तुम्हाला काय वाटते?
आज सकाळी पुणे मं.पा. येथे जमावाने ५० पेक्षा जास्त पी.एम्.टी. फोडल्या.
कारण काय तर एक १२ वर्षाचा मुलगा सायकलवरून जात असताना पी.एम्.टी. च्या चाकाखाली आला.
रस्त्यावर सगळीकडे काचाच काचा होत्या.
खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर?
भारताबाहेरही लोक असेच वागतात का?
शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते?
राजमुद्रा :)
मिसळपाव