Skip to main content

निखारा मिसळ| तंदूर मिसळ |झणझणीत कट /सँपल by Namrata's CookBook

लेखक Namokar यांनी बुधवार, 19/06/2019 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ४५ मिनिटे लागणारे जिन्नस: 2 कप मटकी 2 मोठे चिरलेला कांदा 12-15 कढीपत्ता 20-25 लसूण अदरक 2 चमचे मिसळ मसाला (सुहाना) 1/2 चमचे हळद पावडर 1 चमचा लाल तिखट 1 चमचा काळ तिखट जिरे मोहरी 2 बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर फरसाण तेल लिंबाचा रस गूळ क्रमवार पाककृती: १. मटकी संपूर्ण रात्री ७ ते ८ तासात भिजवून घ्या २. एका कॉटन च्या कपड्यामध्ये मटकी मोड येण्यासाठी 5 ते 6 तास बांधून ठेवा ३. आता मटकी एका भांड्यामध्ये घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी , हळद , चवीनुसार मीठ घालून मिक्स करुन घ्या ४. मध्यम गॅसवर शिजवून घ्या (4 शिट्ट्या ) .(मटकी जास्त शिजवू नका ) - आता मिसळ कट / तर्री तयार करुन घेऊ ५.

कोबीची खुसखुशीत वडी by namrata's cookbook

लेखक Namokar यांनी बुधवार, 19/06/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: बरीक चिरलेला कोबी(२०० ग्रॅ ) १ वाटी बेसन पीठ (१०० ग्रॅ ) १/२ वाटी तांदळाचे पीठ (५० ग्रॅ) १/२ चमचा हळद 3 मिरची 3 लसूण पाकळ्या १/२ आल कोथिंबीर २ छोटे चमचे लाल तिखट (optional) २ छोटे चमचे जिरे २ छोटे चमचे ओवा २ छोटे चमचे तिळ तेल मीठ लिंबाचा रस पाणी K1.png क्रमवार पाककृती: १. कोबी बारीक चिरुन धुवून घ्या २. प्रथम लसूण + अदरक + मिरची + जिरे पेस्ट करुन घ्या ३. स्टीमर प्लेट घ्या आणि त्याला तेल लावून घ्या ४.

मळभ..!

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 18/06/2019 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरि बरच दाटलेलं असतं आणि खरच हमसुन बरसायचं असतं उगाच नाहि , तर अगदि मनापासुन डोळ्यातलं पाणि न लपवता जमेल तितकं सांडायचं असतं आत दाटलेलं , मळभ साठलेलं कुठेतरि हमसुन बरसायचच असतं किती विचार करुन प्रत्येकवेळी आलच जरी भरुन भलत्यावेळी सारखं सारखं बाजुला सारायचं नसतं परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीत हळुवार डोक खुपसायचं असतं आत दाटलेलं , मळभ साठलेलं कुठेतरि हमसुन बरसायचं असतं .. कुठेतरि हमसुन बरसायचच असतं ...

घरातील वायरिंग मध्ये अर्थिंग चे महत्व

लेखक मिलिंद दि.भिड़े भिलाई यांनी मंगळवार, 18/06/2019 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या पोस्टचा संबंध प्रत्येका च्या जीवा शी केव्हा ही येऊ शकतो। आजकाल वीजेचा वापर खूप वाढला आहे, कारण बाजारात येणारे प्रत्येक तीसरे उपकरण वीजेवर चालते । वीज म्हणताच मला नेहमी "इलेक्ट्रिकल सेफ्टी" आपसुकच आठवते । एक छोटीशी चूक वीजेच्या बाबतीत कधी ही "जीवघेणी बनू" शकते । 33 वर्षे वीज मंडलात नोकरी करून अंतहीन एक्सीडेंट पाहिलेत। प्रत्येक एक्सीडेंट ने आम्हाला बरेच काही शिकविले । वीज मंडळात इलेक्ट्रिकल एक्सीडेंट्स टाळायला बरीच व्यवस्था असते, तसे घरातल्या बाबतीत नसते । ह्या भूमिकेवर आता खालील पोस्ट वाचावी । प्रत्येक वीज व्यवस्थे मध्ये लीकेज करेंट पासून वाचवायला अर्थिंग ची व्यवस्था असते । प्रत्येक घर

कंटाळा आल्यावर घरच्या घरी तुम्ही काय खाता ?

लेखक उपेक्षित यांनी मंगळवार, 18/06/2019 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
मंदार भौंचा बाजार आमटीवाला धागा पाह्यला आणि डोक्यात किडा वळवळला बघा. तुम्हाला कधी अस होत का कि लयी कंटाळा आलाय आणि घरात असलेल काहीच खावस वाटत नाही ? मला तर खुपदा होत अस. मग काहीतरी झोलझाल करून मी नाही नाही ते खात बसतो, शाकाहारी असल्यामूळ थोडी मर्यादा येते पण काय हरकत नाही. १) शिळा भात असला आणि तो थोडासा मोकळा असला कि त्यावर कच्च तेल टाकून + आपल्याला झेपेल इतके लाल तिखट + मीठ टाकून मस्त हाणतो, सर्दी झाली असल तर नाक मोकळ होत आणि तोंडाला चवही येते. २) वरचाच प्रकार थोडा मोल्ड करून पोह्याला वापरायचा त्यात आवडत असल तर घरचे घट्ट दही टाकायचे कधी कधी + कोथमिर मारायची थोडी वरून.

गेटिसबर्गचा कसाई

लेखक प्रलयनाथ गेंडास्वामीं यांनी मंगळवार, 18/06/2019 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोलोरॅडोच्या त्या भयाण वाळवंटात दिवसभर फिरून फिरून अगदी वैतागून गेलाअसता एखादा… रणरणत ऊन भाजून काढत होतं… उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…ध्यास होता तो एकाच गोष्टीचा…औषधाच्या कुपीचा... "फार फार तर तीन किंवा चार दिवसच आपल्या हातात आहे आता ..." हुंदका आवरता आवरता तिचे ते शब्द त्याच्या कानात घुमत होते निघाल्यापासून ... जेव्हा त्याची मुलगी आजारी पडली तेव्हा तो औषध आणायाला, घोड्यावर दोन दिवस प्रवास, मधे एक रात्री मुक्काममार्गावर . त्या रात्री, त्यांला सेंट लुईस येथुन जमानिम्यासह निघालेला पायोनियरांचा एक गट मिळाला...

बोन्साय

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 18/06/2019 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
.. ती मॉडर्न सावित्री होती वडा च्या फांदीची पूजा तिला मान्य नव्हती - तीन वडा च बोन्साय विकत आणलं व यथासांग पूजा केली - दारावर टकटक झालं तीन दार उघडलं - दरवाज्यात एक तीन फुटी माणूस उभा होता - अरे तू कोण ? - सावित्री मी सत्यवान तुझा पती - अर्रे तू तर चागला पाच फूट आकरा इंच उंच होता तुज असं कस झालं ? - तू वडा च बोन्साय पूजला वडा न मला बोन्साय केलं - तिच्या डोळ्या समोर पारंब्या लोम्बु लागल्या व ती बेशुद्ध पडली

दे दे दे दे दे दे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/06/2019 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे किती वेळ झाला सारखा हातात घेते तु जशी मालकीण मी पण मालक आहे माझ्याच घरात मला चोरी झाली मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे दे दे दे दे दे दे दे सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते (चाल सोडून:- भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा) महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोड

पावसाळ्यात प्रवास आणि तुमची कार

लेखक मिलिंद दि.भिड़े भिलाई यांनी मंगळवार, 18/06/2019 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़ फक्त कार ओनर्स ने वाचावे आणि व्यवहारात गरजे प्रमाणे आणावे: पुष्कळ दा असे होते कि आपण कुठे तरी महत्वाच्या कामाने जात असतो, पाऊस येईल असे वाटत असते आणि आपण कार घेऊन बाहेर निघतो । आपल्या अपेक्षे प्रमाणे आपल्याला रस्त्यात पाऊस लागतो आणि आपण सहज पणे कार वाईपर चालू करतो, आणि अचानक तो वाईपर चालण बन्द होत । आता वाढत्या पावसात आपल्याला ड्राइव करायला त्रास होत असतो कारण समोर चा रस्ता स्पष्ट दिसत नाही आणि आपण गांगरतो । काय करावे हे माहित नसते, आणि जवळपास गैरेज ही नसते । अश्या वेळेस काय करावे हे माहित असले तर आपण हळूहळू पण सुखरूप आपल्या गंतव्या वर किंवा गैरेज पर्यन्त प

वीज बिल

लेखक मिलिंद दि.भिड़े भिलाई यांनी मंगळवार, 18/06/2019 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद भिड़े, भिलाईनगर, छत्तीसगढ़ वीज बिल ज्यास्त आले, ही सर्व सामान्य माणसाची तकरार,भारतात कुठे ही ऐकायाला, हमखास मिळते,। तुम्हाला मिळणाऱ्या बिल वर जवळपास प्रत्येक गोष्टिंचा खुलासा दिलेला असतो, फक्त तुम्ही तो अभ्यासायाचा / वाचायाचा त्रास घेत नाही । हे न केल्या मुळे तुम्हाला असे वाटते कि वीज पुरवठा करणारी एजेंसी तुम्हाला लूटत आहे । वीज बिलिंग मुळात तुम्ही विद्युत जोड़नी मागत असताना दिलेल्या खप अहिवाला (demand) वरुन ठरत असते ।त्या मागणी प्रमाणे तुमच्या जोड़नी साठी एनर्जी मीटर लावला जातो ।तुमच्या घरी खप अहिवाला पेक्षा ज्यास्त उपकरणें वापरल्यास तुमचे बिल वाढते ।हे तथ्य ग्राहक सोइस्कर रित्या विसरतो।