" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा." ...
वाचता वाचता वाचनात आलं म्हणून,ह्या विषयावर आज मी आणि प्रो.देसाई आणि त्यांच्या नविन पाहूण्या बरोबर जरा
"वृद्धत्व शाप केव्हा ठरतं."
ह्या विषयावर चर्चा करायचं ठरवलं.
त्याचं असं झालं,बराच वेळ मी तळ्यावर भाऊसाहेबांची वाट बघत बसलो होतो.अर्थात बरोबर पाडगांवकरांचं कवितेचं पुस्तक चाळण्यात वेळ घालवला.इतका उशिर झाल्याने येत नाहित असं समजून दूरवर एकदा न्याहाळून पहावं म्हणून नजर टाकली असता चार जण हलक्या पावलाने येताना दिसले.बरोबरचे एक गृहस्थ वॉकर घेऊन चालत होते.भाऊसाहेब थांबा,थांबा म्हणून मला हाताने खुणावत होते.जवळ आल्यावर त्या तिन गृहस्थांशी माझी त्यानी ओळ्ख करून दिली.
"हे प्रो.घारपुरे,हे डॉ.तुळपुळे आ
मिसळपाव


उस्ताद अमजद अली खॉं यांचे सुपुत्र अयानअली बंगश :-