समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
वाचने
38645
प्रतिक्रिया
201
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन
आधीच सांगतो -
माझी माहिती ऐकीव असून
In reply to आधीच सांगतो - by जेम्स वांड
बरेच काही शिकवतात
In reply to आधीच सांगतो - by जेम्स वांड
गेल्या आठ वर्षांत तसे पोषक
In reply to बरेच काही शिकवतात by कर्नलतपस्वी
सरकारचं डोकं ठिकाणावर नाही.
भक्तांनी तान न घेता
In reply to सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजप पिडित राज्यांनी अशा
In reply to सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजप पिडित राज्यांनी अशा तरुणांना सेवेत घेऊ वगैरे असे म्हटले आहे.खिक्क.भक्तांनी तान न घेता) चर्चा चालू ठेवावी.डबल खिक्क.अजुन एक घोटाळा
रेलवीर, पोष्टवीर, बिजलीवीर
In reply to अजुन एक घोटाळा by प्रसाद गोडबोले
किमान ५० वर्षांपासून पोस्टात
In reply to रेलवीर, पोष्टवीर, बिजलीवीर by स्वधर्म
तुलना?
In reply to किमान ५० वर्षांपासून पोस्टात by श्रीगुरुजी
बापरे, अजून योजना सुरू सुद्धा
In reply to तुलना? by प्रसाद गोडबोले
केवळ प्रतिसाद मिपावरचे सोडा.
In reply to बापरे, अजून योजना सुरू सुद्धा by श्रीगुरुजी
एखाद्या राजकीय पक्षाचे पाठबळ
In reply to केवळ प्रतिसाद मिपावरचे सोडा. by कंजूस
जोरदार स्पेक्युलेशन
In reply to बापरे, अजून योजना सुरू सुद्धा by श्रीगुरुजी
काही युरोपीयन देशांप्रमाणे
सहमत.
In reply to काही युरोपीयन देशांप्रमाणे by विजुभाऊ
मास्तर , येतो औरंगाबादला (
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो हो.
In reply to मास्तर , येतो औरंगाबादला ( by विजुभाऊ
हा विषय चर्चा करण्याच्या पण लायकीचा नाही
अनुभवाच काय, फक्त २५%च पुढे
फक्त आर्थिक फायद्याचा विचार
आताची लढाई इतकी सोपी आहे का,?
अग्निपथ मुळे चीन आणि
In reply to आताची लढाई इतकी सोपी आहे का,? by sunil kachure
अग्निपथ मुळे चीन आणि
In reply to आताची लढाई इतकी सोपी आहे का,? by sunil kachure
मूर्खपणावर जगातील कोणत्याही
In reply to अग्निपथ मुळे चीन आणि by प्रसाद_१९८२
खुप वाईट वाटते
साधे डॉक्टर होण्यासाठी
In reply to खुप वाईट वाटते by sunil kachure
डॉक्टर!!
In reply to खुप वाईट वाटते by sunil kachure
डॉक्टर!!
In reply to खुप वाईट वाटते by sunil kachure
अग्निपथ योजनेची माहिती देणा ऱ्या लेखाची लिंक हवी.
सध्या इतकंच मिळालं.
In reply to अग्निपथ योजनेची माहिती देणा ऱ्या लेखाची लिंक हवी. by कंजूस
अरे व्वा ,
In reply to सध्या इतकंच मिळालं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदींना विरोध करण्यासाठी
In reply to अरे व्वा , by डँबिस००७
अग्निपथ लोकांच्या डोक्यात घुसत नाही
कोणतीही नवीन योजना जाहीर केली
एकच म्हणणे आहे mr श्री गुरुजी
सहमत आहे
+ १
In reply to सहमत आहे by कर्नलतपस्वी
+१
In reply to + १ by श्रीगुरुजी
केन्द्र सरकारला त्यांच्या अधिन आसेलेल्या सेवांमधे देश व जनहित कर
कर्नल तपस्वी
हे सरळ सरळ कालानुरूप
पूर्वी 'शिक्षणसेवक' नावाचे शिक्षक आणले तसं?
In reply to हे सरळ सरळ कालानुरूप by चौथा कोनाडा
अगदी.
In reply to पूर्वी 'शिक्षणसेवक' नावाचे शिक्षक आणले तसं? by कंजूस
पूर्व लष्कर प्रमुख
अग्निपथ योजने ची घोषणा होता
अग्निपथ योजनेमुळे अचानक १०
In reply to अग्निपथ योजने ची घोषणा होता by डँबिस००७
सुनिल कचरे
कुठल्या नोकरी....
In reply to सुनिल कचरे by कर्नलतपस्वी
कर्नल तपस्वी
In reply to कुठल्या नोकरी.... by कर्नलतपस्वी
कर्नल तपस्वी
In reply to कुठल्या नोकरी.... by कर्नलतपस्वी
प्रतिसाद द्यायचा म्हणून
In reply to कर्नल तपस्वी by sunil kachure
सुनील साहेब,
In reply to कर्नल तपस्वी by sunil kachure
पूर्णपणे सहमत.
In reply to सुनील साहेब, by सौन्दर्य
+१
In reply to सुनील साहेब, by सौन्दर्य
सैनिकांचे पेन्शन परवडत नाही
शेतकर्यांनी फार्मर्स लॉ ला
कर्नलतपस्वीन जी
Mr डांबिस
योजनेलाच विरोध कशासाठी?
सरकारला योजना आणयचीच होती तर
सरकारला योजना आणयचीच होती तर
In reply to सरकारला योजना आणयचीच होती तर by रात्रीचे चांदणे
पहिली बाजू :
माहितीची पीडीएफ पाहिली.
टूलकीट
अगदी बरोबर. मिपावरही नेहमीचेच
In reply to टूलकीट by Nitin Palkar
बऱ्याच माजी लष्करी अधिकारी,
वेड घेवून पेड गावाला भक्त जात आहेत.