असं वाटतं !
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं...............
निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं......................
काव्यरस
पूर्वसूत्र :
खालची सही थोडी स्टायलिश असली तरी नाव सहज वाचता येत होते.
‘बापरे, १८५८ च्या जून महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई शहीद झाली होती !’ मी थक्क झालो.
‘हो. ...आणि १ नोव्हेंबर १८५८ ला हिंदुस्तानात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येऊन ब्रिटीश गव्हर्न्मेंटची, राणी व्हिक्टोरियाची सत्ता स्थापित झाली !’ प्रद्युम्न शांतपणे म्हणाला.
भाग – ५