पनिपतच्या पराभवानंतर मराठी युद्ध कैद्यांचे काय झाले यावर एक लेख काल लोकसत्ताला वाचला.......
२२ हजार युद्ध कैद्यांनां अहमद शहा अब्दालीने आपल्या बरोबर अफगाणिस्तानात न नेता बलुचीसस्तान मधे कलातचा खानाच्या स्वाधीन केले... त्या कैद्यांचे पुढे काय झाले याबद्द्लचा हा लेख आहे.
तोच लेख मिपा बांधवांसाठी डकवत आहे....
मिसळपाव
उत्तम माहिती!!
अत्यंत रोचक आहे माहिती.
धन्यवाद!
रोचक माहिती !
त्यातील एखादा फेसबूक वर भेटला
मी पण वाचला
धन्यवाद
अभिमान वाटतो.........
लेख
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा ...
परवाच हा लेख वाचण्यात आला.
धागाकर्त्याचे आभार...
जयंत कुलकर्णी
In reply to जयंत कुलकर्णी by अदि
अगदी!