दिल्ली निवडणूक नंबर २
श्री केजरीवाल यांचे पत्र इथे
ही निवडणूक व्हावी असे मला वाटते कारण
लोकशाहीत स्पष्ट बहुमत असण्यास महत्व मिळेल
श्री केजरीवाल यांनी लिहिलेले पत्र किती परिणामकारक ठरते ते समजेल
राजकारण सरळ बाळबोध असावे का याचे उत्तर मिळेल [ काही वर्षापूर्वी इंदिरा गांधीनी ''सरकार बनानेके लिये समर्थन दिया था सरकार चलानेके लिये नही '']
असले पक्ष इतरत्र निघू शकतील
असले पक्ष राज्यकारभार चालवू शकतील का याचे उत्तर मिळण्याची संधी मिळेल
मिसळपाव