या क्रांतीकारकांच्या पदरी आलेली उपेक्षा तर व्यथित करून सोडते. सतत परदेशी राहून क्रांतीकार्य करणारे खानकोजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणून भारतात परत आले तेव्हा बोटीतून उतरल्यावर प्रथम त्याना पोलीसानी अटक केली. कारण ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर बजावलेले अटक वॉरंट भारत स्वतंत्र झाल्यावरही जारी होते. काय म्हणावे या उपेक्षेला?
उपरोल्लेखीत उपक्रम वाचून धन्य वाटले.
क्रांतीकारी
डॅनी.
पुण्याचे पेशवे
एखादी संस्था १४००० विद्यार्थ्यांना मर्यादित मनुष्यबळ, मर्यादित वेळ व मर्यादित निधी यावर मात करून एका सामाजिक व राष्ट्रिय कार्यात सामिल करुन घेते व साडे नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
नक्कीच! एक ठाणेकर म्हणून मलाही ही गोष्ट अभिमानास्पद वाटते!
वा साक्षिदेवा, सुंदर माहिती पुरवलीस..!
आपला,
(भगतसिंगप्रेमी) तात्या.
नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
निश्चितच!! ही घटना इथे शब्दबद्ध केल्याबद्दल आभार. आणि ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल "अर्थ"चे हार्दिक अभिनंदन!
-ऋषिकेश
प्रतिक्रिया
डॉ. खानकोजे
अत्यंत स्तुत्य असा प्रकल्प
अभिमानस्पद..
सुरेख उपक्रम
स्तुत्त्य!
वा!
अतिशय..