याद हमारी मिटा न देना...!
पहिली ते सातवी सकाळची शाळा असायची. दप्तर सांभाळत शाळेच्या रस्त्यावरून जाताना घरोघरी सिलोन रेडिओवर ‘पुरानी फिल्मोंके गीत’ वाजत असायचे. लतादीदी आशा यांच्या सुरेल गीतांच्या मध्येच एक वेगळाच खडा सूर ठेक्यात कानाची पकड घेई अन नकळत पाय त्या स्वरांच्या तालावर झूम उठत. ..’बूझ मेरा क्या नाव रे नदी किनारे गाव रे..
पिपल झुमे मोरे आंगना ठंडी ठंडी छाव रे ...’
..सुरुवाती-सुरुवातीला बाई गातेय का पुरुष असा प्रश्न पडायचा.
मिसळपाव
मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा
खरतर लिहायची होती एक रटरटुन उकळती कविता
ज्यात असतील गरुड , ज्वालामुखी आणि भवानी तलवार
छातीचा कोट , दर्यादिली आणि पोलादी मनगटे उचलती भार
उत्तुंग ध्येयांची हंड्या झुंबरं - सह्याद्री , समुद्र आणि शिवराय
कारण माय मराठीचे अभिजात शब्दवैभव