Skip to main content

पुणेरी पगडी

लेखक Dinesh Satpute यांनी मंगळवार, 16/02/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी नगरला असताना मित्र म्हणायचे कि तुला नगरमध्ये गाडी चालवता आली तर जगात तू कोठेही गाडी चालवू शकतोस.आम्हा नगरकरांचा हा समज किती खोटा आहे हे मला पुण्यनगरीत आल्यावर समजले.नगरमध्ये गाडी चालवताना सिग्नलला गाडी थांबल्यावर सिग्नल कळत नसल्याने गाडीवर मागे बसला आहे त्याला आम्ही 'सिग्नल आहे का?'असं विचारायचो.पुण्यात सिग्नलला थांबल्यावर 'पोलिस आहे का?'असं विचारतात. अगदी कालचीच घटना घ्या.पुण्यात हेल्मेट सक्ती करून वसुली सुरु झाली अन वादविवादांना अस तोंड फुटले कि पुणेकरांनी ऑफिसला जाण्याऐवजी ट्राफिक पोलिसाबरोबर वादविवाद करून पोलिसांनाच टोपी घातली.एकतर पुणेकरांना (दुस्र्यास )टोपी घालण्याची सवय.आज दुसरा कोण

पनिपत नंतर......

लेखक मनराव यांनी मंगळवार, 16/02/2016 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
पनिपतच्या पराभवानंतर मराठी युद्ध कैद्यांचे काय झाले यावर एक लेख काल लोकसत्ताला वाचला....... २२ हजार युद्ध कैद्यांनां अहमद शहा अब्दालीने आपल्या बरोबर अफगाणिस्तानात न नेता बलुचीसस्तान मधे कलातचा खानाच्या स्वाधीन केले... त्या कैद्यांचे पुढे काय झाले याबद्द्लचा हा लेख आहे. तोच लेख मिपा बांधवांसाठी डकवत आहे....

मोबाइलवर आता मराठी बंधनकारक

लेखक समीर शिन्दे यांनी मंगळवार, 16/02/2016 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात विकल्या जाणा-या मोबाइलमध्ये या पुढे इंग्रजीबरोबरच हिंदी आणि एका स्थानिक भाषेचा समावेश असणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार विभागातर्फे येत्या तीन महिन्यांंत याबाबत एक अधिनियम काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागातील एका उच्च पदस्थ अधिका-याने ही माहिती दिली. देशात विकल्या जाणा-या काही मोबाइलमध्ये सध्या भारतीय भाषांचा समावेश आहे. मात्र, काही कंपन्यांचा याला अपवाद असल्याने सरकारने हे पाउल उचलले आहे. देशाच्या कानाकोप-यातील सर्वसामान्य मोबाइलधारकांना परस्परांशी सहज संपर्क करता यावा, यासाठी या पुढे प्रत्येक इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असणे अनिवार्य असेल.

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

लेखक गणेश उमाजी पाजवे यांनी मंगळवार, 16/02/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.

नॉस्टॅल'जीया'

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 16/02/2016 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
नॉस्टॅल'जीया' मुंबईत राहिलो नाही जास्तं... पण कूलर ऐंड कंपनी सारखी इराणी हॉटेलं... क्या बात है टाइप फीलिंग! उरल्येत फारच कमी म्हणा... अगदी बोटांवर मोजता येतील इतकीच्! त्यातली डुगडुगणारी जुनी लाकडी टेबलं/खुर्च्या... जुने पंखे, जुने आरसे, जीर्ण मेनुकार्ड, जुने सॉसचे लाल खंबे, गल्ल्यावर विराजमान जुना मालक... त्याचा जुना 'अती'ट्यूड... जुन्या टेबलवरच्या जुन्या काचेच्या खालचं जूनं कापड...

मेहबूब मेरे...

लेखक विनायक पन्त यांनी मंगळवार, 16/02/2016 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
ईद के दिन कही घर से बाहर ना निकलना, लोग चान्द समझके कही रोजा ना तोड दे, खफा हो कर खुदा कही... चान्द जैसे मुखडे बनाना ना छोड दे...
काव्यरस

लदाख सायकल ने : शम्शा ते मटायन (भाग १७)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी मंगळवार, 16/02/2016 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जमीन वरच गाद्या अंथरल्या आणि चादर घेऊन झोपलो. खूप गरम होत होते. आज सायकल ने खूप त्रास दिला. गियर शिफ्टिंग मशीन मध्ये काहीतरी गडबड होती और आणि गडबड पण चढाई च्या वेळेसच करायची. चढाला पहिल्या गियर ची आवश्यकता पडायची त्यावेळेसच आपोआप दूसरा गियर पडायचा. कितीतरी वेळा असे झाले. रस्त्यावरच्या धुळीने आणि मातीने असे झाले असेल. मी आज ७१ किलोमीटर सायकल चालवली.

दिवस एकोणिसावा

सकाळी उठलो तसं मुलांनी घेरलं. हातात पाण्याचा जग आणून दिला. इच्छा नसताना सुद्धा जावं लागलं.

रात्रीस भेळ चाले

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 16/02/2016 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीस भेळ चाले ही मूठ कुरमुर्‍याची संपेल ना कधीही ही भेळ पण्डीतान्ची हा कन्द (बटाटा) ना दग्दभू, मिठा-तिखा (रस) वाहतो हा मिश्रणात रगड्याच्या अभिशाप भोगतो (डास) हा पुरीस होई साक्षी हा दूत चिलटान्चा खाण्यास पाणीपुरी ही असते खरी चटक जे सत्य भासती ते नसते खरे टोपात पुसतात बुडवूनी ते बोट धोतराला या साजिर्‍या भैयाला का गाठावे खिण्डीत मिटतील सर्व शंका (पाहून ) न्हाऊन या मिठीत (मिठी नदी :फिदी:) परतेल का तरीही आजार हा क्षणाचा चु भू द्या घ्या मूळ गीत रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्
काव्यरस

कथा ( भाग २ )

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी मंगळवार, 16/02/2016 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
" निशा इकडे ये ग. " " काय दिदी ? " " तुला एक खेळ सांगते, जमेल का तुला खेळायला ? " " पण काय आहे खेळ ? " " मी तुला एक वस्तू शोधायला सांगणार आहे आणि ती जर तू शोधून आणली तर तू जिंकलीस. " " ठिक आहे दिदी मी प्रयत्न करेन . " " ठीक आहे, तर मग ऐक इथुन सरळ रेषेत पुढे जायचं . मग तिथे कळकाच बेट शोधायच. त्याला एक फेरी मारायची आणि मग ज्या दिशेला पाण्याची टाकी दिसेल तिकडे जायच. पाण्याच्या टाकीपासून पूर्वेला २० पावलं जायचं . तिथे एक आंब्याचं झाड शोधायचं .