काही प्रश्र्न......
गेली कित्येक वर्षे काही प्रश्र्न मनांत आहेत.
१. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का?
२. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?
३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?
४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?
५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
८.
कॅलीडोस्कोप
कॅलीडोस्कोप
--१--
श्रावणातला सत्यनारायण.
तिची नवी कोरी साडी व माझे बऱ्याच दिवसांत न घातलेले सदरा व सुरवार. चौरंग, केळीचे खुंट; श्रीगणेश व लंगडा बाळकृष्ण मूर्तिमय, पण सुपाऱ्यात मांडलेले नवग्रह आणि कलश व श्रीफल मिळून केलेला प्रतिकात्मक सत्यनारायण. ओळखीचे साधू वाणी व त्याचा जावई, लीलावती व कलावती. पंचामृत, व आमच्या हिचा केवळ शिरा म्हणून करतांना कधीकधी चुकणारा पण प्रसादाच्या रूपांत नेहमीच अचूक व हवाहवासा वाटणारा.
त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान .
त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान .
हमीद दलवाई आणि माझा स्वधर्माकडे पहाण्याचा चष्मा एकच आहे. ज्या दृष्टीकोनातून हमीद इस्लामकडे आणि मुस्लिम समाजाकडे पाही , नेमक्या त्याच दृष्टीकोनातून मी हिंदूचे यच्चयावत धर्म आणि समग्र हिंदू समाज यांकडे पाहतो. हमिदचा दलवाई्चां चष्मा माझ्या नेहमीच्या वापरातला असल्याने , प्रस्तुत लेख प्रथमपुरुषी एकवचनात लिहिला आहे . पण लेखातले प्रत्येक वाक्य आणि विचार प्रवाह मात्र हमिदचाच .
फ्लाईट १९ : मिस्टरी ऑन विंग्स (भाग-१)
नुकतचं दिनांक ८ मार्च २०१४ रोजी एम.एह.३७० ही कुलालंपुर-बिजींग हे विमानं कुठलेही सबळ पुरावे नं देता गायब झालय. चीन, मलेशिया आणि इतर अश्या सुमारे १० देशांच्या संयुक्त शोधपथकांना सुमारे ३२,००० चौरस कि.मी. चा परिसर चाळुन काढल्यानंतरही २७७ प्रवासी, मलेशिया एअरलाईन्स चे १२ कर्मचारी आणि बोईंग ७७७ ह्या प्रचंड विमानाचं नक्की काय झालं ह्याचा काही पत्ता नाही. कुठलेही अवशेष, मृतदेह किंवा ईतर पुरावे मागे नं ठेवता गायब झालेल्या ह्या घटनेनंतर दुसर्या महायुद्धाच्या काळात अश्याच गुढ रितीनी गायब झालेल्या फ्लाईट नं. १९ ची आठवण झाली नाही तरच नवल.
भरतपूर व भिंडावास
चलत मुसाफिर यांचा धागा बघून दोन वर्षापूर्वी केलेल्या सहलीची आठवण झाली. इतर माहिती त्यांनी दिलीच असल्यामुळे मला फक्त छायाचित्र टाकायचे काम बाकी आहे....:-)
पण हरियानात भिंडावास नावाचा एक मस्त ठिकाण आहे ज्यात पाण्याभोवती १२ कि.मीचा चालण्याचा मातीचा रस्ता आहे. मधे पक्षी व आपण रस्त्यावरुन ते बघायचे असा कार्यक्रम फारच छान असतो. हे पाणे कृत्रीमरित्या साठवले आहे.
'क्वीन' : कंगनाच्या सहज-सुंदर अभिनयातून साकारलेली स्त्री-मुक्तीची अनोखी कथा
'क्वीन' हा कंगना रनावतचा नवीन सिनेमा.१९९६ माऊंट एव्हरेस्ट - २
हिलरी आणि तेनसिंग्च्या काळात आणि नंतरही अनेक वर्षे काठमांडूहून एव्हरेस्ट बेस कँपपर्यंतचा ट्रेक ३१ दिवसांचा असे. अनेक लहानमोठ्या खेड्यांतून वाट काढत आणि पहाडातून उंच चढत ही वाट एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचते. आता मात्र काठमांडू ते लुकला पर्यंत विमान अथवा हेलीकॉप्टरने जाता येते. अर्थात हे सर्वस्वी काठमांडू आणि लुकला इथल्या हवामानावर अवलंबून असते. लुकला समुद्रसपाटीपासून २८६० मी ( ९३८३ फूट ) उंचीवर वसलेले लहानसे खेडेगाव आहे.
लुकला पासून दुधकोसी नदीच्या काठाने फकडींग आणि तिथून नामचे बाजार ( उच्चार : नामचे बझार ) हे नेपाळमधलं शेर्पांचं सर्वात मोठं गाव गाठण्यास दोन दिवस लागतात.
१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १
माउंट एव्हरेस्ट !
पृथ्वीच्या पाठीवरचं सर्वात उंच गिरीशिखर असलेल्या एव्हरेस्टचं आकर्षण जगभरातील सर्वच गिर्यारोहकांना असतं. १९२२ सालच्या पहिल्या एव्हरेस्ट मोहीमेपासून आजतागायत अनेकांना त्याचा मोह आवरता आलेला नाही. या वेडापायी कित्येकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, कित्येकजण हात-पाय गमावून कायमचे जायबंदी झालेले आहेत, पण तरीही त्याचं आकर्षण अबाधित आहे.
गेल्या काही वर्षांत गाईड आणि शेर्पांच्या संगतीने गिर्यारोहणाचा फारसा अनुभव नसलेले अनेक लोकही एव्हरेस्टवर जाऊन पोहोचले आहेत. एकप्रकारे एव्हरेस्टचं हे व्यावसायिकरणच आहे. पर्वतावर कोणतंही संकट कधीही उद्भवण्याची शक्यता असते.
मिसळपाव