Skip to main content

नर्मदे हर- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 08/05/2023 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा बंद असताना धागा उडल्यामुळे पुन्हा प्रकाशित करत आहे. ====================================================== नमस्कार मंडळी नर्मदा परिक्रमा या विषयावर भरपूर लेख,पुस्तके वगैरे उपलब्ध आहेत. मला वाटते "नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये )" हे पुस्तक त्यातल्या त्यात जुने असावे. कारण श्री.जगन्नाथ कुंटेंच्या नर्मदे हर पुस्तकातही त्यांनी गुण्यांचे पुस्तक वाचून परिक्रमा केल्याचे लिहिले आहे.

मिपाकट्टा-पुणे ०७ मे २०२३

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 07/05/2023 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी कर्नलकाकांनी विनंती केल्यावरुन हा आजच्या कट्ट्याचा छोटासा वृत्तांत एक सदस्य अमेरिकेतुन आल्याने कट्टा करावा असे ठरत होते, त्यामुळे ८-१० जणांचा कायप्पा ग्रुप तयार करुन चर्चा सुरु झाली आणि हो-ना करता करता डेक्कन,संभाजी पार्क ला भेटु असे ठरले. मी थोडासा उशिरा १०.४० पर्यंत पोचलो तोवर कर्नल तपस्वी,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा असे आले होते.

लोहगड, भाजे लेणी--फोटोवारी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 07/05/2023 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पहीलेच सांगतो की भटकंती विभागात एरर येत असल्याने ईथे धागा काढला आहे त्याबद्दल क्षमस्व. एप्रिल्/मे महीन्याचे ऊन तापत आहे, त्यामुळे हे काही भटकंतीचे दिवस नव्हेत गड्या. पण मुलाची परीक्षा संपुन पुढचे क्लास सुरु व्हायला २-३ दिवस होते, आणि अभ्यास "करुन" तो आणि "बघुन" मी कंटाळलो असल्याने एक तरी वन डे करावा असा विचार केला. त्याचे १-२ मित्रही तयार झाले. मग काय, विकांताला निघालो गाडी घेउन सकाळी ६-६.१५ वाजता. थंड वातावरण होते, ट्रॅफिकही कमी होते, वाटेत घोरावडेश्वर लागले, म्हटले जरा वॉर्म अप होईल, म्हणुन गाडी बाजुला घेतली आणि निघालो वर जायला.

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 07/05/2023 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी. वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी. दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी. पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी. हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.
काव्यरस

महाराष्ट्र शाहीरः नोंदी

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 05/05/2023 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
"महाराष्ट्र शाहीर" पाहिला. चित्रपटाची चित्रपट म्हणून मला चिकित्सा करण्याची अधून मधून उबळ येते, त्या अर्थाने हा रसास्वादही नाही, परीक्षणही नाही, समीक्षा तर नाहीच नाही. चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती, निरपेक्ष नीरक्षीरविवेक मांडून तपासायचे माझ्याकडून हळू हळू कमी होत आहे. एरवी स्मरणकातरतेचे मला वावडे आहे. मराठीला ग्रासलेल्या स्मरणकातरतेची उबग येते. विशेषतः मराठी चित्रपटांना एखादा हिट फॉर्म्युला सापडला की दळ दळ दळण दळतात. नॉस्टॅल्जियाचे म्हणालतर खूप मोठे मार्केट आहे. मराठी चित्रपटांना ते सतत खुणावत असतं. त्याची जाणीव ठेवूनच हा चित्रपट पाहायला घेतला.

जोकशाही

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 05/05/2023 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री सामान्यांच्या हाती वाणसामानाची जंत्री भाडोत्री बँडवाले अन् भाड्याचे वाजंत्री आकड्यांची कुतरओढ लोक'शाई'ची जोकतंत्री लोकल ला अजून लटकतात ट्रॅफीकमधे अजून अटकतात तरुण नोकरीसाठी भटकतात शेतमाल दलाल अंग झटकतात ह्याची वटवट की त्याची खटपट सिहासन चित्रपट कि राष्ट्रपती लागवट?! हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री जनतेला पडत नाही फरक. त्यांना रोजचाच झालाय समस्यांचा नरक !!

जोकशाही

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 05/05/2023 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री सामान्यांच्या हाती वाणसामानाची जंत्री भाडोत्री बँडवाले अन् भाड्याचे वाजंत्री आकड्यांची कुतरओढ लोक'शाई'ची जोकतंत्री लोकल ला अजून लटकतात ट्रॅफीकमधे अजून अटकतात तरुण नोकरीसाठी भटकतात शेतमाल दलाल अंग झटकतात ह्याची वटवट की त्याची खटपट सिहासन चित्रपट कि राष्ट्रपती लागवट हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री जनतेला पडत नाही फरक. त्यांना रोजचाच झालाय समस्यांचा नरक !!

नारळी पाव

लेखक सुनील यांनी गुरुवार, 04/05/2023 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महिन्यांपूर्वीच्या बुलेट्प्रूफ कॉफी या माझ्या पाककृतीत म्हटल्याप्रमाणे आहारातून कार्ब्स कमी केले. त्यामुळे वजन कमी झाले ते अद्यापही ६० किलोच आहे. आता कार्ब्स कमी करायचे तर माझा आवडता पाव हा पदार्थ खाता येत नाही. म्हणून कार्ब्स विरहीत पावाच्या शोध घेत असता नारळी पावाची कृती सापडली आणि त्वरीत अमलातही आणली.

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 04/05/2023 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.