ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.
भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे.
महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत.
राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
---
नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा.
- द्येस्मुक् राव्
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तेच तुला विचारतोय.
हे काय
तूच विचारले होतेस की इतर
तामिळनाडूचे राज्यपाल रवी
तामिळनाडूचे राज्यपाल रवी निर्लज्ज आहेत.राज्यपाल बनायला “निर्लज्जपणा”हा एकच क्रायटेरिया ठेवला असावा असे वाटते. कोशारीही असंच होता!बंगाल मधील हिंसा
भाजपने काही गुंड हाताशी धरून
आजच्या लोकसत्तेत ह्याविषयावर
नागपूरला दंगल घडवलेल्यांबद्दल
बंगालचे लोक आपल्याच कर्माची
बंगालचे लोक आपल्याच कर्माची फळ भोगत आहेत.बाडिस. महाराष्ट्रालाही या कर्माची वाईट फळे भोगावी लागताहेत. ही बया बांगलादेशींना घुसवून कागदपत्रे देऊन अधिकृत नागरिक करून घेते व ते पहिली गाडी पकडून महाराष्ट्रात येऊन ठिय्या पसरतात आणि बंगालमधला भद्र वर्ग यांच्या त्रासामुळे महाराष्ट्रात येतो.नागपूर दंगलही मुस्लिमानीच
धोरणे बदलास नकार दिल्याने
मी टॅरिफ लावले अँड एव्हरीबडी
अमेरिकेत लोकं ह्यापेक्षा
+१
सहमत आहे, तिकडे डोलंड
आणखी दोन
नरसिंहराव सुद्धा अपवाद नव्हते
हृदयनाथ मंगेशकरांनी
२५ फेब्रुवारी १९९३
मांग भरो सजना नव्हे तर
खरंच की. खून भरी मांग होता तो
डीएमके
म्हणजे कुणेएकेकाळी निवडणूक
म्हणजे कुणेएकेकाळी निवडणूक
हृदयनाथ मंगेशकर
त्यांनी स्वत:च तसे सांगितले
त्यांनी स्वत:च तसे सांगितले
ऐकीव कसे काय? त्यांनी एका
ते काहीही सांगतील त्यावर
ते कशावरून खरे बोलले नसतील?
ते कशावरून खरे बोलले नसतील?
मग हे पण ऐका
स्वतः हृदयनाथ मंगेशकरांनी
असेल. आधीच्या मुलाखतीत नोकरी
किती त्या कोलांटउड्या. ह्याचा
कसली कोलांटीउडी. मी कधी
हृदयनाथ मंगेशकर हे कधीही
हृदयनाथ मंगेशकर हे कधीही आकाशवाणीत नोकरी करत नव्हते व त्यांनी केलेला हा आरोप खोटा असल्याचे नंतर सिध्द झाले होते.म्हणजे हृदयनाथ मंगेशकर धडधडीत खोटे बोलले होते तर?आपल्याच पक्षाच्या
+१
पंतप्रधानांना रोज सपाटून
त्याना इडीद्वारे ब्लॅकमेल