खंत.....
२६-११-२००८ नंतर त्यावेळचे गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला , आणि आज १ वर्षानी परत तेच गृहमंत्री आहेत !
निर्लज्जपणाचा यापेक्षा दुसरा दाखला कुठे असेल?
आणि हेच दिलासा देणार की अशोक कामते यांच्या बाबत चौकशी केली जाईल.....
या परिस्थितीचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.....
खंत.....
आसवांचे केव्हढे उपकार झाले ,
मारेकरी कणवेस साक्षीदार झाले !
( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र कणवेस पात्र ठरला !)
जाधवांचे दु:ख जाणावे कसे?
साथ ते सोडून .....दावेदार झाले !
( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या ३ साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले , आण
काव्यरस
मिसळपाव
साहित्य-
१. ५ ते ६ कप केक (कोणताही तयार केक चालेल मी कप केक वापरला)
२. आर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड करुन घ्या
३. अननस, द्राक्ष, पपई, किवी, स्ट्रौबेरी, पिच चे तुकडे (तुम्हाला आवडणारी फळे त्यांचे तुकडे करुन वापरा अन्यथा हवाबंद ड्ब्यातही फळांचे तुकडे सिरपमधे मिळतात तेही वापरु शकता)
४. टुटी फ्रुटी
५.