एक अंमळ मजेदार बातमी..
आजच्या 'इ-सकाळ'मधे ही बातमी वाचनात आली. बातमी ऐकून मजा वाटलीच आणि या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने आपण एका मोठ्या जंगी सामन्यापासून दूर राहीलो याबद्दल खेदही वाटला.
प्रस्तुत बातमीत अनेक समिक्षकानी वेगवेगळ्या कविना आणि त्यांच्या कवितांना धारेवर धरले. तसेच कवींची केवळ रोमँटिक कविता केल्याबद्दल हेटाळणी केली. नंतर एका कविराजानी या सर्व टीकाकारांचा उपरोधिक शब्दात समाचार घ्यायला सुरुवात केल्यावर मात्र संबंधित समिक्षक चिडले व गोंधळ सुरू केला. अधिक माहीती वरील दुव्यावर वाचावी.
मिसळपाव
