Skip to main content

खेचयाचे बोम्बिल

लेखक नीळा यांनी बुधवार, 14/09/2016 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
खेचयाचे बोम्बिल ही पाककृती माझ्या बाबाची आहे.

कावेलोसिम - स्वप्नातले गांव

लेखक गणामास्तर यांनी बुधवार, 14/09/2016 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
लांऽऽबलचक सुट्टी हि प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट असते. जर का ती नेमकी हवी त्या वेळी मिळाली तर होणारा आनंद काय वर्णावा, अर्थात हा आनंद फार कमी वेळा वाट्याला येतो म्हणा. सुट्टी घालवायची कशी हा सांप्रतला फार कठीण प्रश्न बनून राहिलेला आहे. 'सुट्टी घालवण्याची ठिकाणे' या बाबतीत प्रत्येकाच्या मनातील कल्पनांची जर का माहिती गोळा करायची ठरवली तर एक अत्यंत रोचक यादी तयार होईल यांत काही शंका नाही. पण खरा प्रश्न उभा राहतो तो इथेचं. प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन एखाद्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करणे हा एक अवघड प्रकार असतो. नवरा गोवा म्हणत असेल तर बायको हमखास राजस्थान वगैरे काही तरी म्हणत असते.

धन्यवाघ !!!

लेखक हृषिकेश पांडकर यांनी बुधवार, 14/09/2016 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
सौरव गांगुलीला बंगाल ‘टायगर’ म्हणतात,मन्सूर आली खान पतौडीला ‘टायगर’ पतौडी म्हणतात अगदी हेच नाही तर बाळासाहेब ठाकर्यांना महाराष्ट्राचा ‘वाघ’ म्हणतात या गोष्टी आता सर्वश्रुत आहेतच.वरील संदर्भामध्ये प्रत्येकाला वाघाची उपमा दिली आहे.वाघाला इतके श्रेष्ठत्व का आहे.

भक्तिमॉन गो!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 14/09/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
bg सदर लेख लोकमत हॅलो ठाणे पुरवणीर १४-०९-१६ रोजी प्रकाशित झाला

दारी श्रावण दारी साजण....

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 14/09/2016 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
दारी श्रावण दारी साजण.... पाऊस आला पाऊस आला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सरींवर सरी अशा कोसळल्या डोळ्याच्या कडा ढासळल्या असा काही बरसला श्रावण न्हाऊन निघाली तुझी आठवण रोज खेळते आठवणींची भातुकली वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली कळलेच नाही कधी ठाकला दारी श्रावण दारी साजण.... राजेंद्र देवी

श्रीगणेश लेखमाला - मी वाचनवेडा

लेखक मोदक यांनी बुधवार, 14/09/2016 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background-color: #F7F0ED; } .inwrap { border: solid transparent; border-width: 30px; -moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7NoipWB8umtRrJQI6xzsP9FoDw6_R28E8ubxIAvPgpG4Z1LtZRt2dgHOA186X9lZTDVhRTrF3vUlcpvAIO02SZGyaPGfzBu_1KJePL-VNuMnf4T9U_G2ZkGmi57E5w2Rxv6Ao7Qay1ifyaIlbhM6yyjE0vAxsimDT3c6QyttQMKk0OJc1lxdOwvwL9mOpmNWJPEvXOasIj5H2fil5gJCc69T1Cq_u5J5eJf73JwtFrs1LOLfqFDxLhq9koWBdnOriy-DMcB-3Z4cy4rQC0idezcO1kcH0uFgDzR1kFE9QkUAcSNByEmsJVoYRCOghsflaC-WBAszJ4XhOU1iM5AzcL_Zs3fb7Lr8brZCNyUaKYpmtSCTVYWaGyH2w7gTXNfLSFunWk6h2DL8I3Dh_S

श्रीगणेश लेखमाला - 'राजहंस' सांगतो... - मुलाखत : विशाखा पाटील

लेखक स्रुजा यांनी बुधवार, 14/09/2016 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background-color: #F7F0ED; } .inwrap { border: solid transparent; border-width: 30px; -moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7NoipWB8umtRrJQI6xzsP9FoDw6_R28E8ubxIAvPgpG4Z1LtZRt2dgHOA186X9lZTDVhRTrF3vUlcpvAIO02SZGyaPGfzBu_1KJePL-VNuMnf4T9U_G2ZkGmi57E5w2Rxv6Ao7Qay1ifyaIlbhM6yyjE0vAxsimDT3c6QyttQMKk0OJc1lxdOwvwL9mOpmNWJPEvXOasIj5H2fil5gJCc69T1Cq_u5J5eJf73JwtFrs1LOLfqFDxLhq9koWBdnOriy-DMcB-3Z4cy4rQC0idezcO1kcH0uFgDzR1kFE9QkUAcSNByEmsJVoYRCOghsflaC-WBAszJ4XhOU1iM5AzcL_Zs3fb7Lr8brZCNyUaKYpmtSCTVYWaGyH2w7gTXNfLSFunWk6h2DL8I3Dh_S