रंजक माहिती :-
आज इन्टरनेट
आज इन्टरनेट
गेल्या काही दिवसांपासून टेनिस एल्बोच्या दुखण्यानं डोकं वर काढलंय त्यामुळे फारसं आवडत नसतानाही, सकाळी पायी फिरायला जाण्यावाचून व्यायामाचा दुसरा पर्याय नव्हता. पायी फिरायला लागलो आणि एरवी पटकन निसटून जाणारे आजूबाजूचे देखावे आता हळूहळू सरकू लागले अन् आधी कानाडोळा केलेले, जागोजागी लावलेले विद्रूप फलक डोळ्यात चांगलेच खुपायला लागले. यावर अनेकांनी आजवर आक्षेप घेतलाय, वरपर्यंत तक्रारी केल्यात, आंदोलनं केलीत आणि त्यावर मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पोकळ आश्वासनंही दिलीत आणि तरीही विद्रुपीकरण चालूच आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात बदल हा अपवाद नसून परंपराच आहे. या भूमीने नेहमीच सत्तेला प्रश्न विचारले, विचारसरणींना आव्हान दिले आणि आवश्यक वाटल्यास प्रस्थापितांना नाकारण्याचे धाडस दाखवले. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीने हा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. या निकालाकडे केवळ सत्तांतर म्हणून पाहणे म्हणजे बंगालच्या राजकीय मानसशास्त्राचा अपमान ठरेल; कारण इथे मतपेटीतून उमटलेला कौल हा नेहमीच अधिक खोल, अधिक सूक्ष्म आणि अधिक बहुपदरी असतो, असे म्हणता येते.
नमस्कार मंडळी
लागला निकाल,मान खाली,अन् कपाळावर आठ्या,
शेख चिल्लीच्या बाता आणी खोट्या खोट्या मिठ्या.
कोणाला दोष देऊ? कोणाचे नाव घेऊ?
जनतेच्या कौलाचे, रडगाणे कसे गाऊ?
तेच ‘हॅकिंग’चे गाणे, EVM,SIR ला दोष देणे,
शिळे झाले बहाणे, तरी का होत नाही शहाणे!
"आम्हीच जिंकायला हवे होतो", हाच एक अट्टाहास,
पण जनतेच्या निकालाने दिला, सत्तेचा वनवास.
जनतेचा कौल आला, तरी पचत नाही सत्य,
‘लोकांचा रोष’ मानण्यापेक्षा, मोदीमीत दुत्त.
दुत्त,दुत्त,दुत्त......
कधी महागाईची लाट, कधी स्वप्नरंजनाची वाट
तुका-विठू नाते कसे
आज ४ मे २०२६ रोजी भारतातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती येत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
सकाळी ९:३० वाजेपर्यंतचे लाईव्ह कल खालीलप्रमाणे आहेत:
बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे.
नजीकची क्षितिजे – ऊर्जाणू (The Energions) भाग ३