमानणारे ...!
सगळे बधीर ..!!
ते क्षण ….
ते वातावरण ....
सगळे सुन्न... अबोल ...
अश्रू फक्त सोबत ...कधीपण ...!
एका नंतर दुसर्याचे
घनघोर टाहो....
काव्यरस
मिसळपाव
शनिवार रविवार राजमाची !!! म्हणताच ब-याच मंडळींची नावे आली होती पण त्यातले १३ मावळेच शब्दाला जागले होते त्यात मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. पहाटे ६.३० ची लोकल पकडून लोणावळा गाठायचे असे ठरविले होते.