मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अग्निपथ

रणजित चितळे ·

आग्या१९९० 17/06/2022 - 13:03
शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन आयकराच्या कक्षेत आणून कर महसूल वाढवणे. वाढीव महसूल सरकारने सैनिकांच्या पेन्शनवर खर्चावा परंतू अग्निपथ सारख्या शॉर्ट टर्म योजना आणू नये.

जेम्स वांड 17/06/2022 - 13:09
माझी माहिती ऐकीव असून अनुभवाची नाही, काही चुकल्यास रणजित चितळे, खरे सर, कर्नल तपस्वी आणि इतर निवृत्त अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे
शॉर्ट सर्विस कमिशन झाल्यावर अधिकाऱ्यांना उत्तम पॅकेजेस मिळतात कॉर्पोरेटमध्ये, का ? ,कारण त्यांना ओटीए सारख्या प्रीमियर संस्थांतून व्यावसायिक व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन इत्यादींचे पण धडे दिलेले असतात, लीड युवर मेन इंटू द बॅटल सारखे लीडरशिप एथोज शिकवलेले असतात, कित्येक ऑफिसर्स तर इन सर्विस लिएन किंवा स्टडी लिव्ह घेऊन आयआयएम , आयआयटी सारख्या जगविख्यात संस्थांतून आपापले पदव्युत्तर शिक्षण पण पूर्ण करतात. तो मामला सॉरटेड आहेच. आता वळूया अग्निपथकडे - मुळात जवान अन अधिकारी प्रशिक्षणात फरक असतो, अदर रँक मध्ये सेपॉय म्हणून भर्ती झालेल्या माणसाला त्याच्या रेजिमेंटल सेंटरला रुजू झाल्यावर सहा सहा महिन्यांचे बेसिक फिजिकल/ मिलिटरी ट्रेनिंग आणि नंतर सहा महिन्यांचे ऍडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग देऊन पोस्टिंग दिले जाते, त्यांचे मूळ ट्रेनिंग हे शिस्त, दुरुस्त हत्यार संचालन आणि अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशावर शंका न घेता प्राणपणाने तो आदेश अमलात आणणे असते असे वाटते. चार वर्षे अग्निपथमध्ये भर्ती झालेल्या पोरांना ६ महिने ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवणार ? त्या ट्रेनिंगमधून त्यांनी पुढील साडेतीन वर्षे "पलटणचा मान" "शिस्त" अन "शौर्य" मेंटेन ठेवण्याचे ट्रेनिंग देणार का त्याच्यासोबत त्यांना पुढील सिविलीयन वाटचालीत उपयोगी पडतील अशीही ट्रेड्स शिकवणार ? ही भर्ती जर आर्मी सर्विस कोर, मेडिकल, जॅग कोर, , ईएमई इत्यादीत केली तर किमान बाहेर पडून स्वयंरोजगार संधीत कामी येतील अशी स्किल्स मिळतील, आर्टिलरी किंवा आर्मर्ड कोर, इनफंट्री इत्यादींचे प्रशिक्षण बाहेर कुठे वापरणार ? नुसते पोस्ट रिटायरमेंट कर्ज देऊन काय उपयोग ? तेच हवे असल्यास सरकारचीच मुद्रा लोन योजना आहे की त्यासाठी भर्ती कश्याला व्हायला लागतंय ? असे काही (कदाचित बाळबोध) प्रश्न माझ्या मनात येत आहेत, योग्य निरसन होईल ही अपेक्षा. :) - (गोंधळलेला) वांडो

In reply to by जेम्स वांड

चौथा कोनाडा 17/06/2022 - 14:41
माझी माहिती ऐकीव असून अनुभवाची नाही, काही चुकल्यास रणजित चितळे, खरे सर, कर्नल तपस्वी आणि इतर निवृत्त अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे
विंग कमांडर सुद्धा सांगू शकतील !

In reply to by जेम्स वांड

हत्यारांचा वापर रखरखाव हे शिक्षण आसतेच पण त्या व्यतिरिक्त स्टोअर मॅनेजमेंट, कॅटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट ,ड्रायव्हिंग, कॉम्प्युटर इ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रशीक्षणा बरोबरच व्यक्तीमत्वाचा विकास व आत्मविश्वास पण रीक्रूट मधे भरला जातो.शेवटी कुणी कीती घेऊ शकतो हे प्रत्येकाने ठरवायचे. एक कमीशन्ड अधिकारी पण बनतो व दुसरा बेवडा बनून बाहेर पडतो.depends on individual.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० 17/06/2022 - 16:25
गेल्या आठ वर्षांत तसे पोषक वातावरण केले असते तर त्या ११ लाखात ७५% सैनिकांना पुढील ४ वर्षाने व्यवसाय करायची हिम्मत केली असती.

सरकारने बेरोजगारी दूर करण्यासाठी तात्पूरत्या स्वरुपात सैन्यदलात भरती करण्याची ही अग्नीपथ योजना अंमलात आणायचा प्रयत्न केला आहे. तरुणांच्या मनात या नौकरी अमिषाची काहीही एक चांगली प्रतिक्रिया उमटलेली दिसत नाही. देशाच्या आठ राज्यात सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात तीव्र निषेध आणि तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत. सरकारला निवृत्त सैनिकांवर जो खर्च करावा लागतो तो यापुढे करावा लागू नये म्हणून ही एक आयडिया सुपीक डोक्यातून निघालेली दिसते. सैनिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना पुढे भरतीसाठी प्राध्यान्य दिले जाईल, त्यांना व्यवसायासाठी वित्तीय पुरवठा, बँक कर्ज दिल्या जाईल असे आता तरुणांचा विरोध पाहता सरकार खुलासे करीत आहेत, तर भाजप पिडित राज्यांनी अशा तरुणांना सेवेत घेऊ वगैरे असे म्हटले आहे. आता जी माहिती वाचण्यात येत आहेत त्यात, सैनिकास प्रतिमहिन्यास ३० ते ४० रु महिना असेल. त्याच वेतनातून तीस टक्के वेतन सेवानिधी म्हणून सरकारकडे जमा होईल, तीतकीच भर सरकार त्यात घालेल. वेतन आणि सरकारचे मिळून चार वर्षानंतर साधारणतः ११ लाख रुपये त्या 'अग्नीवीरास' मिळतील. ( वाचकांनी सध्याची डीसीपीएस योजना डोळ्यासमोर आणावी ) साधारणतः वेतन तीस ते चाळीस हजार न देता, ते वेतन वीस/तीस हजार होईल राहीलेले पैसे सरकारकडे जमा होतील. वर्षाला पाच लाख रु जमा झाले तर सरकार तितकेच पैसे टाकून सैनिक जेव्हा 'अग्नीवीरात' रुपांतरीत होईल तेव्हा त्याला अकरा लाख रुपये मिळतील. नौकरीत असतांना मृत्यू आल्यास ४४ लाख रुपये अनुग्रह रक्कम मिळेल असे म्हटल्या जात आहेत. अपंगत्व आल्यास ४४/२५/१५ लाख रुपये दिले जातील. ( हिशेब कमी जास्त धरावा) सरकार असे का करते आहे ? सध्या एका सैनिकाला त्यांच्या वेगवेगळ्या रँक सोडून द्या. एका साध्या निवृत्त सैनिकाला माहिती विचारली तर तीस हजार प्लस निवृत्तीवेतन त्यांना मिळते. नवीन सैनिक भरती झाल्यास त्याच्या पहिल्या वर्षाच्या ट्रेनिंगनंतर पहिल्या महिन्याचा पगार साठ सत्तर हजार जरी समजलो तरी सरकार त्यातून चाळीस ह्जार तरी वाचवत आहेत त्याला द्यावी लागणारी पेन्शन द्यावी लागणार नाही. नव्या अग्नीपथ योजनेत सरसकट सैन्य भरती नाही, तीही मिरीटवर आहे. सगळेच तरुण सरसकट सैनिक होणार नाहीत. सैनिकांचा उद्योगही सरकारी कंपन्याप्रमाणे तोट्यात जातोय असे वाटत असल्यामुळे पैसे कपातीची आयडिया शेठच्या डोक्यात कोणीतरी टाकली असेल, तेव्हाच शेठला असे काही-बाही सुचत राहते. दुसरं काय. सैनिकांचे वेतन वगैरे या बद्दल अधिकृत माहिती कोणी टाकल्यास सरकार किती पैसे वाचवत आहे ते लक्षात येईल. (भक्तांनी तान न घेता) चर्चा चालू ठेवावी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भक्तांनी तान न घेता
प्रतिसाद उत्तम होता , पण नेहमी प्रमाणेच भक्त ह्या पवित्र हिंदु संकल्पनेचे शब्दाचे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करुन माती खाल्लीत ! आता झक मारत, आम्हाला पटत नसतानाही, ह्या अग्निपथ चे समर्थन करणे आले. =))))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाजप पिडित राज्यांनी अशा तरुणांना सेवेत घेऊ वगैरे असे म्हटले आहे. खिक्क. भक्तांनी तान न घेता) चर्चा चालू ठेवावी. डबल खिक्क.

मला सकृतदर्शनी ही अग्निपथ स्कीम आवडलेली कारण मी बर्‍याच अंशी राष्ट्रवादी आहे. इस्त्रायल मध्ये असते तसे प्रत्येकाला थोडेबहुत का होईना पण सैनीकी प्रशिक्षण आणि सक्तीची देशसेवा असयालाच हवी असे माझे ठाम मत आहे . पण एकूणच हा सगळा मोठ्ठा घोटाळा वाटतो. आधीच भारत जगातील दुसर्‍या की तिसर्‍या क्रमांकाची सेना आहे. त्यात अजुन हे कंत्राटी कामगार घेऊन नक्की करायचे काय आहे सरकार ला ? उगाच राष्ट्रविस्ताराचा विचार असेल की जसे पाकव्याप्त काश्मीर युध्द करुन जिंकणे किंव्वा पाकिस्तानचे ४ तुकडे पाडणे किंव्वा नॉर्थईस्ट्ला जोडणार्‍या चिकन नेक जवळचे बांग्लादेश च्या काही जिल्ह्यांचे लचके तोडणे, किंव्वा श्रीलंकेवर आक्रमण करुन हबनटोटा पोर्ट गिळंकृत करणे वगैरे काही प्लॅन असेल तर तर हा कंत्राटी सेनाभरती प्रकार समजु शकतो . अन्यथा काय्य उपयोग ह्या भरतीचा? (आणि तसा प्लॅन असला तरीही ह्या खोगीरभरतीचा काहीही उपयोग नाही , कारण माकियावेली प्रिन्स मध्ये म्हणाल्याप्रमाणे ऑक्झिलरीज आणि मर्सिनरीज चा खर्‍या युध्दात काहीही उपयोग होत नाही.) कट्टर हिंदुत्ववादी सनातनी असुनही मी येथे असे म्हणेन की रोजगार निर्मीती करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा हा अग्निपथ असला काहीतरी अनर्थकारक प्रकार देशाच्या माथी मारत आहे ! हा खर्‍या अर्थाने टॅक्स पेयर्स साठीचा अग्निपथ ठरणार आहे दुसरे काहीही नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 17/06/2022 - 15:16
>> कट्टर हिंदुत्ववादी सनातनी असुनही मी येथे असे म्हणेन की रोजगार निर्मीती करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा हा अग्निपथ असला काहीतरी अनर्थकारक प्रकार देशाच्या माथी मारत आहे ! हा खर्‍या अर्थाने टॅक्स पेयर्स साठीचा अग्निपथ ठरणार आहे दुसरे काहीही नाही . अगदी अगदी. यानंतर रेलवीर, पोष्टवीर, बिजलीवीर योजनाही येऊ शकतील.

In reply to by स्वधर्म

श्रीगुरुजी 17/06/2022 - 15:38
किमान ५० वर्षांपासून पोस्टात कंत्राटी कर्मचारी आहेत. बहुधा रेल्वेतही कंत्राटी कर्मचारी आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पोस्टातील अन रेल्वेतील कंत्राटी कामगार ह्यांची तुलना सैन्यसेवेतील कंत्राटी कामाशी कशी करता येईल ? अग्निपथातुन रिटायर झाल्यानंतर २५% लोकांना सैन्यात घेतील, उरलेल्या ७५% लोकांचे काय ? समजा कल्पना करु की त्यातील ७० % लोकांना काही ना काही संधी मिळत जातील, कदाचित पोलीस सेवा किंवा किमान कोणत्यातरी सोसायटीच्या वॉचमन वगैरे. पण तरीही उरलेल्या ५% लोकांचे काय ? ही ५% सैनिकी प्रशिक्षण घेतलेली बेरोजगार माणसे मर्सिनरीज झाले तर काय करणार ? किंव्वा गुंड झाले तर काय करणार ? इथे काहीही सैनिकी प्रशिक्षण नसलेले आर.टी.ओ लोकांना थांबहुन २०० -५०० चिरीमिरी छापतात चौकाचौकात , लोकं नाही सापडली तर त्यांच्या गाड्या टो करुन नेतात अन अपिसे उकळतात , ही फॅक्ट आहे . अशा परीस्थितीत सैनिकी शिक्षण असलेली अन वर्दीची पावर अनुभवलेली अन नंतर गमावलेली बेरोजगार लोकं काय करतील ह्या नुसत्या विचाराने थरकाप उडत आहे ! सैन्य ही स्वतंत्र वेगळा विषय आहे . त्यात कंत्राटी कामगार नेमणे हे हिताचे नाही. ह्याला अफवाद म्हणजे एकच परीस्थिती की ज्यात आपण मोठ्ठे युध्द आणि अ‍ॅक्च्युअल कॅज्युलिटी एक्स्पेक्ट करत असु तर कंत्राटी कामगार उत्तम !

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 17/06/2022 - 20:34
बापरे, अजून योजना सुरू सुद्धा झाली नाही, पण जोरदार स्पेक्युलेशन सुरू झाले. असो. या अत्यंत भंपक प्रतिसादाला उत्तर द्यायची इच्छा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

जोरदार स्पेक्युलेशन
' नुकतीच पीकी ब्लाईंडर्स ही सीरीज पाहुन संपवली . पहिल्या महायुध्दात फ्रान्स मधुन लढुन परत इंग्लंड मध्ये आलेल्या अन सुशिक्षित बेरोजगार झालेल्या ३ तरुणांनी कशी क्रिमिनल ऑर्गनायझेशन उभी केली ह्यावर अप्रतिम कथानक उभे केले होते. बाकी हे सगळेच काल्पनिक आहे अशातील भाग नाही. अमेरिकेत प्रायव्हेट वॉर कंपनीज अर्थात मर्सिनरीज च्या कंपनी आधीच अस्तित्वात आहेत , भारतात असे का होणार नाही ? होऊ तर शकतेच ! तुम्ही भंपक म्हणा काहीही म्हणा , शक्यता नाकारता येत नाही . आणि सर्व शक्यतांचा जमेल तितक्या बाजुनी विचार करणे हेच कोणत्याही सुज्ञ माणासाचे लक्षण आहे !

विजुभाऊ 17/06/2022 - 13:24
काही युरोपीयन देशांप्रमाणे तरुणांना सैन्य सेवेची सक्ती करा असा एक विचार मागे येवून गेला. या मुळे खरेतर अंगात शिस्त येईल , तसेच रिकामपणाचे उद्योग कमी होतील . शिवाय रोजगार तर मिळणारच आहे. घरी बसून चकाट्या पिटण्यापेक्षा किंवा सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होण्यापेक्षा हे कितीतरी चांगले आहे. शिवाय सैन्यात असताना मुक्त विद्यापीठातून शिक्षणही पूर्ण करता येइल. या योजनेला विरोध का होतोय तेच समजत नाही. चार वर्षानंतर काय याचे उत्तर कदाचित त्या चार वर्षात मिळून जाईल. हल्ली तर शिक्षणसंस्थातही हंगामी च्या पेक्षाही क्लॉकअवर बेसीसवर काम करवून घेतात , खासगी उद्योगात कौशल्य दाखवले तर नोकरीत ठेवतात अन्यथा दोन दिवसात हाकलून देतात. ते यांना चालते. अग्निवीर योजनेला विरोध नक्की कशासाठी होतोय तेच समजत नाहिय्ये. कोणतीही योजना १०० % उतमच असते असे नाही. काही धूसर नकारात्मक बाबी असू शकतात. पण म्हणून सम्पूर्ण योजना फेटाळणे चूक होईल. दुसरी कोणतीही योजना न सूचवता जे समोर येतेय ते नाकारणे योग्य पूर्ण चूक आहे

In reply to by विजुभाऊ

विजूभौची मतं पटत नाहीत. पण, विजूभौ, बासरी चांगली वाजवतात आणि लेखक म्हणुनही मोठा माणूस. शिवाय जालमित्रही आहेत. अजून कुठे कुठे प्रतिसाद दिले आहेत. प्लस वन करुन येतो. मैत्री नावाची काही गोष्ट असते की नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 17/06/2022 - 14:44
मास्तर , येतो औरंगाबादला ( संभाजीनगरला) . एकदा बसून ,जोरदार चर्चा करूया. (स्वगतः मैत्री नावाची काही चीज आहे का नाही!)

In reply to by विजुभाऊ

एकदा बसून ,जोरदार चर्चा करूया.
येस्सर...! हल्ली फार महाग होत चाललंय, हे बसणे वगैरे म्हणे. सरकारचं बसण्या-उठण्यावर लक्ष गेलं तर, एखाद्या योजनेत खपलेच समजा हे बसणारे उठणारे. =)) -दिलीप बिरुटे

sunil kachure 17/06/2022 - 13:24
भारत सरकार नी घेतलेला अविचारी निर्णय. मित्र ह्या मध्ये पुढे येणार आज मी सांगतो. हे चार वर्षाचे सर्व्हिस चे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना दिले जाईल. सैनिकांना 30 हजार आणि मित्रांना 70 हजार दिले जातील. देश हीत होईल असे कोणतेच कृत्य ह्या सरकार कडून होणे अशक्य आहे. मित्रांनी training school pan ओपन करून ठेवली असतील. जसे कृषी कायदे येण्या अगोदर च मित्रांची गोदाम बांधून तयार होती.

आग्या१९९० 17/06/2022 - 13:33
फक्त आर्थिक फायद्याचा विचार करून गेलेले युवक प्रशिक्षणाला कितपत न्याय देतील शंका आहे. फक्त चारच वर्षे काढायची आहे हि मानसिकता होण्याची शक्यता आहे.

sunil kachure 17/06/2022 - 13:37
आता लढाई करणे सोप नाही आणि पाहिजे पण ते सोप नव्हते. बुद्धी,कौशल्य,हत्यार ,निर्बिड पना,निर्णय घेण्याची क्षमता,शारीरिक क्षमता,संयम, मन शांती. अनेक गुण लागतात सैनिक मध्ये. कसाब बरोबर सात की आठ जन होते. त्यांना कंट्रोल करण्यास हजारो लोक लागली. कारण ते सात जण फुल ट्रेन होते. जन्नत मध्ये जाणे हा त्यांचा अंतिम हेतू होता .जिहाद म्हणजे धर्माचे काम हे पक्के मेंदूत होते सर्व हत्यार वापरणे,योग्य निर्णय ह्या मध्ये ते सक्षम होते सहा महिने trainig घेवून कोणी उत्तम योध्दा बनत नाही.चार वर्षात तो शत्रू शी लढण्यास बिलकुल सक्षम असणार नाही .नवीन तंत्र ,नवीन हत्यार,त्यांचा वापर,त्यांची माहिती.ह्या मध्ये तो तरबेज होणार नाही अग्निपथ मुळे चीन आणि पाकिस्तान मात्र खुश असणार . भारताला टक्कर देण्यासाठी त्यांना लाखो ची फौज लागणार नाही काही हजार फुल ट्रेन सैनिक पुरेसे होतील.

In reply to by sunil kachure

Bhakti 17/06/2022 - 13:40
अग्निपथ मुळे चीन आणि पाकिस्तान मात्र खुश असणार . भारताला टक्कर देण्यासाठी त्यांना लाखो ची फौज लागणार नाही काही हजार फुल ट्रेन सैनिक पुरेसे होतील.
:( :( :(

In reply to by sunil kachure

प्रसाद_१९८२ 17/06/2022 - 15:04
अग्निपथ मुळे चीन आणि पाकिस्तान मात्र खुश असणार . भारताला टक्कर देण्यासाठी त्यांना लाखो ची फौज लागणार नाही काही हजार फुल ट्रेन सैनिक पुरेसे होतील. -- तुम्हाला वैद्यकीय उपचाराची प्रंचड गरज आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

श्रीगुरुजी 17/06/2022 - 15:12
मूर्खपणावर जगातील कोणत्याही आरोग्यव्यवस्थेत उपचार नाहीत. मूर्खांकडे दुर्लक्ष करणे हाच एकमेव उपाय आहे व मी तेच करतो.

sunil kachure 17/06/2022 - 13:53
मध्ये एक बातमी होती सातारा जिल्ह्यातील जवान काश्मीर मध्ये शत्रू करून मारला गेला.भरती होवून फक्त ९ महिने झाले होते. त्यांनी trainig इतक्या कमी वेळात काय घेतली असेल,हत्यार चालवणे ,हत्यारांची माहिती,अचूक नेम, स्वतचं बचाव कसा करावा.शत्रू च्या चाली. इतक्या कमी काळात कोणी शिकू शकत का. साधे डॉक्टर होण्यासाठी पण पाच वर्ष जातात तरी बहुतांश डॉक्टर लोकांना काहीच कळतं नसते..हे तर युद्ध आहे .खूप अवघड कला आहे सहा महिन्यात ती आत्मसात करता येणे अशक्य आहे. एक चूक आणि जीवाचे बलिदान.

In reply to by sunil kachure

डँबिस००७ 17/06/2022 - 21:44
साधे डॉक्टर होण्यासाठी डॉक्टर होणे साधे ? उपचाराची खुप गरज आहे तुम्हाला ! बाकी चालु ठेवा तुमचा कार्यक्रम २०३० नंतर जर भाजपा सरकार नाही बनली तेंव्हा बोलु , तो पर्यंत तुमचा विनोदी कार्यक्रम सुरुच ठेवा !!

In reply to by कंजूस

सध्या इतकीच माहिती मिळाली. लिंक. ( थेट पीडीएफ फाईल उघडेल) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डँबिस००७ 17/06/2022 - 21:38
अरे व्वा , काल पासुन विरोध करत होतात आज माहीती शोधायला लागलात ? फक्त ईतक्या माहीतीवर कुणीही अग्नीवीर बनायला जाणार नाही पण विरोध करायला तुम्ही सर्वात पुढे !! मोदी विरोधात काय करुन घेतलत ?

In reply to by डँबिस००७

श्रीगुरुजी 17/06/2022 - 21:57
मोदींना विरोध करण्यासाठी कोणतीही माहिती असण्याची अजिबात आवश्यकता नाही. एखादी योजना आणणारी व्यक्ती किंवा एखादा निर्णय घेणारी व्यक्ती मोदी आहे इतकेच समजणे योजना/निर्णय विरोधासाठी पुरेसे आहे.

sunil kachure 17/06/2022 - 14:10
Salesman जसा त्याच्या उत्पादनच प्रत्याशिक दाखवतो आणि आणि लोकांचा विश्वास संपादन करतो. ते bjp सरकार नी करावे आणि मजबूत थप्पड विरोध करणाऱ्या मूर्ख लोकांच्या गालावर मारावी. राष्ट्रपती पासून पंतप्रधान आणि देशातील सर्व vip,ह्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अग्नी विराणा द्यावी . फुकट spg किंवा बाकी यंत्रणेवर करोडो खर्च करायची गरज नाही. ३० हजारात माणूस मिळत आहे. सुरुवात स्वतः पंत प्रधान मोदी नी करावी.

श्रीगुरुजी 17/06/2022 - 14:16
कोणतीही नवीन योजना जाहीर केली केली की ती प्रारंभी प्रायोगिक स्वरूपात असते. काही काळानंतर आलेल्या अनुभवातून, त्यातील त्रुटी, फायदे, तोटे लक्षात आल्यानंतर योजनेत योग्य बदल केले जातात. यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. अग्नीपथ योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, ती योजना समजण्याआधीच योजनेला विरोध करून जाळपोळ, दंगली, आंदोलने करणे हा वेडेपणा आहे. बऱ्याच राज्यात साध्या एका चपराशी पदासाठी हजारो अर्ज येतात. अर्ज करणाऱ्यांमध्ये अगदी द्विपदवीधर, विद्यावाचस्पती पदवी मिळविलेले सुद्धा इच्छुक असतात. अशा परिस्थितीत अग्नीपथ या योजनेकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याऐवजी जाळपोळ, दंगली करून ती योजनाच हाणून पाडली तर त्यात केंद्र सरकारचे नुकसान नसून इच्छुक तरूणांचेच नुकसान आहे. कृषी कायदे मागे घेतल्याने केंद्र सरकारचे कणभरही नुकसान झाले नव्हते. नुकसान झालेच असेल तर ते शेतकऱ्यांचे होते. अग्नीपथ योजनेबाबतीत असेच होऊ शकते. सरकारला योजना मागे घ्यायला लावण्याचा आनंद साजरा करा आणि चपराश्याच्या जागेसाठी लागलेल्या भल्यामोठ्या रांगेत उभे राहून परत सरकारला दूषणे द्या.

sunil kachure 17/06/2022 - 14:21
प्रधान मंत्री पासून राष्ट्र पती आणि सर्व vip ह्यांनी अग्नी वीरांची सुरक्षा घ्यावी. मग अग्नी वीर हे युद्धात कुशल आहेत हे आम्ही मान्य करू फुकट गोदी मीडिया सारखे बिनडोक समर्थन करणे सोडा. लोक मूर्ख नाहीत भक्त आंधळे. आहेत.

माझ्या मते भरती प्रक्रियेत सुधार केला आसून सद्यपरिस्थितीत बेरोजगार व अर्थीकदृष्ट्या दुर्बल युवकांना थोड्याच वेळात अर्थिक आत्मनिर्भर,आत्मविश्वास आणी प्रगती करण्याची सुवर्णसंधी आहे. या मधे निःसंशय सरकारचे आणी पर्यायाने देशाचे पण हित आहे परंतू युवाशक्तीचा जास्त फायदा आहे. केन्द्र सरकारला त्यांच्या अधिन आसेलेल्या सेवांमधे देश व जनहित करता बदल करण्याचे अधिकार प्रदत्त आहेत. भरती होणे न होणे सर्वथा वैयक्तिक निर्णय आहे.ज्याना ही प्रक्रीया पटत नसेल त्यांनी भाग घेऊ नये. सार्वजनिक संपत्तीची तोडफोड, दंगा आगजनी करणारा युवा कदापी शिस्तबद्ध, चांगला सैनिक बनू शकणार नाही. माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीगुरुजी 17/06/2022 - 14:42
+ १ ज्यांना ही योजना पटलेली नाही त्यांनी यात सहभागी होऊ नये. नियमित सैनिक भरती सुरू असते त्यातून प्रवेश मिळवावा. पण ही योजना काय आहे, त्याचे फायदे किती, तोटे किती, त्यात त्रुटी किती, या योजनेमागील उद्दिष्ट काय हे कणभरही समजले नसतानाही लगेच योजनेला विरोध, दंगे, जाळपोळ, आंदोलन हे कशासाठी? अर्थात मिपावरचे मोदीद्वेष्टे सुद्धा एकदम खडबडून जागृत झाले व कोणतीही माहिती नसतानाही अपेक्षेप्रमाणे त्यांनी नेहमीप्रमाणेच या योजनेला अंधविरोध सुरू करून मनातील मोदीद्वेष ओकायला प्रारंभ केला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

यश राज 17/06/2022 - 15:03
ज्यांना ही योजना पटलेली नाही त्यांनी यात सहभागी होऊ नये. नियमित सैनिक भरती सुरू असते त्यातून प्रवेश मिळवावा. पण ही योजना काय आहे, त्याचे फायदे किती, तोटे किती, त्यात त्रुटी किती, या योजनेमागील उद्दिष्ट काय हे कणभरही समजले नसतानाही लगेच योजनेला विरोध, दंगे, जाळपोळ, आंदोलन हे कशासाठी?
सहमत. मुळात योजना काय आहे हे या आंदोलनजिवी ना समजले पण नसेल.. काहीतरी योजना आलीय ना तर पूर्वनियोजित असल्याप्रमणे फक्त सार्वजनिक ठिकाणी हिंसा करायची एवढेच उद्दिष्ट. आणि मोदीळ झालेल्यांकडून काय अपेक्षा करायची. मुळात कोणत्याही गोष्टीचे फायदे तोटे काय असणार ते समजून घेण्याची त्यांची कुवत नसते.त्यांना कधी नव्हे ते काम मिळते keyboard बडवण्याचे व (आपली मानसिक गुलामगिरी त्यांच्या मालकाच्या चरणी सोपवून) इतरांना भक्त म्हणून हिणवण्याचे

sunil kachure 17/06/2022 - 14:34
सरकार म्हणून जी काही लोक आहेत ती देशाचे मालक नाहीत..त्यांच्या बापाचा देश नाही. सरकारी निर्णय मुळे देशाचे अतोनात नुकसान झाले तर ह्या सर्वांच्या प्रोपरी जप्त करण्याचा कायदा का नसावा? ह्यांना पूर्ण खानदान सहित तुरुंगात टाकण्याचं कायदा का नसावा.. हे प्रश्न पडतात.

sunil kachure 17/06/2022 - 14:42
तुम्ही जे लिहाले आहे ते स्वतः पंतप्रधान. संरक्षण मंत्री ,असे पण त्यांना कोणी विचारात नाहीत. मोदी च सर्व काही आहेत ह्यांनी जाहीर आहे बोलावे.खरेच हिम्मत असेल तर किंवा ह्या विषयावर सरकार नी पत्रकार परिषद घ्यावी आणि जगातील सर्व मीडिया लं आमंत्रित करावे. हे करण्याची हिंमत सरकार दाखवू शकतं नाही. मुळात योजना च बिनडोक आहे त्याचे समर्थन होवूच शकत नाही.

चौथा कोनाडा 17/06/2022 - 14:51
हे सरळ सरळ कालानुरूप कंत्राटीकरण आहे. सर्वच क्षेत्रात कार्यक्षमता, वेतन नियंत्रण इत्यादि कारणासाठी कंत्राटीकरणाची सुरुवात मागच्या एक दोन दशकात झालेलीच आहे ... त्याच धरतीवर सैन्यात असे उपक्रम सुरु होणार. हे अपरिहार्य आहे. अग्निपथला विरोध करून योजना बंद पाडली तरी, पुढेमागे दुसर्‍या कुठल्या तरी नावाखाली येणारच प्रश्न बेकारीचा आहे. युवकांनी सर्व बाजुंनी विचार करून या संधीचा लाभ घेण्यास हरकत नाही !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 17/06/2022 - 18:04
त्या वेळी रु तीन हजार पगार होता. आता वाढून वाढून साडे सहा हजार झाला आहे. खाजगी संस्थांचा फायदा झाला. "बघा सरकारच एवढा पगार देते, आम्हीही तेवढाच देणार."

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 17/06/2022 - 19:49
अगदी. अति तेथे माती मागणी पेक्षा पुरवठा जास्त .... कमी पदे आणि मोठ्या प्रमाणात बेकारी यामुळे नोकरी इच्छुकांची बार्गेनिंग पॉवरच क्षीण आहे. ... अणि भांडवलदार काय किंवा शासन काय दोघांनाही कमी पैशात सेवक हवेत.

sunil kachure 17/06/2022 - 14:53
पूर्व लष्कर प्रमुख नरवणे हे रिटायर्ड होण्याची वाट बघत होते काय? योजना खूप जुनी असणार पण योग्य व्यक्ती योग्य जागेवर असणे खुप महत्वाचे

डँबिस००७ 17/06/2022 - 15:17
अग्निपथ योजने ची घोषणा होता क्षणी त्याच्या विरोधात आंदोलन सुरु झालेली पाहुन हे लगेच कळले की ह्या योजनेला विरोध करायच्या मागे देशातले प्रभावी कम्युनिस्टानी विचारवंतांचा हात आहे. कोव्हीडनंतर बेरोजगारीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधी पक्षाला केंद्र सरकारवर हल्ला करायला एक प्रभावी हत्यार उपलब्ध होत. अग्निपथ योजनेमुळे अचानक १० लाख मुलांना काम मिळाल तर विरोधी पक्षाच्या पोटात कालवाकालव झाल्यास काहीच नवल नाही. त्यामुळे राजकारणामुळे प्रेरित होउन अग्निपथविरोधात आंदोलन सुरु झालेल आहे. देशात कुठेच स्वप्रेरित आंदोलने होत नाहीत. त्या मुळे अग्निपथ विरोधात अचानक सुरु झालेल्या आंदोलना मागे राजकीय शक्ती असणारच. केंद्र सरकारने याची चौकशी केली पाहीजे. १० लाख मुलांना सैन्यात चालवली जाणारी शस्त्र शिक्षण देऊन चार वर्षांनंतर अशी मुले समाजात वावरत असणार ह्याच्या मागे सरकारला काय साध्य करायच आहे असा एक सवाल एका मुस्लिम नेत्याने काल मिडीया समोर केलेला आहे. दिल्लीतील दोन समुदायातील गेल्या दोन तिन वर्षांतल्या घटनांच्या पार्श्व भुमीवर हिंदु समाजाच्या समोर या पुढे येणार्या आव्हानाला तोंड देण्यासाठी संघ परीवाराने कितीही गमज्या मारल्या तरी ही १० - २० हजाराच्या लाठी काठी चालवणार्या सैन्याचा पर्याय उपयोगाचा नाही. अश्या वेळी शस्त्र विद्या पारंगत समाजात वावरणारी सेनाच उपयोगी आहे हे काही चाणाक्षांच्या लक्षात आलेल आहे. भारतात दर हजार लोकांमागे एक पोलिस अशी अतिशय विषम व अकर्यक्षम पोलिस व्यवस्था आज कार्यरत आहे. त्याच्यात लगेच बदल करण शक्य नाही कारण प्रत्येक राज्य सरकारला पोलिस व्यवस्थेत बदल करण त्यांच्या प्राथमिकतेवर अवलंबुन आहे. अ‍ॅग्रिकल्चर रिफॉर्म कायद्या प्रमाणेच ह्या प्रभावी योजनेचे बारा वाजु नयेत असे मन पुर्वक वाटते.

In reply to by डँबिस००७

आग्या१९९० 17/06/2022 - 15:43
अग्निपथ योजनेमुळे अचानक १० लाख मुलांना काम मिळाल तर १० लाख? दरवर्षी ४६,००० भरती होणार ना अग्निपथ योजनेत?

सरकार म्हणून जी काही लोक आहेत ती देशाचे मालक नाहीत.त्यांच्या बापाचा देश नाही मुळात योजना च बिनडोक आहे त्याचे समर्थन होवूच शकत नाही. आपण आपल्या नावा प्रमाणे विधान करत आहात. 1 सरकारला कोणी निवडून दिले,ते सर्व बिनडोक आहेत का? 2 आपण सैन्यात होता काय ,असल्यास अनुभव सांगावा. मी स्वतः भरती प्रक्रियेत भाग घेऊन सहा महीने शिपायाचे प्रशिक्षण घेतल्यावर माझे शिक्षण वाढवले व कर्नल म्हणून सेवानिवृत्त झालो आहे. मला अकरावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे शिक्षण अर्थिक परिस्थीती मुळे घेता आले नाही. जर ही योजना माझ्यावेळेस उपलब्ध आसती तर निश्चितच मला फायदा झाला असता. कृषी कायदे मागे घेतल्याने केंद्र सरकारचे कणभरही नुकसान झाले नव्हते. नुकसान झालेच असेल तर ते शेतकऱ्यांचे होते. अग्नीपथ योजनेबाबतीत असेच होऊ शकते. श्रीगुरूजी १००%सहमत. २५% भरती होतीलच पण ७५%ज्यांना चार वर्षे पगारी नोकरी,प्रमाणपत्र जेवण,घर,कपडा आणी नंतर मीळणारी वरियता मात्र मिळणार नाही. फक्त ९ महिने झाले होते. प्रशिक्षण काय,कसे व किती देतात ह्याची आपल्याला कल्पना नसेल म्हणून आपण हे उदाहरण दिले आसावे. वेळ पडल्यास विना प्रशिक्षण पण लढावे लागते. पहिल्या वर्षाच्या ट्रेनिंगनंतर पहिल्या महिन्याचा पगार साठ सत्तर हजार जरी समजलो तरी सरकार त्यातून चाळीस ह्जार तरी वाचवत आहेत त्याला द्यावी बिरूटे सर, इंजिनियर, डॉक्टर ला सुद्धा पहिल्या वर्षांत मीळतात का एवढे. नुसत्या दहावी पासला कोण उभे करते,झोमॅटो,अॅमेझान बारा चौदा तास काम घेतल्यावर सुद्धा किती देते हे सर्वांना माहीती आहे. कुठल्या एकवीस वर्षाच्या गरीब मुला कडे दहाबारा लाखाचा बॅलन्स आसतो. सगळ्याना विनंती आहे या योजने कडे त्यामुलाच्या नजरेतून बघा ज्याला दोन वेळेस खायची भ्रांत आहे. नाहीतर वडापाव आणी भेळेवर मतलबी लोक त्याचा वापर करतच आहेत. सर्वात महत्वाचे सार्वजनिक संपत्ती तोडफोड करणाऱ्यांच्या बापाची आहे का! याची नुकसानभरपाई कोण करणार. माझे काय, आता विसाव्याचे क्षण पण आतला शिपाई गप्प बसू देत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रायव्हेट मधे कुठे नोकरीची शाश्वती अथवा पेन्शन आहे. डोक्यावर सतत गुलाबी पाकिटातील टांगती तलवार आसते. डॉक्टर इंजिनियर बनायला लाखो रूपये खर्च करावे लागतात वर आरक्षणाचे भुत मानगुटीवर आहेच. सैन्यात जाण्यापूर्वी,फिजिकल,मेडिकल चाचणी सारखे अडथळे पार करावयास लागतात. किती आंदोलनकारी फिट आसतील देव जाणे. आंदोलनातील अधंभक्त आपली पुढची वाट पण खडतर बनवतायत.

In reply to by कर्नलतपस्वी

sunil kachure 17/06/2022 - 16:46
तुम्ही सैन्यात होता . नोकरीची खात्री नाही प्रशिक्षण नाही असे सैन्य जर भारताला असेल तर पुण्या मुंबई मधील गुंड टोळ्या पण काही तासात भारतीय सैन्याचा धुव्वा udavatil. चीन ,पाकिस्तान तर काही सेकंदात. तुम्ही सैन्याचा दर्जा ह्या वर बोलत च नाही . म्हणजे भक्ति तुमच्या अंगात पण पूर्ण मुरलेली आहे. कर्नल असून तुमचे विचार इतके अपरिपक्व असतील तर बाकी गुरुजी वैगेरे लोकांविषयी बोलणे डांबिस पणाचे होईल.

In reply to by कर्नलतपस्वी

sunil kachure 17/06/2022 - 16:46
तुम्ही सैन्यात होता . नोकरीची खात्री नाही प्रशिक्षण नाही असे सैन्य जर भारताला असेल तर पुण्या मुंबई मधील गुंड टोळ्या पण काही तासात भारतीय सैन्याचा धुव्वा udavatil. चीन ,पाकिस्तान तर काही सेकंदात. तुम्ही सैन्याचा दर्जा ह्या वर बोलत च नाही . म्हणजे भक्ति तुमच्या अंगात पण पूर्ण मुरलेली आहे. कर्नल असून तुमचे विचार इतके अपरिपक्व असतील तर बाकी गुरुजी वैगेरे लोकांविषयी बोलणे डांबिस पणाचे होईल.

In reply to by sunil kachure

सौन्दर्य 17/06/2022 - 23:06
सुनील साहेब, तुमचा प्रत्येक प्रतिसाद मी वाचतो, त्यातले काही पटतात काही नाही पटत. प्रत्येकाला स्वताची अशी काही मते असतात पण ती आवश्यक त्या सामाजिक मर्यादा पाळून मांडणे गरजेचे असते. कृपया ज्यांनी सैनिक म्हणून आपले आयुष्य पणाला लावले त्यांच्या विषयी थोडातरी आदरभाव मनात ठेवा. आज हे सैनिक आहेत म्हणूनच आपण निर्धास्तपणे मिपावर आपली चर्चा लिहितोय. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही. मिपावर मोदी भक्त आणि द्वेष्टे दोन्ही आहेत. प्रत्येकाला आपलीच बाजू बरोबर आहे असे वाटते जे स्वाभाविक आहे. पण म्हणून कोणताही मुद्दा राजकीय करू नये असे मला वाटते. मी मिपावर कोणालाही व्यक्तिगतरित्या ओळखत नाही किंवा कधी भेटलोही नाही, परंतु प्रत्येकाचा यथोचित मान राखणे हे एका चांगल्या व्यक्तिमत्वाचे द्योतक आहे. कर्नल साहेबानी त्यांच्या आयुष्याची काही वर्षे देशसेवेला अर्पण केली, तेंव्हा त्यांच्याबद्दल मान ठेवूया.

आग्या१९९० 17/06/2022 - 16:05
सैनिकांचे पेन्शन परवडत नाही म्हणून अग्निपथ योजना आणली आहे. लोकप्रतिनिधींचे पेन्शन बंद करा,त्यांनाही ठराविक रक्कम देऊन पेन्शन वाचवा.प्रयत्न करून बघा.

डँबिस००७ 17/06/2022 - 16:57
शेतकर्यांनी फार्मर्स लॉ ला सपोर्ट न करुन आपल्या पायावर धोंडा पाडुन घेतलेला आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर भारतातुन ह्या गेल्या दोन तिन महीन्यात प्रचंड प्रमाणात अन्न धान्य निर्यात केले गेलेले आहे. हा निर्यात कोणी केलेला आहे ? अर्थातच असे व्यापार काही नियातदारच करतात. पण त्यांना उपलब्ध अन्न धान्य कोणी विकले असेल ? अर्थातच आडत्यांनी ! शेतमाल कवडी मोलात विकत घेऊन शेतकर्याला गेले कित्येक वर्षे नागवले जात आहे. रशिया युक्रेन युद्धा सारख्या निर्यातीला पुरक परिस्थिती नेहेमीच येत नाहीत. अश्या परिस्थितीत समोर संधी उपलब्ध असतानाही शेतकर्यानां कायद्याच्या कचाटी मुळे त्याचा उपभोग करता येऊ शकलेला नाही. फार्मर्स लॉ देश भरातुन फक्त पंजाबातुन विरोध झालेला होता. पण बाकी देशभरातील शेतकर्यांनी ह्या कायद्याला सपोर्ट न करुन आपल्या स्वार्थाचा बळी दिला. पुर्ण भारतातुन शेतकर्यांना संघटीत करुन फार्मर्स लॉ सपोर्ट करायला एकाही नेत्याला वेळ काढता आलेला नव्हता. फार्मर्स लॉ ला विरोध करुन आडत्या करवी शेतकर्याने मेहनतीने पिकवलेला माल चढ्या किमतीत सरकारनेच विकत घ्यावा असा आग्रह केला होता. मालाला मागणी असताना कुठेही चढ्या किमतीत विकायला आडते मोकळेपण असायचे पण मागणी कमी झाली की असा माल सरकारनेच हमी भावावर विकत घ्यावा असा दबाव ! बर हमी भाव मिळातोय कोणाला ? आडत्याला . कारण शेतकर्याकडुन आडत्याने अगोदरच कवडी मोलाने माल विकत घेतलेला असतो. देशातील व्यापार्याचा पक्ष म्हणुन भाजपाला हिणवताना लोक हे सोयिस्कर रित्या विसरतात की ह्या सरकारनेच शेतकर्याच्या सोई साठी पंजाब मधल्या सरकारच्या अकाली दलासारख्या जोडीदाराच्या धमकी नंतरही "फार्मर्स लॉ" आणला होता. ऐन वेळी गहु निर्यातीला निर्बंध घालून भारत सरकारने चांगली खेळी केलेली आहे.

sunil kachure 17/06/2022 - 17:18
योग्य नाव आहे. शेती विषयक कायदे पास झाले असते तर अडाणी,अडाणी तुटून पडले असते. शेतकरी नोकर झाले असते आम्ही देशाची वाट डोळ्या समोर लागताना पाहू शकत नाही. तुम्ही गुलामच च आहात. ना स्व बुध्दी ना विचार करण्याची कुवत

वामन देशमुख 17/06/2022 - 17:18
ज्यांना अग्निपथ / अग्नीवर यामध्ये स्वारस्य आहे हे तिकडे रुजू होतील, ज्यांना स्वारस्य नाही ते तिकडे फिरकणार नाहीत. त्या योजनेलाच विरोध कशासाठी? जाळपोळ कशासाठी? हिंसाचार कशासाठी? --- सदर योजना चांगली आहे की वाईट हे मला माहीत नाही पण ती मोदी सरकारने सादर केलेली असल्याने ती चांगली असावी असा माझा अंदाज / समज / विश्वास आहे. --- अर्थात, कणाहीन असे हे मोदी सरकार ज्याप्रमाणे - पश्चिम बंगालातील निवडणुकोत्तर हिंसाचारात हिंदूंचे प्राण वाचवू शकले नाही शाहिनबाग आणि त्यानंतरच्या दंगलीत हिंदूंचे प्राण वाचवू शकले नाही मूठभर न-शेतकऱ्यांचे शेतकरी आंदोलन मोडीत काढू शकले नाही तद्नंतर सार्वभौम संसदेने पारित केलेले शेतकरी कायदे लागू करू शकले नाही नुकत्याच एका हिंदू स्त्रीच्या सत्यवचनाची पाठराखण करू शकले नाही महाराष्ट्रातील बीग्रेड्यांच्या बीमोड करू शकले नाही मोदींना मतदान केलेल्या कोट्यवधी हिंदूंच्या व्यक्त-अव्यक्त अपेक्षा पुऱ्या करू शकले नाही ... इत्यादी करू शकले नाही - त्याचप्रमाणे केवळ मूठभरांच्या विरोधामुळे अग्निपथ योजनेलाही लागू करू शकणार नाही असे वाटते. --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

सरकारला योजना आणयचीच होती तर चर्चा करून आणायला पाहिजे होती. अत्ता विरोध करणाऱ्यांनी विरोधच केला असता पण कमीत कमी देशभर चर्चा तरी असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

डँबिस००७ 17/06/2022 - 18:09
सरकारला योजना आणयचीच होती तर चर्चा करून आणायला पाहिजे होती. अत्ता विरोध करणाऱ्यांनी विरोधच केला असता पण कमीत कमी देशभर चर्चा तरी असती. एन जीन ओ विरुद्ध भारत सरकारने घेतलेल्या निर्णया मुळे बर्याच लोकांच्या मिळकतीवरच पाय आलेला आहे. भारत सरकारने मिडीया वरचा खर्च कमी करुन व वार्ताहारांना परदेशी वारीत सहभागी न करुन घेतल्याने बर्याच स्टार पत्रकाराच्या परदेशी वार्या सुद्धा वाया गेलेल्या आहेत. २०१४ च्या पुर्वी मनमोहन सरकारातील राज्य मंत्री ची नियुक्ती एन डी टीव्ही च्या स्टुडीयो मधुन होत असे अस म्हणतात. पण २०१४ नंतर मात्र ह्यात पुर्ण बदल झालेला आहे. सरकार येउन तब्बल ८ वर्षे झाल्याने अश्या दु:खी लोकांच्या संयमाचा कडेलोट झालेला आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही उपक्रमावर मिडीया, पत्रकार , कम्युनिस्ट , ह्यातले कोणच चांगली रिएक्शन देत नाही. तात्पर्याने भारत सरकारच्या दुसर्या टर्म मध्ये सरकार अजुनच एकाकी झालेल आहे. पुर्ण देश भरात केंद्र सरकारला बरेच विरोधक, छुपे शत्रु झालेले आहेत. कोणत्याच योजनेवर चर्चा करायची कोणालाच गरज भासत नाही त्यामुळे कोणतीही योजना कशी फेल होईल ह्यावरच सर्वांचा डोळा आहे.

तर्कवादी 17/06/2022 - 17:46
पहिली बाजू : कर्नल तपस्वी यांच्याशी बहुतांशी सहमत खासकरुन खालील विधाने अगदी पटलीत
माझ्या मते भरती प्रक्रियेत सुधार केला आसून सद्यपरिस्थितीत बेरोजगार व अर्थीकदृष्ट्या दुर्बल युवकांना थोड्याच वेळात अर्थिक आत्मनिर्भर,आत्मविश्वास आणी प्रगती करण्याची सुवर्णसंधी आहे
टोअर मॅनेजमेंट, कॅटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट ,ड्रायव्हिंग, कॉम्प्युटर इ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रशीक्षणा बरोबरच व्यक्तीमत्वाचा विकास व आत्मविश्वास पण रीक्रूट मधे भरला जातो.शेवटी कुणी कीती घेऊ शकतो हे प्रत्येकाने ठरवायचे.
या योजनेकडे त्यामुलाच्या नजरेतून बघा ज्याला दोन वेळेस खायची भ्रांत आहे.
युवकांच्या दृष्टीने विचार करता मला ही योजना चांगली वाटते. असे अनेक युवक असतात की ज्यांची बुद्धीमत्ता बेताची असते नियमित बोर्डाच्या परिक्षेत ते खूप चमक दाखवू शकत नाहीत. पुढे काय करावे हा प्रश्न असतोच. एखादी पदवी घेतात पण खासगीत कारकूनी जागा कमी असल्याने खासगी क्ष्रेत्रात संधी मिळत नाहीत तसेच पदवी असली तरी अकाउंटींग वा तत्सम विषयातले ज्ञान तितकेसे खोलवर नसते, टॅली, SAP सारखी कौशल्ये शिकण्याचा आत्मविश्वास नसतो. अनेकदा शिस्तीचा वा कठोर परिश्रमांचा अभाव असल्यानेही जास्त काही कौशल्ये शिकत नाहीत व सरकारी नोकर्‍यांच्या मागे वर्षानुवर्षे घालवतात. हातात काम नाही त्यामुळे व्यावहारिक ज्ञानही कमी अशी परिस्थिती असते. अशा वेळी आयुष्याच्या या महत्वाच्या टप्प्यावर सैन्यात भरती होवून चांगला पगार (मासिक तीस हजार पगारातूनही एखादा युवक पैसे बचत करु शकतो) , वेग्वेगळ्या प्रकाराची असंख्य कौशल्ये शिकण्याची संधी, सैन्यातील शिस्त, कठोर परिश्रम यामुळे पुढील आयुष्याकरिता आत्मविश्वास निर्माण होईल. तसेच या कंत्राटातून बाहेर पडताना एक रक्मी मिळालेले अकरा लाख रुपये (व चार वर्षात काही बचत केली असल्यास अधिकच) हाती असतील. त्यातून पुढचे तीन-चार वर्षे काही नोकरी -धंदा न करताही केवळ शिक्षण करायचे असल्यास ते साध्य होईल. धंदा करायचा असल्यास ते ही जमेल. चार वर्षाच्या काळात इतर अनेक जवान, अधिकारी यांच्याशी झालेल्या संपर्कातून विविध प्रकारचे ज्ञान मिळेल, जीवनातले अनेक अनुभव आपसूकच ऐकायला मिळतील. त्यामुळे जीवनाविषयक दृष्टीकोन प्रगल्भ होईल. शिवाय व्यसन वगैरेपासूनही ही मुले दूर राहतील. आणि शारिरिक क्षमताही चांगली विकसित झालेली असेल दुसरी बाजू : ह्या कंत्राटी नेमणूकीला सैन्याची अनुकूलता किती आहे ?माझा सैन्याशी फारसा थेट संबंध आला नाही (माझे कुणी नातेवाईक वा जवळचे मित्र सैन्यात नाहीत) पण कोणत्याही आस्थापनेत निर्माण केलेली पदे ही त्या अस्थापनेने पुरती स्वीकारलेली असेल तर बरे नाही तर सरकारने माथी मारलीयेत म्हणून घेतलेत असे झाल्यास त्या पदावर भरती झालेल्या लोकांना त्या आस्थापनेतील लोकांकडून दुय्यम वागणूक व दुय्यम काम मिळते. यामुळे ना त्या लोकांचा फायदा होतो (फायदा म्हणजे योग्य काम व अनुभव मिळण्याचा फायदा. पगार तर मिळतच असतो) ना त्या आस्थापनेचा काही फायदा होतो उलटपक्षी त्या कर्मचार्‍यांच्या पगारावर केलेला खर्चा हा सरकारचा तोट्याचा व्यवहार ठरतो. हे मी स्वानुभवातून सांगतो. अर्थात सैन्यातली शिस्त निराळीच असते त्यामुळे तिथे ही समस्या येईलच असे नाही व अग्निपथ ही खूप मोठी योजना आहे , यात सरकारने सैन्यातील मोठ्या अधिकार्‍यांच्या अनुकूलतेची चाचपणी केली असेलच पण तरीही ही नवीन योजना असल्याने काळजीपुर्वक राबवायला हवी. एक्दम मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी न करता थोड्या थोड्या प्रमाणात व्याप्ती वाढवत रहावी. सुधारणा करत रहाव्यात. एकदमच "जोश मे होश खो बैठना" नको. योजनेला विरोध : विरोध का होतोय ते माहीत नाही. पण या विरोधामागे किंवा हिंसक उद्रेकामागे विरोधी राजकीय पक्ष असण्याची शक्यता कमी वाटते. कारण उद्रेक मुख्यतः बिहार व उत्तरप्रदेश या राज्यांतून झाला आहे. या दोन्ही राज्यांत काँग्रेस क्षीण झालीये . राजद किंवा सप या उद्रेकामागे असतील असे वाटत नाही. तर पंजाब राज्यात असा काही उद्रेक झाल्याच्या बातम्या नाहीत. योजनेबद्दल काही आक्षेप असू शकतात. त्याकरिता कायदेशीर मार्ग आहेत. विविध माध्यमांतून जनजागृतीचे मार्ग आहेत. पण सार्वजनिक संपत्तीची नासधूस , हिंसक आंदोलने हा मार्ग चुकीचा आहे. याविरोधात तेथील राज्य सरकारांनी कडक कारवाई करावी. टीपः मी कोणत्याही एका पक्षाचा वा व्यक्तीच्या समर्थक वा विरोधक गटात स्वतःचा सामावेश करु इच्छित नाही. विविध मुद्दे विचारात घेत माझ्या मर्यादित क्षमतेनुसार स्वतंत्रपणे विचार करण्याला महत्व देतो.

कंजूस 17/06/2022 - 19:38
पण आता तरुणांनी ठरवायचं आहे जायचं की नाही. १) बेकारीपेक्षा थोडे पैसे मिळतील. पण २) बावीस- पंचवीस वयाला योजनेतून डच्चू मिळेल. पुढे काय? ३) सेवानिधीसाठी ३०% रक्कम पगारातून घेणार व तेवढीच सरकार घालणार. साधारणपणे सहा लाख तरुण 'अग्निवीराचे' अधिक सहा लाख सरकारचे याची बेरीज बारा लाख होते. पावणे बारा लाख चार वर्षांनी हातात देणार. चौदा - पंधरा लाख तरी पाहिजेत. असो.

Nitin Palkar 17/06/2022 - 20:26
अग्निपथ ही योजना जाहीर होताच आंदोलनजीवींनी ज्या रीतीने जाळपोळ करायला सुरुवात केली त्यावरून ही सर्व टूलकीट क्रिया आहे हे लक्षात आले होते. आता मात्र मिपावरही टूलकीट चालवले जाते की काय असा संशय येऊ लागला आहे. मोदिग्रस्ततेने बाधीत रुग्ण येथे आहेत हे माहित आहे पण केंद्र सरकारवर आणि वैयक्तिक मोदींवर सतत केवळ भुंकत राहणे एवढेच कार्य काही विद्वान लोक करत आहेत. खरं तर भुंकणे हा शब्द वापरून कुत्र्यांचाही अपमान होतोय अशा रीतीने काहीजण सतत 'गर्दभ गर्जना' करत आहेत कोणत्यही मुद्द्याचा मुद्देसूद प्रतिवाद न करता मोकळ्या वेळेत केवळ टंकफलक बडवणे हासुद्धा छंद असू शकतो.

sunil kachure 17/06/2022 - 21:30
१) सैनिक,शिपाई . ह्यांची पात्रता दहावी पास आहे दहावी पास झाले की सैन्यात भरती पूर्वी पासून होता येत होते २) tech, कारकुनी जॉब साठी पण तीच पात्रता आहे फक्त मार्क ची अट आहे हे पूर्वी पासुन आहे .१८, ते २० वर्षाची मुल सैन्यात भरती होतात उच्च मर्यादा माझ्या मते २२ वर्ष आहे. जातीनिहाय आरक्षण ने काही वर्ष वाढत असतील. २) वय वर्ष २० भरती आणि १५, वर्ष नोकरी करून ३५ व्य वर्षी रिटायर्ड. Extension मिळते आणि paramilitry चे service niyam वेगळे आहेत. ह्या मध्ये त्रुटी काय आहेत की अग्निपथ सारखी योजना पुढं करावी लागत आहे. कोणी सांगेल का? जुन्या पद्धती मध्ये पण तरुण वयातील सैनिक उपलब्ध होत होते..देशात इतकी बेरोजगारी आहे की २० सैनिक हवे असतील तर दोन लाख तरुण उपलब्ध आहेत. यूपी,बिहार,राजस्थान ह्या राज्यात जास्त आंदोलन झाली कारण ही राज्य म्हणजे बेरोजगार लोकांचे भंडार आहे. दक्षिण भारत, maharastra, गोवा,पंजाब,गुजरात इथे आंदोलन झाली नाहीत. लष्करातील नोकरी हा अंतिम पर्याय म्हणून निवडला जातो कोणी सैन्यात नोकरी करायची आहे असले फाजील स्वप्न बाळगत नाही. कुठेच नाही तर सैन्यात.

जातीनिहाय आरक्षण ने काही वर्ष वाढत असतील. सैन्यात जात पात धर्म या गोष्टीना थारा नाही. वाटेल ते लिहू नका. सैन्यात माझ्या मते तुझ्या मते आसे काही नसते सर्व काही वेल डॉक्युमेंटेड आसते. महाराष्ट्र, गुजरात वगैरे प्रदेशात शिक्षणाची संधी,त्याबद्दल जागरूकता,उद्योग, नोकऱ्यांची अवसर पुष्कळ आहेत. येथील बरेच युवा उच्च शिक्षण घेऊन परदेशी सुद्धा व्यवस्थित रहात आहेत. तरीसुद्धा खुप मराठी मुले सैन्यात कार्यरत आहेत.

sunil kachure 17/06/2022 - 22:17
मी नाविक दलात सर्व physical परीक्षा देवून, तांत्रिक विभागात भरती झालो होतो. छाती चे मोजमाप काय असावे ह्या वर माझ्या वेळी सैन्य अधिकारी लोकात मत भेद झाले होते. छाती पाच इंच फुगणे महत्वाचे की इतकीच इंच छाती असणे महत्वाचं हा विषय होता .शेवटी छाती किती ही असू ध्या ती पाच इंच फुगली पाहिजे ह्या वर एकमत झाले

In reply to by सुक्या

आहो , सरदार,जाट यांच्या पेक्षा गुरखा ,मणिपूर यांची उंची कमी आसते. रिजनवाईज फिजिकल स्टँडर्ड चे मापदंड वेगळे आसतात. कुठं यांच्या नादी लागता.

सुक्या 17/06/2022 - 22:52
दोन प्रश्न .. १. अग्नीवीर योजना लागु झाल्यावर आता जी सैन्य भरती होते ती बंद होणार आहे का? माझ्या मते ही योजना कार्पोरेट क्षेत्रात असते तशी अप्रेंटीस सारखी योजना आहे. म्हनजे अमुक लोक येतील त्यातले अमुक लोक कायमस्वरुपी भरती होतील. बाकी पुढे रोजगार शोधतील. २. जरा कुठे चाकोरी बाहेर जाउन कुणी काय करत असेल तर उठसुठ छाती बडवत (बुडले हो जग बुडले) रडायलाच (!) पाहिजे का? आताचे सरकार जरा कुठे चाकोरी बाहेर जाउन नवीन संकल्पना राबवत आहे. त्यात खासगिकरण / रेल्वे भाडेतत्वावर देणे / शेती विषयक कायदे वगेरे वगेरे आले. ह्या सार्‍या बाबी नवीन आहेत तर त्याचा फायदा तोटा तटस्थ पणे पाहणे हे जरा सुशिक्षित म्हणवनार्‍या नागरीकांचे कर्तव्य नाही का? बाकी चाकोरी बाहेर जाउन काही करणार्‍याला आजवर विरोधच झाला आहे. मुलींना शिक्षण देणारे फुले यातुन सुटले नाही तर बाकिच्यांची काय तमा? राहीला भाग आंदोलनांचा. यात भाग घेणार्‍यांनाच काही माहीती नसते की ते कसला विरोध करत आहेत. जालावर ढिगाने व्हिडीयो उपलब्ध आहेत की हे लोक कसे रोजंदारीवर येतात. मागे परीक्षा ऑनलाईनच घ्या म्हणुन आंदोलन झाले होते. त्यामागचा हेतु विपुल प्रमाणात कॉप्या करुन पास होणे हेह्च होते. त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का?

In reply to by सुक्या

श्रीगुरुजी 17/06/2022 - 23:04
त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का? ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अजून या योजनेची पुरेशी माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यासाठी थोडा काळ ही योजना चालवून त्यातून मिळालेल्या फायद्यतोट्यांचा, त्रुटींचा अभ्यास करून नंतरच प्राथमिक निष्कर्ष काढता येईल. अर्थात कणभरही प्राथमिक माहिती नसताना, योजना राबवायला अजून प्रारंभ सुद्धा झालेला नसताना, त्यातील फायदेतोटे त्रुटी समजलेल्याच नसताना विरोधी पक्ष व मिपावरील नेहमीचेच यशस्वी मोदीद्वेष्टे यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. काहींनी तर प्रचंड स्पेक्युलेशन करून या योजनेमुळे देशात अराजक माजेल, तरूण गुन्हेगारी मार्गाला लागतील, चीन पाकिस्तान भारतावर हल्ला करून युद्ध जिंकतील वगैरे निष्कर्ष काढून अकलेचे तारे तोडले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यात तरूणांना भडकवून जाळपोळ केली जात आहे. जर दंगली, जाळपोळ वगैरे खूप वाढले तर नाईलाजाने मोदींना ही योजना गुंडाळावी लागेल व त्यातून त्यांचे काहीही नुकसान न होता तरूणांचेच नुकसान होईल.

In reply to by श्रीगुरुजी

सुक्या 17/06/2022 - 23:22
ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अगदी हेच माझ्या मानात होते. कुठलीही नवीन योजना मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, तिचे फायदे तोटे काही काळानेच दिसतात. फायदा झाला की योजना पुढे जाते. तोटा झाला की बारगळते. साधा हिशेब आहे. पण आता ज्या पध्द्तीने या किंवा कुठल्याही योजनेला विरोध होतो तो पाहता एक समाजविघातक शक्ती जोर लाउन कार्य करते आहे असेच दिसते. गंम्मत म्हणजे ही आंदोलनकारी लोक सार्वजनीक किंवा दुसर्‍याच्या मालमत्ते चे नुकसान करतात. एकाने तरी मी या योजनेचा विरोध करतो आहे म्हणुन मी माझी कार जाळतो आहे किंवा माझा या योजनेला विरोध म्हणुन मी माझे घर जाळणार आहे असा विरोध केला नाही. सार्वजनीक मालमत्ता च (जी पर्यायाने आपल्याच पैशातुन आलेली असते) यात बळी पडते . . बेरोजगार लोक सार्या जगात आहेत. पण सरकारी नोकरी साठी हापापलेली जनता माझ्या भारतातच जास्त आहे ..

In reply to by सुक्या

sunil kachure 17/06/2022 - 23:32
अग्निपथ ही एक दम फालतू कल्पना आहे भक्ताने समजावयाचे प्रयत्न करू नये. लोक मूर्ख किंवा आंधळी नाहीत. एक रुपयाची अक्कल ह्या योजनेत दिसून येत नाही.

In reply to by sunil kachure

बाकी अग्निपथ चांगली की वाईट हे काळ दाखवुन देईलच , पण तुम्ही ज्या प्रकारे भक्त ह्या पवित्र हिंदु संकल्पनेचे शब्दाचे विद्रुपीकरण करत आहात त्यावरुन त्यावरुन तुमची अक्कल मात्र नकीच दिसुन येत आहे !

In reply to by sunil kachure

सुक्या 18/06/2022 - 02:52
साहेब . . जसं सुक्या म्हणतो म्हणुन ही योजना चांगली होत नाही तसे (आणी तसेच) तुम्ही बोलला म्हणुन ही योजना फालतु होत नाही. कुवत असेल तर योजना का चांगली नाही हे लिहा ... ते ही जर तर न वापरता. नसेल जमत तर जाउ द्या ...

In reply to by सुक्या

sunil kachure 17/06/2022 - 23:43
चार वर्ष नोकरी असणारे कॉन्ट्रॅक्ट चे सैनिक भारताचे असतील तर . एक दोन हजार चीन,किंवा Pakistan चे सैनिक आरामात भारत जिंकतील. काही हजार ब्रिटिश लोकांनी मूर्ख राज्य करते भारतात होते त्या मुळे भारत जिंकला ना. आणि किती तरी वर्ष राज्य केले. महायुध्द झाले नसते तर आज पण ११०, करोड भारतीय लोकांवर एक दोन करोड ब्रिटिश लोकांनी राज्य केले असते मूर्ख राज्य करते असतील तर काय होते ह्याचे उत्तम उदाहरण ब्रिटिश लोकांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले . आता परत भारत त्याच स्थिती मधून जात आहे . आता ब्रिटिश भारतावर राज्य करतील की अजून कोणता देश . हे फक्त माहीत नाही.

In reply to by sunil kachure

अनन्त अवधुत 18/06/2022 - 00:58
महायुध्द झाले नसते तर आज पण ११०, करोड भारतीय लोकांवर एक दोन करोड ब्रिटिश लोकांनी राज्य केले असते
नक्की का? म्हणजे क्रांतीकारक फासावर गेलेत, सुभाषबाबू लढले, सैनिकांनी बंड केले, आदी गोष्टिंचा काहीच परीणाम नव्हता, असे म्हणायचे का?

sunil kachure 18/06/2022 - 08:11
१)हिंसाचार ज्या राज्यात चालू त्यांची नावं बघितली तर ही राज्य देशातील अतिशय मागास राज्य आहेत. देश स्वतंत्र होवून इतकी वर्ष झाली तरी ह्या राज्यांची स्थिती सुधारली नाही. त्या मुळे प्रचंड बेकरी आहे. अगदी राज ठाकरे नी एक वाक्य " ह्यांना येवून देवू नका. असे बोलले तरी ह्याच राज्यात हिंसाचार होईल..नोकरी साठी देशाचे सरकार आणि इतर राज्य हाच ह्यांच्या कडे पर्याय आहे. २)आता पर्यंत सैनिकांची भरती ज्या रीती नी कायम स्वरूप तत्वावर होत होती ती पद्धत चालू राहणार की बंद होणार? लोकांना वाटत ती जुनी पद्धत बंद केली जाईल ३) सरकारी नोकरी म्हणून जे लाभ सशस्त्र दलात काम करणाऱ्या लोकांना मिळत होते ते तसेच मिळतील की बंद होतील. अजून वेगळी शंका Cds हे पद निर्माण करावे असे सरकार का वाटले. आनं ek cds नेमला पण . देशाचे करोड रुपये खर्च केले. मग ते पद गेले वर्षभर खाली का ठेवले आहे. मनमानी कारभार करण् ही bjp सरकार ची सवय आहे. असे संदेश अशा प्रकरण मधून जातात. मीडिया सांगत नाही म्हणजे लोकांच्या डोक्यात शंका नसतात असे नाही.

साहना 18/06/2022 - 08:35
ORPO हा बराच खर्चिक निर्णय होता. ह्याचे दूरगामी परिणाम देशाच्या बजेटवर आणि संरक्षण यंत्रणेवर होणार हे सरकारला ठाऊक होतेच पण काँग्रेस ला पछाड मारण्याच्या नादांत भाजपने घेतले. अग्निपथ कदाचित त्याचीच परिणीती असावी. कागदावर तरी तरुणांच्या दृष्टिकोनातून चांगली स्कीम वाटते. १८ वर्षे वयावर भरती झालेला पोरटा २२ व्य वर्षी साधारण ११ लाख घेऊन बाहेर पडेल त्याशिवाय डिग्री सुद्धा घेऊन बाहेर पडेल. ४ वर्षांची शिस्त आणि इतर महत्वाची लाईफ स्किल्स घेऊन समाजांत मिक्स होईल. चांगली गोष्ट आहे.

sunil kachure 18/06/2022 - 09:57
२३ लाख ११ लाख हे लाखाचे आकडे इथे दिले जातात ती माहिती कोणी दिली आहे. सरकार नी (आयटी cell, what's app univercity, तोरसकर व्हिडिओ ह्यांनी हे लाखाचे आकडे सांगितले असती तर इथे ते सांगू नका)दिली आहे का? अधिकृत सरकारी निर्णयाची लिंक त्या साठी इथे द्यावी. हे जे लाखाचे आकडे दिले जात आहेत ते pkg च्या स्वरूपात असावेत त्या pkg मध्ये काय काय खर्च आणि देणे अंतर्भूत आहे ह्याची पक्की माहिती हवी. मोठमोठे आयटी इंजिनियर्सची पण ही pkgs फसवणूक करतात. तेव्हा पूर्ण माहिती असेल तर च इथे. द्यावी. अफवा पसरवू नये.

In reply to by sunil kachure

कंजूस 18/06/2022 - 12:37
ती उघडून बघण्याची तरी खटपट करा ना. काय होतंय असे प्रतिसाद देऊन चर्चेत खोडा का घालता आहात. जर ती खोटी वाटली तर मग तुमची लिंक द्या. मायबोलीवरचाही धागा वाचा. टाईम्स,इंडिअन एक्सप्रेस,इंडिया टुडे या़च्या साईट्स पाहा ना. तिकडे वाचून इकडे संदर्भासह मते मांडा.

रणजित चितळे 18/06/2022 - 10:26
- सैन्यातले जवान 17 ते 20 वर्ष सेवा करून निवृत्त होतात 60 व्या वर्षी नाही. बरेच जवान 40 वर्षी पेन्शन घेतात. - ह्या आधीही भरती १० पास किंवा १२ पास ची होती. - २५ टक्के जे घेतले जातील त्यांची सर्वीस पेन्शनेबल असेल. तेव्हा पेन्शन बंद होणार नाही. - पेन्शन बिल ओआरओपी नंतर खूप वाढले आहे. पेन्शन पण भरभक्कम असते. - जग भर पेन्शन बिल कमी करण्याची भरपूर मॉडेल्स आहेत. - हे दूरगामी आहे. व त्याचा असर काही वर्षानी मिळेल. - आपल्याकडे निवृत्त हा शब्द आला की 60 वर्ष व निकामी असा समज असतो. - 4 वर्षानंतर निवृत्त नाही तर दुसरी नोकरी असे म्हणता येईल. - 18 ते 21 .. 23 जे तरूण आहे जे 10 किंवा 12 ड्रॉपआऊट असताता (असे बरेच असतात) त्यांना सगळ्यांनाच 30000 महिन्याची नोकरी लागत नाही... व एकदा का ते 30 पुर्ण झाले की त्यांची एम्पॉयेबलीटी कमी होत जाते. पण ह्याच काळात जर अग्नीवीर झाले तर ते नविन स्किल शिकतील, एम्पॉयीबिलीटी वाढेल. - स्टारटप चा अर्थ युनिकॉर्न नाही. कोणताही छोटा व्यापार किंवा धंदा - कोणीही सुरू करावा की. करतात. पण जर 10 - 12 लाखाचे भांडवल असेल तर सुरू करूच शकतात.

In reply to by रणजित चितळे

आग्या१९९० 18/06/2022 - 11:17
जुनी कायमस्वरूपी भरती बंद होणार का? दरवर्षी फक्त २५% इतकीच कायम भरती का करत नाही? ७५% तरुणांवरिल खर्च वाचवून तो पेन्शनसाठी वापरता येईल.

In reply to by आग्या१९९०

रणजित चितळे 18/06/2022 - 13:01
- पिरॅमीड मध्ये बेस मोठा असतो व लागतो. सैन्याची नोकरी पिरॅमीड टाईप आहे हे सर्वज्ञात आहे. दर वर्षी लागणारे हात २५ टक्के नाही तर खूप जास्त लागतात. पण पूढे प्रोमोशन साठी सगळे आले तर कित्येकांना प्रोमोशनाला मुकावे लागते. - त्या मुळे फक्त २५ टक्के घेण बरोबर नाही. ह्या मुळे पदोन्नती मधे जास्त लोक समाधानी होतात. - दर वर्षी जनरल रिजर्व साठी जास्त तरूण लागतात. पण पूढे एवढे लागत नाहीत.

sunil kachure 18/06/2022 - 10:42
सर्व आयएएस,आयपीएस,पुढारी,आता जे सैन्य अधिकारी निवृत्त झालेले आहेत त्यांना करोडो रुपये मिळाले आहेत त्यांची पेन्शन पहिली बंद करावी. ते करोडो वापरून स्टार्ट अप उघडतील,नवीन उद्योग करतील. हा प्रयोग सरकार नी करावा. Mr रणजित चितळे ह्यांनी स्वतः पासून च त्याची सुरुवात करावी .

प्रसाद_१९८२ 18/06/2022 - 10:47
केंद्र सरकारने या पुढे कोणतीही नविन योजना आणली, मग ती लोकांच्या हिताची असो की नसो त्याला, मोदीद्वेष्ठांकडून विरोधच होणार हे आता सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. तेंव्हा मोदी सरकारने विकास, नविन योजना वगैरे बाजूला ठेऊन ऊठसुट विरोधाच्या नावावर दंगे करणार्‍या व राष्ट्रीय संपत्तीची जाळपोळ व नुकसान करणार्‍या दंगेखोरांना ठोकून काढायला एक नविन कडक कायदा आणावा व तो तितक्याच कठोरपणे देशभर लागू करावा.

In reply to by प्रसाद_१९८२

sunil kachure 18/06/2022 - 11:20
मोदी सरकार नी काय काय करायचे. काही तरी जबादारी तुम्ही पण घ्या..कुठे असाल तेथून निघून बिहार,यूपी मध्ये जा आणि दोनतीन आंदोलन कारी लोकांना झोडपून kadha. स्वतः काही तरी करा. फक्त सल्ले देवू नका.

In reply to by प्रसाद_१९८२

sunil kachure 18/06/2022 - 11:20
मोदी सरकार नी काय काय करायचे. काही तरी जबादारी तुम्ही पण घ्या..कुठे असाल तेथून निघून बिहार,यूपी मध्ये जा आणि दोनतीन आंदोलन कारी लोकांना झोडपून kadha. स्वतः काही तरी करा. फक्त सल्ले देवू नका.

स्वातंत्र्योत्तर काळात सात,नऊ वर्षानंतर कलर सर्व्हीस करून सैनिक परत आपली दुसरी पारी सुरवात करत होते. तेव्हा विना पेन्शन घरी येत होते. आमच्या गावात कित्येक भूतपूर्व सैनिक पुढील शिक्षण घेऊन बॅक मॅनेजर,डि वाय एस पी पदावरून निवृत्त झाले. ज्यांच्याकडे शेती होती ते आज प्रगतीशील शेतकरी आहेत. आजही बरोबरचे नायक हवालदार महाराष्ट्र पोलीस रेल्वे सुरक्षा बल आणी अन्य जागी कार्यरत आहेत. कदाचित आजच्या युवा पिढीत आत्मविश्वास कमी झालाय का काय शंका येते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 18/06/2022 - 14:03
कर्नलसाहेब, तुमची कळकळ समजतेय. राहवत नाही, बोलून बघतो, विनंती अशी की तुम्ही नका या वादविवादात फार खोल उतरु आणि समजावत बसू. आपापली आणि इतरांची मते बदलणे जवळपास अशक्य असते. तुमच्यावर वैयक्तिक रोख ठेवून मूळ विषयाला बगल देणे हीच शक्यता इथे (किंवा जगात कुठेही) जास्त असते. हेच श्री. चितळे आणि डॉ खरेंनाही सांगावेसे वाटते. तुम्ही सर्वजण सन्माननीय आहात, भारतीय लष्कराच्या विविध शाखांशी संबंधित आहात. तुमचे सर्वांचे मत तुम्ही उत्तमरित्या मांडलं आहेत. त्यात तुमचे एकमत आहे या गोष्टीला कोणतेही वजन न देता लोक तुम्हाला भक्त वगैरे असे लेबल लावतील किंवा अक्कल काढतील तर बघून वाईट वाटेल.

In reply to by गवि

शाम भागवत 18/06/2022 - 17:33
गवि साहेब, कर्नल तपस्वी, खरे साहेब, रणजीत साहेब यांना बोलू द्या. त्यांच्यामुळे खरी माहिती पुढे येत असते. माझ्यासारख्या अनेकांना त्यामुळे मत बनवणे शक्य असते. मिपावर वाचकांची संख्या खूप मोठी आहे. त्यातले सुज्ञ लोकांची संख्याही मोठी आहे. त्यांना योग्य ते घ्यायचे व बाकीचे धाग्यात तसेच ठेवायचे हे चांगले कळते. वरील प्रत्यक्ष अनुभवी लोकांनी भाग न घेतल्यास अशा सुज्ञ लोकांची उपासमार होईल.

In reply to by शाम भागवत

गवि 18/06/2022 - 17:56
अहो त्यांना बोलू न देणारा मी कोण? उलट त्यांनी उत्तम मांडणी केली आहे हेच उल्लेखिले आहे. फक्त वादात पडणे आणि कोणाचा प्रतिवाद करत समजूत पटवत बसणे यासाठी तसे सुचवले. त्याने इच्छित बदल होण्याची शक्यता दिसत नसल्याने.

sunil kachure 18/06/2022 - 13:27
वीस वर्ष नोकरी झाल्या नंतर जो पगार मिळतो.त्या पेक्षा जास्त लाभ तेव्हा नोकरी सोडण्यात असतो. विविध निवृत्ती नंतर मिळणारे लाभ म्हणून जी रक्कम मिळते तो खूप मोठी असते,त्याचे व्याज आणि पेन्शन हे एकत्र केले तर नोकरी करून मिळणाऱ्या पगार पेक्षा जास्त होते. आणि घरी येवून शेती किंवा बाकी व्यवसाय पण करता येतो. चार वर्ष सेवा आणि त्या नंतर त्या मधील 75% बाहेर. हे 75% बाहेर काढणार त्याचे काय निकष असतील हा विषय पण महत्वाचा ह्या विषयी निश्चित असे नियम असावेत..कोणत्या अधिकाऱ्याच्या मर्जी वर असू नये. खासगी उद्योगात जे बघायला मिळते तसे घडू शकते. शोषण,चमचे गिरी. सैन्य मध्ये पण माणसं च असतात. सर्व चांगले वाईट गुण तिथे पण असतात. जेवणाच्या दर्जा,राहण्याची सोय,बाकी आवशक्या सुविधा,स्वसंरक्षण करणारी उपकरण,साहित्य . हे पुरवले गेले नाही तरी नोकरी पुढे पण टिकावी म्हणून त्या मुलांना गुलामी करायला लागू नये. जेवणाचा दर्जा नीट राखला जात नाही हे सैन्यातील अनेक मित्रांनी सांगितले आहे. पण शिस्ती च्या नावाखाली नोकरी जाईल म्हणून जाहीर पने कोणी बोलत नाही.तिथे पण सर्व गैर प्रकार चालतात जे बाहेर उद्योगात चालतात. पण नोकरी वरून काढून टाकणे इतके सोपे नसते. पण ह्या अग्निविरं मुलांना तसे नोकरीची शाश्वती देणारे कवच कुंडल असणार नाहीत. हा पॉइंट पण महत्वाचा आहे. .

कपिलमुनी 18/06/2022 - 13:43
१७-२३ म्हणजे पदवीधर होण्याच्या वयात आहे. हेच २१-२५ असे वय असते तर पदवीधर मुलांना अग्नीबीर होऊन सेवा देता आली असती व नंतर रेग्युलर जॉब साठी पदवी हातात असते

श्रीगुरुजी 18/06/2022 - 17:13
एबीपी माझा वाहिनीवर अग्नीपथ या योजनेवर चर्चा सुरू आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, एकर व्हाईस मार्शल नितीन वैद्य व मेजर जनरल शशिकांत पित्रे हे निवृत्त सेनाधिकारी चर्चेत सहभागी आहेत. या तीनही सेनाधिकाऱ्यांनी या योजनेचे जोरदार समर्थन केलंय.

In reply to by श्रीगुरुजी

कंजूस 18/06/2022 - 18:27
समर्थनच करतात. काही सावधतेचे मुद्देही मांडतील तर बरे. ---- आता कितीही विरोध केला तरी प्रचंड रांगा लागतील भरतीसाठी याची खात्री आहे. ---------- १८३९ मध्ये पंजाब हरला ब्रिटिशांविरुद्ध. पण १८५७ च्या उठावावेळी ब्रिटिशांनी धूर्त खेळी केली. तुमच्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी तुमचेच लोक वापरायचे ठरवले. तगडे जवान पाहिजेत जाहिरात केल्यावर पंजाबातून बरेच तरुण भरती झाले सैन्यासाठी. त्या तुकड्या मुस्लीम सैन्याविरुद्ध वापरल्या. (गोरखा तुकड्या हिंदू सैनिकांविरुद्ध लढवल्या). मोहिमा यशस्वी झाल्यावर संध्याकाळी उत्तम दारू बाटल्या दिल्या जायच्या.

डँबिस००७ 18/06/2022 - 18:58
अग्नीपथ योजनेला विरोध करणारे राजकीय पक्ष हळुहळ्रु उघडे पडत आहेत . सरकारच्या योजनांचा विरोध करण्यासाठी टुलकीटचा वापर ह्या योजनेच्या विरोधातही वापरण्यात आला असल्याचे समोर आलेले आहे .

सर्वश्री शाम भागवत यांच्याशी सहमत आहे. माहिती आभावी युवावर्गाचा गैरसमज व गैरफायदा घेतला जाऊ शकतो. गवि,सौंदर्य आपल्यावर इतर वाचकांचा सेनेवर विश्वास पाहून खुप आनंद वाटला. ज. शेकटकर सर व ज पित्रे सर यांना ओळखतो. कमालीचे हुशार व व्हिजनरी अधिकारी आहेत. शेकटकर कमिटीने सुचवलेले सुझाव महत्त्वपूर्ण आहेत व सरकारने त्याची विशेष दखल घेतली आहे. अग्निपथ योजनेबाबतीत सांगताना खालील मुद्दे मांडलेत त्यावरून याचे फायदे आपल्या सहज लक्षात येतील. सेनेत रॅक स्ट्रक्चर महत्त्वपूर्ण असून ते चिंचोळे होत जाते. पन्नास टक्के विस वर्षे नोकरीनंतर सेवानिवृत्त होतात. तेंव्हा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या आसतात. पुन्हा नोकरीच्या संध्या कमी झालेल्या आसतात. पेन्शन व एकभुक्त रक्कम कमी वाटू लागते. अग्निवीर बावीसाव्या वर्षी बारावीचे प्रमाणपत्र, गाठीला पैशे व जवळपास कौटुंबिक जबाबदारी नाही किवा तुलनात्मक कमी. पुन्हा एक नवीन नोकरीची,शिक्षणाची संधी.उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल. विचारपूर्वक काढलेली योजना युवावर्गाला फायदेशीर आहे पण परिस्थितीचे आव्हान स्वीकारण्याची तयारी हवी ज्याकरता सेनेतील प्रशिक्षण आणी अनुभव कामास येईल.

sunil kachure 18/06/2022 - 20:16
पाहिले सरकार मधील दोन टाळक्यांच्य डोक्यात काही तरी भारी कल्पना येते मग ते लगेच त्याचे योजनेत रुपांतर करतात. स्वतःच्या बुद्धीवर त्यांना प्रचंड फाजील विश्वास असतो. दुसऱ्या दिवशी योजना देशासमोर जाहीर केली जाते... ना कोणाशी चर्चा,ना कोणत्या तज्ञ लोकांकडून माहिती घेणे ना त्यांचे विचार ऐकणे. ना बाकी राजकीय पक्षांशी चर्चा करणे. ना पूर्ण विचार करणे. आली भारी कल्पना की बनव योजना. त्या मुळे ह्या सरकार ज्या काही योजना आणते. कोणाला म्हणजे कोणालाच काही कळत नाही ह्या मध्ये देश हीत काय आहे. ज्यांच्या साठी हे योजना आणतात त्या लाभार्थी ना त्यांचा काय फायदा होणार आहे हे कळत नाही. मग लोक प्रश्न विचारू लागले की ह्यांची एक एक tube हळू हळू पेटू लागते. मग सकाळी योजना जाहीर केली की दुपारी त्या मध्ये बदल करतात. जसे लोक योजने मधील फालतू पना दाखवतात तसे हे बदलत जातात. खरोखर लय भारी सरकार आहे. फक्त आयटी सेल,गोदी मीडिया आणि सरकार नी काही ही केले तरी पाठी जी जी रे जी करणारे पाठीराखे ह्या लोकांचं सरकार खूप बुध्दीमान वाटते.त्यांच्या योजना लय भारी वाटतात. बाकी कोणाला म्हणजे कोणालाच ह्या सरकार चे निर्णय बिलकुल कळतं नाहीत. कुठून आणत असतील ती दोन डोकी इतकी बुध्दीमत्ता.

श्रीगुरुजी 18/06/2022 - 20:37
Army Major went to consult a doctor. Army Major: Doctor, I think Amoxicillin is better than Ampiclllin. 3 doses 1-0-1 should be taken. Along with that antidepressants also. Then antacids and B Complex 1-1-1 for 3 days..... Doctor (laughing): I’ve done MBBS, MD, DM and practicing for last 28 years. You think you know better? Army Major : But I saw your tweet on HOW AGNIVEER SCHEME isn't good for army. Silence... !

कंजूस 18/06/2022 - 21:04
"घटस्फोट का होतात?" . . "लग्न केल्यामुळे." ----------------- "घटस्फोट का होतात?" -गूगल सर्च. "We are coming to that through AI. WE have a new upcoming case. Coming to you soon." [ 'गूगलचा सहसंस्थापक घटस्फोटाच्या वाटेवर' -बातमी.]

डँबिस००७ 18/06/2022 - 21:07
गेल्या दोन वर्षात इतक्या योजनांच्या चुकीच्या लाँच व हाताळणीचा ईतिहास असताना सुद्धा केंद्र सरकारने पुन्हा तशीच चुक परत केलेली आहे. योजना लाँच करताना एलिमेंट ऑफ सरप्राईस ठेवत असताना योजनेच्या मसुद्यात कमीत कमी चुका असण अपेक्षीत होत. अशी फुल प्रुफ योजना आणली असती व त्या बद्दल सरकारच्या मंत्र्यांत आत्म विश्वास असता तर आता होणार्या विरोध प्रदर्शनांला सरकारला कडक पणे तोड देता आले असते. काही लोकांच्या विरोध प्रदर्शना नंतरच सरकारने वयोमर्यादा बदलली, मसुदाच बदलायला घेतलाय आणी बरेच बदल होतील ह्याचे सुतोवाच केलेले आहे.

sunil kachure 18/06/2022 - 21:11
काँग्रेस काळातील लष्कर भरती योजना अतिशय उत्तम आहे. अती प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या काँग्रेस नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील खरेच तज्ञ असलेल्या लोकांनी त्या बनवल्या आहेत. कोणालाच त्या मध्ये काहीच कमी जाणवत नाही. Bjp सरकार उगाच नको तिथे बदल करू नयेत. मुखिया झोळी उचलून हिमालयात जाईल आणि आणि ह्यांच्या योजनांची खरकटे भारतीय लोकांना उचलायला लागेल. अग्निपथ आणायचा हेतू काय हे कोणी तरी समर्थक नी सांगावे. Mipa वाचकांच्या ज्ञान मध्ये त्या मुळे भर पडेल. 11 लाख 23 लाख तो पर्यंत आम्ही मोजत बसतो.

sunil kachure 18/06/2022 - 21:24
जेव्हा फडणवीस ह्या राज्याचे मुख्य मंत्री होते आणि केंद्रात मोदी जी होते . तो काळ. केंद्र ,राज्य एकच पक्ष.. त्यांची सर्व काम पण हटके. केंद्र,राज्य सरकार योजना जाहीर करायचे.. त्या साठी लागणारी कागदपत्रे कोणती हवीत. योजनेची रूपरेषा काय..ती कोणासाठी राबवायची आहे. लाभार्थी कोण आहेत. ह्या माहिती चा आदेश सरकारी अधिकाऱ्यानं दिला जायचा. बिचारे सरकारी अधिकारी आदेश नुसार काम सुरू करायचे. लोकांकडून अर्ज मागवले जायचे. लागणारी कागद पत्र मागितली जायची. सर्व तयारी पूर्ण झाली रे झाली की. नवीनच सरकारी आदेश यायचा. कागद पत्रे दुसरीच गोळा करायला सांगितले जायचे. योजनेची रूपरेषा पण बदलली जायची. सरकारी अधिकारी लोकांचे सर्व कष्ट वाया जायचे,वेळ वाया जायची.लोकांच्या शिव्या वेगळ्याच मिळायच्या. से अनेक वेळा व्हायचे. त्या कोणतीच योजना पूर्ण होत नव्हती. हा किस्सा खरा आहे..सरकार चालवणे ह्यांना जमत नाही हे सत्य आहे.

अर्धवटराव 18/06/2022 - 21:27
हत्यारं चालवण्यात कुशल, युद्धप्रसंगांचं व्यवस्थीत शिक्षण घेतलेला, खिशात १० लाख रोख रक्कम असलेला, साधारण पंचीवीशीतला तरुण समाजात येणार आणि तातडीने तोलामोलाचा रोजगार शोधणार. राजकीय पक्षांचे महत्वाकांक्षी नेतेमंडळी, गुन्हेगारी जगातले डॉन लोकं, नक्शलवादी, आतंकी संघटनांचे म्होरके.. इत्यादीना आयता रिसोर्स उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे या अग्नीपथ योजनेमुळे.

In reply to by अर्धवटराव

खिशात 10 लाख असलेला आणि लष्करी शिस्तीत 4 वर्ष घालवलेला तरुण कशाला आतंकवादी होईल? चांगलं काम कशावरून नाही करणार? म्हणजे विमानाचा अपघात होऊन सगळे प्रवासी मरतील ह्या भतीने सगळा विमान प्रवासच बंद करण्यासारखे आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

अर्धवटराव 18/06/2022 - 23:49
म्हणजे विमानाचा अपघात होऊन सगळे प्रवासी मरतील ह्या भतीने सगळा विमान प्रवासच बंद करण्यासारखे आहे.
सगळा विमान प्रवासच बंद करण्याबाबत कोण म्हणतय ? एक संभाव्य साईड इफेक्ट सांगितला. शिवाय संभाव्य रिकृटर्ससाठी लश्करी शिस्तीत तयार झालेला तरुण इतर १० तरुणांपेक्शा जास्त परिणामकारक 'अ‍ॅसेट' असेल...

In reply to by अर्धवटराव

शाम भागवत 18/06/2022 - 22:00
सैन्यातून बाहेर पडलेले किती लोकं गुन्हेगारी जगातले डॉन लोकं, नक्शलवादी, आतंकी संघटनांचे म्होरके वगैरेंकडे काम करतात? वगैरे सारखा सांखिकीय विदा अभ्यासून ही शक्यता वर्तवली आहे का? ४ वर्षे सैनिकी ट्रेनिंग घेतल्यावर ते अग्निवीर देशद्रोही कारवायात खरच सहभागी होतील? त्यांचे देशप्रेम वाढलेले नसेल? भारतीय तरूणांत नितीमत्ता नसलेल्यांचीच बहुसंख्या असते असे तुम्हाला वाटते का? मला तरी असे वाटते की, तुम्ही वर्तवलेली शक्यता ही नियम अपवादाने सिध्द करता यावी इतपत असावी.

In reply to by शाम भागवत

श्रीगुरुजी 18/06/2022 - 23:00
काही जणांनी आतापर्यंत काढलेले निष्कर्ष - १) अग्निपथ योजनेतून तरूण भरती झाले की चीन, पाकिस्तान भारतावर हल्ला करून भारत ताब्यात घेणार. २) ४ वर्षांनंतर सेवासमाप्ती झालेले तरूण माफिया टोळी निर्माण करणार किंवा एखाद्या माफियाच्या टोळीत सामील होणार. ३) १७-२१ या वयात पदवी घ्यायची असते. पण या वयात सैन्यात जावे लागल्याने त्यांच्या शिक्षणाची वाट लागणार. ४) अर्धवट प्रशिक्षण दिलेले तरूण लष्करात भरती करून लष्कराची वाट लागणार. ५) या ४ वर्षात मिळालेल्या प्रशिक्षणाचा व अनुभवाचा सेवासमाप्तीनंतर काम मिळविण्यासाठी उपयोग नाही. ६) बेरोजगारी दूर करण्याचे नाटक करण्यासाठी व सैनिकांच्या निवृत्तीवेतनावरील खर्च कमी करण्यासाठी ही योजना आणली आहे. ७) आता संपूर्ण लष्करात कंत्राटी सैनिकांना घेणार. ८) यातील तरूणांच्या भरतीचे, प्रशिक्षणाचे कंत्राट मोदींच्या मित्रांना मिळणार. सैनिकांना ३०,००० तर मित्रांना ७०,००० मिळणार. ९) या मूर्ख निर्णयामुळे देशाचे अतोनात नुकसान होणार. १०) ही अत्यंत बिनडोक योजना आहे. ११) शहरातील गुंड टोळ्या, चीन व पाकिस्तानचे सैन्य केवळ काही तासात या प्रशिक्षण नसलेल्या, नोकरीची खात्री नसलेल्या सैन्याचा धुव्वा उडवतील. १२) ही योजना कोणाशीही चर्चा न करता दोन बिनडोकांनी आणली आहे. अजून काही निष्कर्ष असतील तर येऊ दे.

In reply to by श्रीगुरुजी

२) ४ वर्षांनंतर सेवासमाप्ती झालेले तरूण माफिया टोळी निर्माण करणार किंवा एखाद्या माफियाच्या टोळीत सामील होणार.
ह्या अंदाजावर मी ठाम आहे. ज्या प्रकारे तरुण लोकं रेल्वे पेटवुन देत आहेत जाळपोळ करत आहेत , त्यातील अगदी मोजके जरी अग्निवीर होऊन रिटायर झाल्यानंतर गुंड होण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि आर.टी ओ आणि तत्सम वर्दीत असणार्‍या लोकांचा माज आणि सर्वसामान्य करदात्या नागरिकांना विनाकारण त्रास देण्याची मनोवृत्ती पाहता , हे रिटायर्ड अग्निवीर त्याच मार्गाला जाणार च नाहीत असे कोणीही ठाम पणे म्हणु शकत नाही. पॉवर (ऑर जस्ट अ डील्युजन ऑफ इट) मेक्स इव्हन द मोस्ट डीसेंट मेन क्रेझी .

In reply to by शाम भागवत

डँबिस००७ 18/06/2022 - 23:03
तिन ते चार लाख काश्मिरी पंडीतांना अतिरेक्यांच्या धाकाने नेसत्या वस्त्रांनीशी रहात्या घरातुन पळुन जाव लागल. त्यांना त्यांच्या आया बहीणीच्या ईज्जतीवर पा णी सोडताना पहाव लागल, तरी एका काश्मिरी पंडीताने आपल्या हातात बंदुक ऊचलली नाही. आणी तरी सुद्धा ह्यांना आपल्यातीलच वयात आल्याला मुलांची खात्री नाही. जिहाद करण्यासाठी कोणत्याही दुसर्या मोटीव्हेशनची गरज नसते त्यामुळे जिहाद करणारे ४ वर्ष सैन्यात काढुन मग जिहाद करायला जाणार नाहीत.

In reply to by डँबिस००७

अर्धवटराव 19/06/2022 - 00:19
पण जिहाद प्लान करणारी मंडळी आपल्या पोरांना या ४ वर्षाच्या नोकरीत मुद्दाम घुसवुन त्यांना ट्रेन करुन घेणे, सेवानिवृत्ताना जास्त मोठं आमिष दाखवणे वगैरे प्रकार करतीलच ना. साधी गोष्ट आहे... लश्करी वातावरणात तयार झालेला ऐन तारुण्याच्या भरातला युवक जेंव्हा नागरी समाजात परतेल तेंव्हा त्याच्या पोटेन्शीअलची व्हॅल्यु समजणारे सर्वच सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती त्याला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतील. त्यातले किती सफल होतील हा भाग वेगळा. राहिला मुद्दा काश्मिरी पंडीतांनी हत्यार न उचलण्याचा.. तर त्यामागे पंडीतांचा चांगुलपणा, अहिंसावाद, क्षमावृत्ती, परिपक्वता वगैरे सद्गुण केवळ आहेत असं वाटतं का तुम्हाला ?

In reply to by अर्धवटराव

पण जिहाद प्लान करणारी मंडळी आपल्या पोरांना या ४ वर्षाच्या नोकरीत मुद्दाम घुसवुन त्यांना ट्रेन करुन घेणे, सेवानिवृत्ताना जास्त मोठं आमिष दाखवणे वगैरे प्रकार करतीलच ना. जिहाद प्लॅन करणारी मंडळी आपल्या पोरांना नियमित आर्मीत व मुद्दाम घुसवत असतील की? बंदच केली पाहिजे आर्मी,उगाच अतिरेक्यांच्या हातात पूर्णपणे तयार झालेला सैनिक मिळत असेल. हीच गोष्ट पोलिसांच्या बाबतीतही आहे मग बंद करायला पाहिजे पोलिस दल ही. आजकाल च्या अतिरेक्यांना त्यांचे नेटवर्क चालवण्यासाठी कॉम्पुटर क्षेत्रातील ज्ञान असलेली मुलंही पाहिजे असतीलचकी, चार वर्षात डिग्री घेतली की मोठा aaset त्यांना मिळेल म्हणून भारताने IT क्षेत्रही बंद केले पाहिजे. एखादा दहशतवादी हल्ला करून दहशतवादी चांगल्या रस्त्याने पळून जाणार म्हणून गडकरींनी चांगले रस्ते बांधणे आदी बंद केले पाहिजे

In reply to by रात्रीचे चांदणे

अर्धवटराव 19/06/2022 - 10:09
हे सगळं बंद करण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्याकरता अग्नीवीरांची पहिली बँच रिटायर व्हायची वाट बघूया

In reply to by शाम भागवत

अर्धवटराव 19/06/2022 - 00:00
आतंकी/नक्शल आणि इतर तत्सम संघटना तसंही तरुणांवर जाळं फेकतच असतात. आता त्यांची नजर या अग्नीवीरांवरही असेल. हजारातनं एक जरी मिळाला तरी त्यांच्यासाठी तो लाखमोलाचा असणार.

जेम्स वांड 18/06/2022 - 22:50
माझा ह्या स्कीमला निःसंदिग्ध विरोध आहे, त्यासाठी माझे राजकीय बेअरिंग किंवा आवडता/ नावडता पक्ष हे कारण नसून माझी कारणे खालीलप्रमाणे आहेत, ज्यांना पटले त्यांना पटले ज्यांना नाही पटले त्यांना आमचा सादर जयहिंद :) १. ज्यांच्याकडून तुम्ही तुमच्या संरक्षणाची अपेक्षा करताय त्यांनाच तुम्ही त्यांच्या स्वतःच्या भवितव्य आणि आयुष्य दोन्हींबाबत असुरक्षित करताय चार वर्षांनंतर पुढं काय ? हा प्रश्न लेजिट आहे २. सैनिकाची नोकरी टेम्पररी करणे अपीलिंग वाटत नाही, एखाद्या नॉर्मल नोकरी प्रमाणे मेहनत (शारीरिक/ मानसिक) अन तिचा मासिक मोबादला इतकी सोपी मांडणी ह्या सोशल हेड नोकऱ्यांची नसते. तिथे कित्येक भावना इन्व्हॉल्व असतात कायम, नसत्या तर आजरोजी सगळ्या सर्व्हिंग अन रिटायर्ड अधिकाऱ्यांना जो मान अन प्रेम समाजाकडून मिळते ते का मिळते !. एकंदरीत चार वर्षे तुमच्या आमच्या सुरक्षितता राखण्याचे काम केल्यावर अगदीच एकविशीला असलेल्या पोरांना थोडे पैसे देऊन रस्त्यावर सोडणे इनह्युमन नाही म्हणलं तरी फार शहाणपणाचे वाटत नाही. जीसी (जंटलमन कॅडेट) संकल्पना एकदम कॉन्ट्रॅक्ट मर्सिनरीज अन प्रायव्हेट आर्मी जवळ पोचल्यासारखे मला तरी वाटले, कदाचित मी चूक असेन पण हे माझे प्रामाणिकपणे क्रियेट झालेले परसेप्शन आहे. अमेरिकेत एरीक प्रिन्सची ब्लॅक वॉटर (आता अकॅडमी) वगैरे कंत्राटदार मंडळीला देतात इराकमध्ये सिक्युरिटीचे कंत्राट, भारत सरकारला तसे करायचे आहे काय ? परवडेल का ते आपल्याला ? सध्याचे इन्फलेशन रेट्स पाहता चार वर्षांनी बिझनेस कुठला सुरू करता येईल किंवा एकरभर रान तरी येईल का नाही सांगता येत नाही. केला अन चालला तरी अग्निवीर मधून येऊन धंदा इस्टेबलिश करून धो धो नाही तरी बऱ्यापैकी चालल्याचे उदाहरण १०० अग्निवीरात फारतर ५ पोरांचे असेल, आपण विचार करतोय उरलेल्या ९५चा. अग्निवीर तर दूरच, रिटायर व्हेटरन लोकांकडे पाहायला कैक जिल्ह्यात अजूनही पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नेमलेले नाहीत. मागच्या आजी माजी सगळ्या सरकारांनी. किमान काही बाबींचा खुलासा लगेचच करायला हवा होता 1. थेट सैनिकभरती सुरू रहाणार की नाही ? 2. रेग्युलर सैनिकांना आत्तासारखी पेन्शन आणि इतर सोयी सवलती मिळणार की नाही ? अग्निवीर वगैरे अग्निपथ सारख्या स्कीम मधून आलेली उमेदवार सरळ टेरिटोरियल आर्मी मध्ये घुसवले आणि त्यातून सैनिक भरतीत 10 टक्के आणि सीएपीएफ भरतीत 10 टक्के कोटा ठेवला तर ? अमेरिकेचे एक हायपोथॅसिस आहे माझ्याकडे, पण डेटा नाही, हा पूर्ण परिच्छेद एक हायपोथॅसिस आहे चुकीचे असल्यास कृपया सुधारावेत अशी अमेरिका एक्सपर्ट अन अमेरिकेत आज राहणाऱ्या मंडळींना विनंती. व्हिएतनाम युद्ध सुरू झाले, अमेरिका इरेला पेटली, जवळपास पूर्ण अमेरिकन सैन्य तिथे आलटून पालटून लढलं, ते तरी रेग्युलर सैन्य होतं, इमर्जन्सी ड्राफ्ट होता का ते माझ्या माहितीत नाही , युद्ध संपेपर्यंत अमेरिकेत अँटी वॉर विचार बलशाली झाले, पीटीएसडी ग्रस्त, आपण नेमकं लढलोच कश्यासाठी हे न कळलेले व्हेट्स अन त्यांनी युद्ध केले म्हणून त्यांना बोलणारा समाज ह्यातून पुढे किती शूटआऊट झाले असतील किंवा क्राईम रेट्स वाढले असतील ? आता वळा भारताकडे, काही सिनेरियो.... पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, वडील अन काकांची भांडणे सुरू आहेत जमिनीवरून एका, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, थोरला भाऊ गावच्या राजकारणात, हा भडक माथ्याचा जवान पोरगा, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, घरचे वातावरण देवभोळे पोरगे स्थानिक धार्मिक बाबीत बसू घुसू लागले आपले मंदिर- आपली मशीद लेव्हलला पोचले, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? नॉन ऑफिसर कॅडरला भर्ती होणारी मॅक्स पोरे ही ग्रामीण भागातून आलेली असतात, गावबाहेरचे जग बघण्याचे दोनच रस्ते पहिले भर्तीची रॅली दुसरी नोकरीतली भ्रमंती. गावातील, कंझर्व्हेटिव्ह थॉट्स, परसेप्शन्स, धारणा अवधारणा सगळ्या डोक्यात बसलेल्या, हयात जाते फौजेत रुजून इमान पलटणीच्या चरणी वाहायला, इथं चार वर्षात बॅक टू पॅव्हेलीयन, रिफ्लक्स आला तर ? ह्या प्रश्नासाहित इथेच थांबतो, कारण परत पहिले पाढे पंचावन्न आम्ही काही फौजी नाही त्यामुळे कदाचित आम्ही मुर्खच ठरणार काही स्पष्टीकरणे :- १. अमेरिकेची उदाहरणे कारण किमान डेमोक्रॅटिक व्हर्च्युने तरी भारत अमेरिका रिलेटेबल वाटले मला तरी. २. भारतासारख्या बहुआयामी देशात रेजिमेंटेड मेंटलिटीत कसेबसे ऍडजस्ट होऊ लागलेली तरुण मुले तितक्याच वेगाने बाहेर पडली त्या वातावरणातून तर त्याचे असर खराब पडू शकतात असे मला वाटते. ३. माझी वरील गृहीतके चूक ठरवणारे तर्कपूर्ण मांडणीचे खंडन आले तर माझे विचार बदलण्याची माझी तयारी असेल आनंदाने ४. माझे माझ्या देशावर आणि त्याच्या सैन्यावर प्रेम अन आदर आहेच, तरीही त्यावर किंवा इतर मोटिव्ह वर शंका न घेता मांडलेले लेखन मी आवर्जून वाचेनच आभार.

In reply to by जेम्स वांड

साहना 19/06/2022 - 11:23
> व्हिएतनाम युद्ध सुरू झाले, अमेरिका इरेला पेटली, जवळपास पूर्ण अमेरिकन सैन्य तिथे आलटून पालटून लढलं, ते तरी रेग्युलर सैन्य होतं, इमर्जन्सी ड्राफ्ट होता का ते माझ्या माहितीत नाही , युद्ध संपेपर्यंत अमेरिकेत अँटी वॉर विचार बलशाली झाले, पीटीएसडी ग्रस्त, आपण नेमकं लढलोच कश्यासाठी हे न कळलेले व्हेट्स अन त्यांनी युद्ध केले म्हणून त्यांना बोलणारा समाज ह्यातून पुढे किती शूटआऊट झाले असतील किंवा क्राईम रेट्स वाढले असतील ? व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेत draft होता म्हणजे तरुणांना जबरदस्तीने सैन्यात घुसवले जायचे. साधारण १९४० मध्ये सुरु झालेला draft व्हिएतनाम युद्धाच्या नंतर १९७३ साली बंद झाला. व्हिएतनाम युद्धाचे परिणाम म्हणजे अमेरिकन समाजाचा युद्ध विरोध, काही प्रमाणात आताचे "woke" प्रकाराचा पाया त्याच काळी घातला गेला. व्हिएतनाम युद्धातील सैनिक जेंव्हा समाजांत पुन्हा आले तेंव्हा काही प्रमाणात काही लोकांनी त्यांना शिव्या दिल्या असतील पण ते प्रमाण काळाच्या ओघांत जवळ जवळ शून्य झाले. PTSD हे ओघाने आलेच. पण व्हिएतनाम युद्धाचा सर्वांत खतरनाक दुष्प्रभाव म्हणजे अमेरिकन पोलिसांचे सैनिकीकरण. ज्याचे वाईट परिणाम आज सुद्धा अमेरिकेंत आम्हाला भोगावे लागतात. अमेरिकन पोलीस संकल्पना हि ब्रिटिश पोलिसांच्या परंपरेतून आली आहे. (तुलनेने भारतीय पोलीस व्यवस्था हि कॉलोनीयल आहे, ब्रिटिश परंपरेची नाही). ह्याचा मुख्य पाय म्हणजे पोलीस/शेरीफ हे नेहमी स्थानिक असतात. लोकांच्या ओळखीचे असतात. आणि अगदी छोट्याश्या भागावर त्यांचे नियंत्रण असते. त्यामुळे आपल्या शहरांत नक्की काय चालू आहे ह्याची माहिती त्यांना असते आणि ते आपुलकीने गुन्ह्याला आळा घालतात. पण अमेरिकन शहरे जशी वाढली तसे गुन्हे वाढले. एके काली LA मध्ये दर तासाला एक बँक लुटली जायची. म्हणजे वर्षाला साधारण ८००० बँक दरोडे. व्हिएतनाम युद्धांतील युद्ध गुन्हे केलेले किंवा प्रचंड हिंसा केलेले सैनिक पोलिसांत रुजू झाले तेंव्हा त्यांनी आपली आर्मीची हिंसा पोलीस व्यवस्थेत आणली. हि प्रक्रिया खरे तर त्याआधीच फिलिपिन्स मधील सैनिकांनी सुरु केली होती. LA पोलिसांनी SWAT हि संकल्पना आणली जी अक्षरशः माजी सैनिकांना घेऊन व्हिएतनाम/कोरियन युद्धातील टॅक्टिकस अमेरिकन लोकांवर वापरण्यासाठी होती. अश्यांत पुढे "वॉर व ड्रग" हा महाभयंकर प्रकार अमेरिकेत सुरु झाला ज्याने विनाकारण असंख्य बळी घेतले वरून ड्रग्स समस्या अगदीच हाताबाहेर गेली. https://thediplomat.com/2020/06/how-americas-wars-in-asia-militarized-the-police-at-home/ माजी सैनिक परत येऊन गुन्हेगार बनतात का ? तर ह्यावर सुद्धा अमेरिकेत अभ्यास झाला आहे. जे सैनिक प्रत्यक्ष युद्धांत भाग घेतात त्यातील कृष्णवर्णीय सैनिक जास्तकरून गुन्ह्यात अडकतात, तर गोरे सैनिक घटस्फोट किंवा पारिवारिक हिंसा ह्यांत अडकतात. ह्याचे एक प्रमुख कारण PTSD हे आहे. पण भारतीय सैन्य चुकून मोठ्या युध्दांत भाग घेते किना प्रचंड हिंसा असलेल्या भागांत प्रदीर्घ सेवा भारतीय सैनिकांची जास्त असत नाही त्यामुळे ह्या गोष्टी भारताला लागू होती कसे नाही. अमेरिकन संस्थांचे अनुभव भारतीयांना लागी होतीलच असे नाही. जे पोरटे स्वतःला आर्मी भरती इच्छुक म्हणून सध्या आग लावत आहेत त्यांचे वर्तन आणि वागणूक पाहिल्यास हि मंडळी सतरंजी उचलायच्या लायकीची सुद्धा आहे असे वाटत नाही. आर्मी ह्यांना घेऊन चार वर्षांत माणसाळू शकली तर हाच भला मोठा फायदा आहे. ४ वर्षांनी जे सैनिक आर्मी सोडून येतील त्यातील बहुतेकांना कॉम्बॅट अनुभव असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. हे सर्व जावं म्हणजे अगदी खालच्या स्तरावरील लोक असतील त्यामुळे हि मंडळी पोलीस अधिकार वगैरे बनेल असे वाटत नाही. आर्मी मध्ये सेवा केलेल्या लोकांचे मत इथे जास्त ग्राह्य असायला पाहिजे.

sunil kachure 18/06/2022 - 23:29
1) फक्त काही हजार लोक च एक प्रयोग म्हणून भरती करा. २) ह्या मधील कोणालाच लष्करात कायम स्वरुपी सेवेत घेवू नका. ३) चार वर्ष झाली की सेवा संपली. ४) त्या मुळे अनिश्चितता संपेल आणि ज्यांना चार वर्षात काही पैसे मिळतील आणि त्यांना त्या पैशाची गरज आहे तेच अग्निपथ योजनेतून भरती होतील. ५) बाकी लष्कर भरती जुन्या पद्धतीची असेल त्या मध्ये काही फरक होणार नाही. वर्षाला जे काही ६० हजार लोक कायम स्वरुपी सेवेत घेतली जातात ते तसेच पुढे चालू राहील. ६)आताच्या सर्वात धोकादायक बाब. १०० भरती झालेल्या मुलांपैकी २५ टक्के कायम स्वरुपी सेवेत घेतले जाईल.हे गाजर. ह्या गाजर साठी अधिकारी लोकांची मर्जी राहावी त्या मधून चापलुसी करावी लागेल. अधिकारी लोक ह्याचा फायदा घेवून त्या मुलांची पिळवणूक पण करू शकतात. आणि ज्यांना चार वर्ष सेवेत जायचेच नाही ते पण २५% मध्ये नंबर लागेल ह्या आशेने जातील. आणि नंबर नाही लागला तर .निराशा,राग,तिरस्कार आणि हातात हत्यार अशी सुड घेण्यासाठी योग्य स्थिती निर्माण होईल. सैन्यात हे राग नी लाल झालेले,निराशेने ग्रासलेली मुल. सैन्यातील च लोकांना यमसदनी पाठवतील. अशा घटना सैन्यात अनेक वेळा घडल्या आहेत. त्या मुळे 25% कायम स्वरुपी सेवेत घेणार ही अट पहिली काढून टाकावी एकाला पण कायम स्वरुपी सेवेत घेणार नाही असे स्पष्ट असावे.

sunil kachure 18/06/2022 - 23:49
अग्निपथ ह्या योजनेतील सर्वात मोठी त्रुटी माझ्या मते ही आहे. 25% लोकांना कायम स्वरुपी सेवेत घेणार हे गाजर ह्या योजनेतील सर्वात मोठी त्रुटी आहे . (आता ही त्रुटी चुकून निर्माण केली आहे की बानिया डोकं आहे हे स्वतचं ठरवा) ह्या गाजर मुळेच विरोध जास्त होत आहे. २५ % टक्के लोक अग्निपथ योजनेतून कायम स्वरुपी सेवेत घेणार ह्याचा अर्थ काय निघतो. जुनी लष्कर भरती पद्धत हळू हळू बंद करणारं. हळू हळू सैन्यातील निवृत्ती वेतन बंद करणार

sunil kachure 19/06/2022 - 00:02
सरकार बिनडोक आहे किंवा उगाचच वेड्याचे सोंग घेत आहे .असे त्या मुळे मी माझ्या प्रतेक प्रतिसाद तशा प्रकारच्या भावना व्यक्त करतं असतो. अग्निपथ लं रस्त्यावर येवून तीव्र विरोध का होत आहे ह्याचे कारण पण सरकार लं समजत नसेल तर हे सरकार देशाचा कारभार काय दर्जा चा करत असेल. विरोध होण्याचे कारण वेगळेच.. आणि सरकारचे भलतेच चालू आहे... 11 लाख देवू आणि 23 लाख देवू. 11 लाख आणि 23 लाख हे विरोधाचे कारण च नाही .

सुबोध खरे 19/06/2022 - 00:42
कचरे बुवा तुमच्या विचार करणाऱ्या मेंदूचा आणि टंकणाऱ्या हाताचा काहीही समबंध नाही हे तुम्ही वारंवार सिद्ध केलेलंच आहे पण जिथे तिथे असंबद्ध प्रतिसाद टाकून चांगल्या चर्चेचा बट्याबोळ करण्याचे काय कारण आहे ? आपले प्रतिसाद म्हणजे नुसती बेताल बडबड आहे.

sunil kachure 19/06/2022 - 01:02
अग्निपथ योजना का आणली त्याची गरज काय. ह्याचे उत्तर सरकार पण देणार नाही आणि समर्थक पण. राजनाथ सिंग ह्यांच्या देह बोलीवरून त्यांना पण ही योजना पसंत नाही असेच जाणवत आहे Mr खरे . अग्निपथ ह्या योजनेतून 25% टक्के मुलांना कायम स्वरुपी सेवेत घेतले जाईल हा नियम बदलत आहे. चार वर्ष झाली की कोणालाच त्याच योजनेतून कायम स्वरुपी सेवेत घेतले जाणार नाही. कायम स्वरुपी सेवेत घेण्याची जुनीच भरती प्रक्रिया असेल असे सरकार नी जाहीर करावे एका दिवसात आंदोलन थांबेल. तुम्ही खरेच फौजेत तरी होता का ,हा पण प्रश्न मला नेहमी पडतो.

सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे असते दुर्दैवाने सद्य केंद्रसरकार जेव्हा जेव्हा एक मोठा निर्णय घेते तेव्हा तेव्हा त्यात अनेक त्रुटी दिसून येतात. प्रत्येकवेळी जनतेची तीव्र नाराजी केंद्र सरकार जेव्हा जेव्हा निर्णय घेते तेव्हा तेव्हा जनता त्या योजनांना कायद्यांना विरोध करतांना दिसते. कृषिकायदे, भूसंपादन कायद्यात सपशेल माघार घ्यावी लागली. आता अग्निपथच्या निमित्ताने देशभर तरुणांचा वाढता विरोध पाहता आता वयोमर्यादेत वाढ आणि आत्ता सैन्यदलात या अग्निविरांना १० % आरक्षण देण्यात येईल अशी घोषणा काल करावी लागली. अजुन या योजनेत काय काय बदल होतील ते पुढे दिसून येतीलच. पण जनता जेव्हा जेव्हा विरोध करते तेव्हा निर्णय बदलले जातात. निर्णय घेण्यापूर्वीच ही योजना जनता किती उचलेल किती सकारात्मक प्रतिसाद मिळेल याचा विचार करायला हवा. पण काहीही करून ज्याला हात लावतील त्या प्रत्येक व्यवस्थेची मातीच करायची ठरवल्यावर आपल्या हातात तरी काय असते म्हणा. सरकारला सुबुद्धी लाभों इतकीच प्रार्थना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

sunil kachure 19/06/2022 - 08:42
माझ्या मते तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. हात लावेन त्याची माती करेन ही ताकत येण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत.. आणि त्या ह्या सरकार मध्ये आहेत. अद्वितीय ,अतिशय हुशार,देश प्रेमी सरकार तर आहेच. पण बाजूच्या देशांना आपल्या फौजे मुळे त्रास होवू नये,त्यांचे मन स्वस्थ बिघडू नये. म्हणून स्वतःची फौज कमजोर करण्याचा मनाचा मोठेपणा पण ह्या सरकार कडे आहे... .शक्यतो इतक्या मोठ्या मनाची सरकार जगात दिसणार नाहीत. काही च देशांच्या नशिबात असे सरकार मिळण्याचे परम भाग्य असते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 19/06/2022 - 14:15
कोणत्याही योजनेला विरोधच करायचा अशी मानसिकता असलेले विरोधी पक्ष आणि त्यांचे गुलाम आणि चमचे कोणत्याही परिस्थितीत आम्ही सुज्ञ पणे चर्चा करणारच नाही असा पवित्रा घेऊन कायम उभे असतात. मुळात हि योजना सरकारने लष्कराशी सल्ला मसलत न करता आणली आहे का ? याच विचारही करायचाच नाही त्यामुळे मिपा सारख्या स्थळावर आपला अमूल्य वेळ खर्च करून विस्तृत काही लिहावे अशी इच्छाच होत नाही. ५ वर्षे शॉर्ट सर्व्हिस कमिशन हि सेवा लष्करात अधिकाऱ्यांसाठी होती या बद्दल येथील विरोध करणाऱ्या एकाही महाभागाने त्याबद्दल काहीही वाचलेले नाही पण विरोधासाठी विरोध करायचा हीच वृत्ती आहे मग चर्चा कशी होणार? नुसता वितंडवाद होणार आहे तर मी पोपकोर्न घेऊन बसलो आहेच

In reply to by जेम्स वांड

sunil kachure 19/06/2022 - 08:33
दोन्ही हुशार लोकांच्या निवास स्थाजी.आताच्या तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या निवास स्थानी.तीन भाषेत मोठ्या अक्षरात भिंतीवर लावली पाहिजेत.

कपिलमुनी 19/06/2022 - 09:59
या योजनेचे वय बदलले तर मुलांच्या हाती डिग्री असेल , शॉर्ट सर्व्हिस नंतर नोकरी साठी ऑप्शन असेल.. डिग्री नंतर सुधा आपल्याला देशाची सेवा करायची आहे हा विचार पक्का असेल तरच तो इकडे येईल .. १७-१८ पेक्षा सुशिक्षीत २२ वर्षीय तरुण जास्त परिपक्व असतो.. त्यामुळे सरकारने २१-२६ या पर्यायाचा विचार करावा....

sunil kachure 19/06/2022 - 10:19
30 वर्ष होई पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले असेल,विविध उद्योग व्यवसाय मधील ज्ञान आलेले असेल,नोकरी मिळवण्याचे सर्व प्रयत्न होवून गेलेले असती.. आणि ह्या वयातील व्यक्ती समजूतदार पण असतो . चार वर्ष हा 30 मधील जवान मजेत नोकरी करेल..काही लाख मिळतील त्याचा अगदी योग्य उपयोग करेल. 30 ते 35 ही वंयो मर्यादा योग्य आहे.

In reply to by संजय पाटिल

sunil kachure 19/06/2022 - 11:35
ह्या वयातील लोक जिवावर उदार होवून लढतील त्यांना जीवन जगण्याचा मोह असा पण नसेल. जीवाची बाजी लावणारा सैनिक देशाला मिळेल. आणि महान देश भक्त जे भारतात आहेत ते पण त्याच वयोगटातील आहेत. त्या बिचाऱ्या लोकांना देश सेवा करायची संधी मिळेल.

शाम भागवत 19/06/2022 - 11:11
१० वी १२ वी नंतर जी मुले पदवी शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांचेसाठी ही योजना चांगली आहे. मला वाटते दरवर्षी १०-१२ वी पास होणारी अशी लाखो मुले असतात जी मिळेल तो कामधंदा स्विकारतात. त्यातील फक्त ४६००० मुले निवडली जात असतील तर हा एक छोटासा प्रयोग समजायला हरकत नाही.

sunil kachure 19/06/2022 - 11:31
सरकार आणि सरकार समर्थक लोकांना एक तर आक्षेप काय आहे लोकांचा हे समजले नाही. किंवा समजले आहे पण जे मटेरियल पुरवले गेले आहे त्या नुसार च काही पॉइंट highlite करायचे आहेत. असे पॉइंट की त्याचा आणि विरोधाचा काही ही संबंध नाही.

आग्या१९९० 17/06/2022 - 13:03
शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन आयकराच्या कक्षेत आणून कर महसूल वाढवणे. वाढीव महसूल सरकारने सैनिकांच्या पेन्शनवर खर्चावा परंतू अग्निपथ सारख्या शॉर्ट टर्म योजना आणू नये.

जेम्स वांड 17/06/2022 - 13:09
माझी माहिती ऐकीव असून अनुभवाची नाही, काही चुकल्यास रणजित चितळे, खरे सर, कर्नल तपस्वी आणि इतर निवृत्त अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे
शॉर्ट सर्विस कमिशन झाल्यावर अधिकाऱ्यांना उत्तम पॅकेजेस मिळतात कॉर्पोरेटमध्ये, का ? ,कारण त्यांना ओटीए सारख्या प्रीमियर संस्थांतून व्यावसायिक व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन इत्यादींचे पण धडे दिलेले असतात, लीड युवर मेन इंटू द बॅटल सारखे लीडरशिप एथोज शिकवलेले असतात, कित्येक ऑफिसर्स तर इन सर्विस लिएन किंवा स्टडी लिव्ह घेऊन आयआयएम , आयआयटी सारख्या जगविख्यात संस्थांतून आपापले पदव्युत्तर शिक्षण पण पूर्ण करतात. तो मामला सॉरटेड आहेच. आता वळूया अग्निपथकडे - मुळात जवान अन अधिकारी प्रशिक्षणात फरक असतो, अदर रँक मध्ये सेपॉय म्हणून भर्ती झालेल्या माणसाला त्याच्या रेजिमेंटल सेंटरला रुजू झाल्यावर सहा सहा महिन्यांचे बेसिक फिजिकल/ मिलिटरी ट्रेनिंग आणि नंतर सहा महिन्यांचे ऍडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग देऊन पोस्टिंग दिले जाते, त्यांचे मूळ ट्रेनिंग हे शिस्त, दुरुस्त हत्यार संचालन आणि अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशावर शंका न घेता प्राणपणाने तो आदेश अमलात आणणे असते असे वाटते. चार वर्षे अग्निपथमध्ये भर्ती झालेल्या पोरांना ६ महिने ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवणार ? त्या ट्रेनिंगमधून त्यांनी पुढील साडेतीन वर्षे "पलटणचा मान" "शिस्त" अन "शौर्य" मेंटेन ठेवण्याचे ट्रेनिंग देणार का त्याच्यासोबत त्यांना पुढील सिविलीयन वाटचालीत उपयोगी पडतील अशीही ट्रेड्स शिकवणार ? ही भर्ती जर आर्मी सर्विस कोर, मेडिकल, जॅग कोर, , ईएमई इत्यादीत केली तर किमान बाहेर पडून स्वयंरोजगार संधीत कामी येतील अशी स्किल्स मिळतील, आर्टिलरी किंवा आर्मर्ड कोर, इनफंट्री इत्यादींचे प्रशिक्षण बाहेर कुठे वापरणार ? नुसते पोस्ट रिटायरमेंट कर्ज देऊन काय उपयोग ? तेच हवे असल्यास सरकारचीच मुद्रा लोन योजना आहे की त्यासाठी भर्ती कश्याला व्हायला लागतंय ? असे काही (कदाचित बाळबोध) प्रश्न माझ्या मनात येत आहेत, योग्य निरसन होईल ही अपेक्षा. :) - (गोंधळलेला) वांडो

In reply to by जेम्स वांड

चौथा कोनाडा 17/06/2022 - 14:41
माझी माहिती ऐकीव असून अनुभवाची नाही, काही चुकल्यास रणजित चितळे, खरे सर, कर्नल तपस्वी आणि इतर निवृत्त अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे
विंग कमांडर सुद्धा सांगू शकतील !

In reply to by जेम्स वांड

हत्यारांचा वापर रखरखाव हे शिक्षण आसतेच पण त्या व्यतिरिक्त स्टोअर मॅनेजमेंट, कॅटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट ,ड्रायव्हिंग, कॉम्प्युटर इ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रशीक्षणा बरोबरच व्यक्तीमत्वाचा विकास व आत्मविश्वास पण रीक्रूट मधे भरला जातो.शेवटी कुणी कीती घेऊ शकतो हे प्रत्येकाने ठरवायचे. एक कमीशन्ड अधिकारी पण बनतो व दुसरा बेवडा बनून बाहेर पडतो.depends on individual.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० 17/06/2022 - 16:25
गेल्या आठ वर्षांत तसे पोषक वातावरण केले असते तर त्या ११ लाखात ७५% सैनिकांना पुढील ४ वर्षाने व्यवसाय करायची हिम्मत केली असती.

सरकारने बेरोजगारी दूर करण्यासाठी तात्पूरत्या स्वरुपात सैन्यदलात भरती करण्याची ही अग्नीपथ योजना अंमलात आणायचा प्रयत्न केला आहे. तरुणांच्या मनात या नौकरी अमिषाची काहीही एक चांगली प्रतिक्रिया उमटलेली दिसत नाही. देशाच्या आठ राज्यात सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात तीव्र निषेध आणि तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत. सरकारला निवृत्त सैनिकांवर जो खर्च करावा लागतो तो यापुढे करावा लागू नये म्हणून ही एक आयडिया सुपीक डोक्यातून निघालेली दिसते. सैनिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना पुढे भरतीसाठी प्राध्यान्य दिले जाईल, त्यांना व्यवसायासाठी वित्तीय पुरवठा, बँक कर्ज दिल्या जाईल असे आता तरुणांचा विरोध पाहता सरकार खुलासे करीत आहेत, तर भाजप पिडित राज्यांनी अशा तरुणांना सेवेत घेऊ वगैरे असे म्हटले आहे. आता जी माहिती वाचण्यात येत आहेत त्यात, सैनिकास प्रतिमहिन्यास ३० ते ४० रु महिना असेल. त्याच वेतनातून तीस टक्के वेतन सेवानिधी म्हणून सरकारकडे जमा होईल, तीतकीच भर सरकार त्यात घालेल. वेतन आणि सरकारचे मिळून चार वर्षानंतर साधारणतः ११ लाख रुपये त्या 'अग्नीवीरास' मिळतील. ( वाचकांनी सध्याची डीसीपीएस योजना डोळ्यासमोर आणावी ) साधारणतः वेतन तीस ते चाळीस हजार न देता, ते वेतन वीस/तीस हजार होईल राहीलेले पैसे सरकारकडे जमा होतील. वर्षाला पाच लाख रु जमा झाले तर सरकार तितकेच पैसे टाकून सैनिक जेव्हा 'अग्नीवीरात' रुपांतरीत होईल तेव्हा त्याला अकरा लाख रुपये मिळतील. नौकरीत असतांना मृत्यू आल्यास ४४ लाख रुपये अनुग्रह रक्कम मिळेल असे म्हटल्या जात आहेत. अपंगत्व आल्यास ४४/२५/१५ लाख रुपये दिले जातील. ( हिशेब कमी जास्त धरावा) सरकार असे का करते आहे ? सध्या एका सैनिकाला त्यांच्या वेगवेगळ्या रँक सोडून द्या. एका साध्या निवृत्त सैनिकाला माहिती विचारली तर तीस हजार प्लस निवृत्तीवेतन त्यांना मिळते. नवीन सैनिक भरती झाल्यास त्याच्या पहिल्या वर्षाच्या ट्रेनिंगनंतर पहिल्या महिन्याचा पगार साठ सत्तर हजार जरी समजलो तरी सरकार त्यातून चाळीस ह्जार तरी वाचवत आहेत त्याला द्यावी लागणारी पेन्शन द्यावी लागणार नाही. नव्या अग्नीपथ योजनेत सरसकट सैन्य भरती नाही, तीही मिरीटवर आहे. सगळेच तरुण सरसकट सैनिक होणार नाहीत. सैनिकांचा उद्योगही सरकारी कंपन्याप्रमाणे तोट्यात जातोय असे वाटत असल्यामुळे पैसे कपातीची आयडिया शेठच्या डोक्यात कोणीतरी टाकली असेल, तेव्हाच शेठला असे काही-बाही सुचत राहते. दुसरं काय. सैनिकांचे वेतन वगैरे या बद्दल अधिकृत माहिती कोणी टाकल्यास सरकार किती पैसे वाचवत आहे ते लक्षात येईल. (भक्तांनी तान न घेता) चर्चा चालू ठेवावी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भक्तांनी तान न घेता
प्रतिसाद उत्तम होता , पण नेहमी प्रमाणेच भक्त ह्या पवित्र हिंदु संकल्पनेचे शब्दाचे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करुन माती खाल्लीत ! आता झक मारत, आम्हाला पटत नसतानाही, ह्या अग्निपथ चे समर्थन करणे आले. =))))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाजप पिडित राज्यांनी अशा तरुणांना सेवेत घेऊ वगैरे असे म्हटले आहे. खिक्क. भक्तांनी तान न घेता) चर्चा चालू ठेवावी. डबल खिक्क.

मला सकृतदर्शनी ही अग्निपथ स्कीम आवडलेली कारण मी बर्‍याच अंशी राष्ट्रवादी आहे. इस्त्रायल मध्ये असते तसे प्रत्येकाला थोडेबहुत का होईना पण सैनीकी प्रशिक्षण आणि सक्तीची देशसेवा असयालाच हवी असे माझे ठाम मत आहे . पण एकूणच हा सगळा मोठ्ठा घोटाळा वाटतो. आधीच भारत जगातील दुसर्‍या की तिसर्‍या क्रमांकाची सेना आहे. त्यात अजुन हे कंत्राटी कामगार घेऊन नक्की करायचे काय आहे सरकार ला ? उगाच राष्ट्रविस्ताराचा विचार असेल की जसे पाकव्याप्त काश्मीर युध्द करुन जिंकणे किंव्वा पाकिस्तानचे ४ तुकडे पाडणे किंव्वा नॉर्थईस्ट्ला जोडणार्‍या चिकन नेक जवळचे बांग्लादेश च्या काही जिल्ह्यांचे लचके तोडणे, किंव्वा श्रीलंकेवर आक्रमण करुन हबनटोटा पोर्ट गिळंकृत करणे वगैरे काही प्लॅन असेल तर तर हा कंत्राटी सेनाभरती प्रकार समजु शकतो . अन्यथा काय्य उपयोग ह्या भरतीचा? (आणि तसा प्लॅन असला तरीही ह्या खोगीरभरतीचा काहीही उपयोग नाही , कारण माकियावेली प्रिन्स मध्ये म्हणाल्याप्रमाणे ऑक्झिलरीज आणि मर्सिनरीज चा खर्‍या युध्दात काहीही उपयोग होत नाही.) कट्टर हिंदुत्ववादी सनातनी असुनही मी येथे असे म्हणेन की रोजगार निर्मीती करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा हा अग्निपथ असला काहीतरी अनर्थकारक प्रकार देशाच्या माथी मारत आहे ! हा खर्‍या अर्थाने टॅक्स पेयर्स साठीचा अग्निपथ ठरणार आहे दुसरे काहीही नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 17/06/2022 - 15:16
>> कट्टर हिंदुत्ववादी सनातनी असुनही मी येथे असे म्हणेन की रोजगार निर्मीती करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा हा अग्निपथ असला काहीतरी अनर्थकारक प्रकार देशाच्या माथी मारत आहे ! हा खर्‍या अर्थाने टॅक्स पेयर्स साठीचा अग्निपथ ठरणार आहे दुसरे काहीही नाही . अगदी अगदी. यानंतर रेलवीर, पोष्टवीर, बिजलीवीर योजनाही येऊ शकतील.

In reply to by स्वधर्म

श्रीगुरुजी 17/06/2022 - 15:38
किमान ५० वर्षांपासून पोस्टात कंत्राटी कर्मचारी आहेत. बहुधा रेल्वेतही कंत्राटी कर्मचारी आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पोस्टातील अन रेल्वेतील कंत्राटी कामगार ह्यांची तुलना सैन्यसेवेतील कंत्राटी कामाशी कशी करता येईल ? अग्निपथातुन रिटायर झाल्यानंतर २५% लोकांना सैन्यात घेतील, उरलेल्या ७५% लोकांचे काय ? समजा कल्पना करु की त्यातील ७० % लोकांना काही ना काही संधी मिळत जातील, कदाचित पोलीस सेवा किंवा किमान कोणत्यातरी सोसायटीच्या वॉचमन वगैरे. पण तरीही उरलेल्या ५% लोकांचे काय ? ही ५% सैनिकी प्रशिक्षण घेतलेली बेरोजगार माणसे मर्सिनरीज झाले तर काय करणार ? किंव्वा गुंड झाले तर काय करणार ? इथे काहीही सैनिकी प्रशिक्षण नसलेले आर.टी.ओ लोकांना थांबहुन २०० -५०० चिरीमिरी छापतात चौकाचौकात , लोकं नाही सापडली तर त्यांच्या गाड्या टो करुन नेतात अन अपिसे उकळतात , ही फॅक्ट आहे . अशा परीस्थितीत सैनिकी शिक्षण असलेली अन वर्दीची पावर अनुभवलेली अन नंतर गमावलेली बेरोजगार लोकं काय करतील ह्या नुसत्या विचाराने थरकाप उडत आहे ! सैन्य ही स्वतंत्र वेगळा विषय आहे . त्यात कंत्राटी कामगार नेमणे हे हिताचे नाही. ह्याला अफवाद म्हणजे एकच परीस्थिती की ज्यात आपण मोठ्ठे युध्द आणि अ‍ॅक्च्युअल कॅज्युलिटी एक्स्पेक्ट करत असु तर कंत्राटी कामगार उत्तम !

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 17/06/2022 - 20:34
बापरे, अजून योजना सुरू सुद्धा झाली नाही, पण जोरदार स्पेक्युलेशन सुरू झाले. असो. या अत्यंत भंपक प्रतिसादाला उत्तर द्यायची इच्छा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

जोरदार स्पेक्युलेशन
' नुकतीच पीकी ब्लाईंडर्स ही सीरीज पाहुन संपवली . पहिल्या महायुध्दात फ्रान्स मधुन लढुन परत इंग्लंड मध्ये आलेल्या अन सुशिक्षित बेरोजगार झालेल्या ३ तरुणांनी कशी क्रिमिनल ऑर्गनायझेशन उभी केली ह्यावर अप्रतिम कथानक उभे केले होते. बाकी हे सगळेच काल्पनिक आहे अशातील भाग नाही. अमेरिकेत प्रायव्हेट वॉर कंपनीज अर्थात मर्सिनरीज च्या कंपनी आधीच अस्तित्वात आहेत , भारतात असे का होणार नाही ? होऊ तर शकतेच ! तुम्ही भंपक म्हणा काहीही म्हणा , शक्यता नाकारता येत नाही . आणि सर्व शक्यतांचा जमेल तितक्या बाजुनी विचार करणे हेच कोणत्याही सुज्ञ माणासाचे लक्षण आहे !

विजुभाऊ 17/06/2022 - 13:24
काही युरोपीयन देशांप्रमाणे तरुणांना सैन्य सेवेची सक्ती करा असा एक विचार मागे येवून गेला. या मुळे खरेतर अंगात शिस्त येईल , तसेच रिकामपणाचे उद्योग कमी होतील . शिवाय रोजगार तर मिळणारच आहे. घरी बसून चकाट्या पिटण्यापेक्षा किंवा सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होण्यापेक्षा हे कितीतरी चांगले आहे. शिवाय सैन्यात असताना मुक्त विद्यापीठातून शिक्षणही पूर्ण करता येइल. या योजनेला विरोध का होतोय तेच समजत नाही. चार वर्षानंतर काय याचे उत्तर कदाचित त्या चार वर्षात मिळून जाईल. हल्ली तर शिक्षणसंस्थातही हंगामी च्या पेक्षाही क्लॉकअवर बेसीसवर काम करवून घेतात , खासगी उद्योगात कौशल्य दाखवले तर नोकरीत ठेवतात अन्यथा दोन दिवसात हाकलून देतात. ते यांना चालते. अग्निवीर योजनेला विरोध नक्की कशासाठी होतोय तेच समजत नाहिय्ये. कोणतीही योजना १०० % उतमच असते असे नाही. काही धूसर नकारात्मक बाबी असू शकतात. पण म्हणून सम्पूर्ण योजना फेटाळणे चूक होईल. दुसरी कोणतीही योजना न सूचवता जे समोर येतेय ते नाकारणे योग्य पूर्ण चूक आहे

In reply to by विजुभाऊ

विजूभौची मतं पटत नाहीत. पण, विजूभौ, बासरी चांगली वाजवतात आणि लेखक म्हणुनही मोठा माणूस. शिवाय जालमित्रही आहेत. अजून कुठे कुठे प्रतिसाद दिले आहेत. प्लस वन करुन येतो. मैत्री नावाची काही गोष्ट असते की नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 17/06/2022 - 14:44
मास्तर , येतो औरंगाबादला ( संभाजीनगरला) . एकदा बसून ,जोरदार चर्चा करूया. (स्वगतः मैत्री नावाची काही चीज आहे का नाही!)

In reply to by विजुभाऊ

एकदा बसून ,जोरदार चर्चा करूया.
येस्सर...! हल्ली फार महाग होत चाललंय, हे बसणे वगैरे म्हणे. सरकारचं बसण्या-उठण्यावर लक्ष गेलं तर, एखाद्या योजनेत खपलेच समजा हे बसणारे उठणारे. =)) -दिलीप बिरुटे

sunil kachure 17/06/2022 - 13:24
भारत सरकार नी घेतलेला अविचारी निर्णय. मित्र ह्या मध्ये पुढे येणार आज मी सांगतो. हे चार वर्षाचे सर्व्हिस चे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना दिले जाईल. सैनिकांना 30 हजार आणि मित्रांना 70 हजार दिले जातील. देश हीत होईल असे कोणतेच कृत्य ह्या सरकार कडून होणे अशक्य आहे. मित्रांनी training school pan ओपन करून ठेवली असतील. जसे कृषी कायदे येण्या अगोदर च मित्रांची गोदाम बांधून तयार होती.

आग्या१९९० 17/06/2022 - 13:33
फक्त आर्थिक फायद्याचा विचार करून गेलेले युवक प्रशिक्षणाला कितपत न्याय देतील शंका आहे. फक्त चारच वर्षे काढायची आहे हि मानसिकता होण्याची शक्यता आहे.

sunil kachure 17/06/2022 - 13:37
आता लढाई करणे सोप नाही आणि पाहिजे पण ते सोप नव्हते. बुद्धी,कौशल्य,हत्यार ,निर्बिड पना,निर्णय घेण्याची क्षमता,शारीरिक क्षमता,संयम, मन शांती. अनेक गुण लागतात सैनिक मध्ये. कसाब बरोबर सात की आठ जन होते. त्यांना कंट्रोल करण्यास हजारो लोक लागली. कारण ते सात जण फुल ट्रेन होते. जन्नत मध्ये जाणे हा त्यांचा अंतिम हेतू होता .जिहाद म्हणजे धर्माचे काम हे पक्के मेंदूत होते सर्व हत्यार वापरणे,योग्य निर्णय ह्या मध्ये ते सक्षम होते सहा महिने trainig घेवून कोणी उत्तम योध्दा बनत नाही.चार वर्षात तो शत्रू शी लढण्यास बिलकुल सक्षम असणार नाही .नवीन तंत्र ,नवीन हत्यार,त्यांचा वापर,त्यांची माहिती.ह्या मध्ये तो तरबेज होणार नाही अग्निपथ मुळे चीन आणि पाकिस्तान मात्र खुश असणार . भारताला टक्कर देण्यासाठी त्यांना लाखो ची फौज लागणार नाही काही हजार फुल ट्रेन सैनिक पुरेसे होतील.

In reply to by sunil kachure

Bhakti 17/06/2022 - 13:40
अग्निपथ मुळे चीन आणि पाकिस्तान मात्र खुश असणार . भारताला टक्कर देण्यासाठी त्यांना लाखो ची फौज लागणार नाही काही हजार फुल ट्रेन सैनिक पुरेसे होतील.
:( :( :(

In reply to by sunil kachure

प्रसाद_१९८२ 17/06/2022 - 15:04
अग्निपथ मुळे चीन आणि पाकिस्तान मात्र खुश असणार . भारताला टक्कर देण्यासाठी त्यांना लाखो ची फौज लागणार नाही काही हजार फुल ट्रेन सैनिक पुरेसे होतील. -- तुम्हाला वैद्यकीय उपचाराची प्रंचड गरज आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

श्रीगुरुजी 17/06/2022 - 15:12
मूर्खपणावर जगातील कोणत्याही आरोग्यव्यवस्थेत उपचार नाहीत. मूर्खांकडे दुर्लक्ष करणे हाच एकमेव उपाय आहे व मी तेच करतो.

sunil kachure 17/06/2022 - 13:53
मध्ये एक बातमी होती सातारा जिल्ह्यातील जवान काश्मीर मध्ये शत्रू करून मारला गेला.भरती होवून फक्त ९ महिने झाले होते. त्यांनी trainig इतक्या कमी वेळात काय घेतली असेल,हत्यार चालवणे ,हत्यारांची माहिती,अचूक नेम, स्वतचं बचाव कसा करावा.शत्रू च्या चाली. इतक्या कमी काळात कोणी शिकू शकत का. साधे डॉक्टर होण्यासाठी पण पाच वर्ष जातात तरी बहुतांश डॉक्टर लोकांना काहीच कळतं नसते..हे तर युद्ध आहे .खूप अवघड कला आहे सहा महिन्यात ती आत्मसात करता येणे अशक्य आहे. एक चूक आणि जीवाचे बलिदान.

In reply to by sunil kachure

डँबिस००७ 17/06/2022 - 21:44
साधे डॉक्टर होण्यासाठी डॉक्टर होणे साधे ? उपचाराची खुप गरज आहे तुम्हाला ! बाकी चालु ठेवा तुमचा कार्यक्रम २०३० नंतर जर भाजपा सरकार नाही बनली तेंव्हा बोलु , तो पर्यंत तुमचा विनोदी कार्यक्रम सुरुच ठेवा !!

In reply to by कंजूस

सध्या इतकीच माहिती मिळाली. लिंक. ( थेट पीडीएफ फाईल उघडेल) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डँबिस००७ 17/06/2022 - 21:38
अरे व्वा , काल पासुन विरोध करत होतात आज माहीती शोधायला लागलात ? फक्त ईतक्या माहीतीवर कुणीही अग्नीवीर बनायला जाणार नाही पण विरोध करायला तुम्ही सर्वात पुढे !! मोदी विरोधात काय करुन घेतलत ?

In reply to by डँबिस००७

श्रीगुरुजी 17/06/2022 - 21:57
मोदींना विरोध करण्यासाठी कोणतीही माहिती असण्याची अजिबात आवश्यकता नाही. एखादी योजना आणणारी व्यक्ती किंवा एखादा निर्णय घेणारी व्यक्ती मोदी आहे इतकेच समजणे योजना/निर्णय विरोधासाठी पुरेसे आहे.

sunil kachure 17/06/2022 - 14:10
Salesman जसा त्याच्या उत्पादनच प्रत्याशिक दाखवतो आणि आणि लोकांचा विश्वास संपादन करतो. ते bjp सरकार नी करावे आणि मजबूत थप्पड विरोध करणाऱ्या मूर्ख लोकांच्या गालावर मारावी. राष्ट्रपती पासून पंतप्रधान आणि देशातील सर्व vip,ह्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अग्नी विराणा द्यावी . फुकट spg किंवा बाकी यंत्रणेवर करोडो खर्च करायची गरज नाही. ३० हजारात माणूस मिळत आहे. सुरुवात स्वतः पंत प्रधान मोदी नी करावी.

श्रीगुरुजी 17/06/2022 - 14:16
कोणतीही नवीन योजना जाहीर केली केली की ती प्रारंभी प्रायोगिक स्वरूपात असते. काही काळानंतर आलेल्या अनुभवातून, त्यातील त्रुटी, फायदे, तोटे लक्षात आल्यानंतर योजनेत योग्य बदल केले जातात. यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. अग्नीपथ योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, ती योजना समजण्याआधीच योजनेला विरोध करून जाळपोळ, दंगली, आंदोलने करणे हा वेडेपणा आहे. बऱ्याच राज्यात साध्या एका चपराशी पदासाठी हजारो अर्ज येतात. अर्ज करणाऱ्यांमध्ये अगदी द्विपदवीधर, विद्यावाचस्पती पदवी मिळविलेले सुद्धा इच्छुक असतात. अशा परिस्थितीत अग्नीपथ या योजनेकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याऐवजी जाळपोळ, दंगली करून ती योजनाच हाणून पाडली तर त्यात केंद्र सरकारचे नुकसान नसून इच्छुक तरूणांचेच नुकसान आहे. कृषी कायदे मागे घेतल्याने केंद्र सरकारचे कणभरही नुकसान झाले नव्हते. नुकसान झालेच असेल तर ते शेतकऱ्यांचे होते. अग्नीपथ योजनेबाबतीत असेच होऊ शकते. सरकारला योजना मागे घ्यायला लावण्याचा आनंद साजरा करा आणि चपराश्याच्या जागेसाठी लागलेल्या भल्यामोठ्या रांगेत उभे राहून परत सरकारला दूषणे द्या.

sunil kachure 17/06/2022 - 14:21
प्रधान मंत्री पासून राष्ट्र पती आणि सर्व vip ह्यांनी अग्नी वीरांची सुरक्षा घ्यावी. मग अग्नी वीर हे युद्धात कुशल आहेत हे आम्ही मान्य करू फुकट गोदी मीडिया सारखे बिनडोक समर्थन करणे सोडा. लोक मूर्ख नाहीत भक्त आंधळे. आहेत.

माझ्या मते भरती प्रक्रियेत सुधार केला आसून सद्यपरिस्थितीत बेरोजगार व अर्थीकदृष्ट्या दुर्बल युवकांना थोड्याच वेळात अर्थिक आत्मनिर्भर,आत्मविश्वास आणी प्रगती करण्याची सुवर्णसंधी आहे. या मधे निःसंशय सरकारचे आणी पर्यायाने देशाचे पण हित आहे परंतू युवाशक्तीचा जास्त फायदा आहे. केन्द्र सरकारला त्यांच्या अधिन आसेलेल्या सेवांमधे देश व जनहित करता बदल करण्याचे अधिकार प्रदत्त आहेत. भरती होणे न होणे सर्वथा वैयक्तिक निर्णय आहे.ज्याना ही प्रक्रीया पटत नसेल त्यांनी भाग घेऊ नये. सार्वजनिक संपत्तीची तोडफोड, दंगा आगजनी करणारा युवा कदापी शिस्तबद्ध, चांगला सैनिक बनू शकणार नाही. माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीगुरुजी 17/06/2022 - 14:42
+ १ ज्यांना ही योजना पटलेली नाही त्यांनी यात सहभागी होऊ नये. नियमित सैनिक भरती सुरू असते त्यातून प्रवेश मिळवावा. पण ही योजना काय आहे, त्याचे फायदे किती, तोटे किती, त्यात त्रुटी किती, या योजनेमागील उद्दिष्ट काय हे कणभरही समजले नसतानाही लगेच योजनेला विरोध, दंगे, जाळपोळ, आंदोलन हे कशासाठी? अर्थात मिपावरचे मोदीद्वेष्टे सुद्धा एकदम खडबडून जागृत झाले व कोणतीही माहिती नसतानाही अपेक्षेप्रमाणे त्यांनी नेहमीप्रमाणेच या योजनेला अंधविरोध सुरू करून मनातील मोदीद्वेष ओकायला प्रारंभ केला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

यश राज 17/06/2022 - 15:03
ज्यांना ही योजना पटलेली नाही त्यांनी यात सहभागी होऊ नये. नियमित सैनिक भरती सुरू असते त्यातून प्रवेश मिळवावा. पण ही योजना काय आहे, त्याचे फायदे किती, तोटे किती, त्यात त्रुटी किती, या योजनेमागील उद्दिष्ट काय हे कणभरही समजले नसतानाही लगेच योजनेला विरोध, दंगे, जाळपोळ, आंदोलन हे कशासाठी?
सहमत. मुळात योजना काय आहे हे या आंदोलनजिवी ना समजले पण नसेल.. काहीतरी योजना आलीय ना तर पूर्वनियोजित असल्याप्रमणे फक्त सार्वजनिक ठिकाणी हिंसा करायची एवढेच उद्दिष्ट. आणि मोदीळ झालेल्यांकडून काय अपेक्षा करायची. मुळात कोणत्याही गोष्टीचे फायदे तोटे काय असणार ते समजून घेण्याची त्यांची कुवत नसते.त्यांना कधी नव्हे ते काम मिळते keyboard बडवण्याचे व (आपली मानसिक गुलामगिरी त्यांच्या मालकाच्या चरणी सोपवून) इतरांना भक्त म्हणून हिणवण्याचे

sunil kachure 17/06/2022 - 14:34
सरकार म्हणून जी काही लोक आहेत ती देशाचे मालक नाहीत..त्यांच्या बापाचा देश नाही. सरकारी निर्णय मुळे देशाचे अतोनात नुकसान झाले तर ह्या सर्वांच्या प्रोपरी जप्त करण्याचा कायदा का नसावा? ह्यांना पूर्ण खानदान सहित तुरुंगात टाकण्याचं कायदा का नसावा.. हे प्रश्न पडतात.

sunil kachure 17/06/2022 - 14:42
तुम्ही जे लिहाले आहे ते स्वतः पंतप्रधान. संरक्षण मंत्री ,असे पण त्यांना कोणी विचारात नाहीत. मोदी च सर्व काही आहेत ह्यांनी जाहीर आहे बोलावे.खरेच हिम्मत असेल तर किंवा ह्या विषयावर सरकार नी पत्रकार परिषद घ्यावी आणि जगातील सर्व मीडिया लं आमंत्रित करावे. हे करण्याची हिंमत सरकार दाखवू शकतं नाही. मुळात योजना च बिनडोक आहे त्याचे समर्थन होवूच शकत नाही.

चौथा कोनाडा 17/06/2022 - 14:51
हे सरळ सरळ कालानुरूप कंत्राटीकरण आहे. सर्वच क्षेत्रात कार्यक्षमता, वेतन नियंत्रण इत्यादि कारणासाठी कंत्राटीकरणाची सुरुवात मागच्या एक दोन दशकात झालेलीच आहे ... त्याच धरतीवर सैन्यात असे उपक्रम सुरु होणार. हे अपरिहार्य आहे. अग्निपथला विरोध करून योजना बंद पाडली तरी, पुढेमागे दुसर्‍या कुठल्या तरी नावाखाली येणारच प्रश्न बेकारीचा आहे. युवकांनी सर्व बाजुंनी विचार करून या संधीचा लाभ घेण्यास हरकत नाही !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 17/06/2022 - 18:04
त्या वेळी रु तीन हजार पगार होता. आता वाढून वाढून साडे सहा हजार झाला आहे. खाजगी संस्थांचा फायदा झाला. "बघा सरकारच एवढा पगार देते, आम्हीही तेवढाच देणार."

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 17/06/2022 - 19:49
अगदी. अति तेथे माती मागणी पेक्षा पुरवठा जास्त .... कमी पदे आणि मोठ्या प्रमाणात बेकारी यामुळे नोकरी इच्छुकांची बार्गेनिंग पॉवरच क्षीण आहे. ... अणि भांडवलदार काय किंवा शासन काय दोघांनाही कमी पैशात सेवक हवेत.

sunil kachure 17/06/2022 - 14:53
पूर्व लष्कर प्रमुख नरवणे हे रिटायर्ड होण्याची वाट बघत होते काय? योजना खूप जुनी असणार पण योग्य व्यक्ती योग्य जागेवर असणे खुप महत्वाचे

डँबिस००७ 17/06/2022 - 15:17
अग्निपथ योजने ची घोषणा होता क्षणी त्याच्या विरोधात आंदोलन सुरु झालेली पाहुन हे लगेच कळले की ह्या योजनेला विरोध करायच्या मागे देशातले प्रभावी कम्युनिस्टानी विचारवंतांचा हात आहे. कोव्हीडनंतर बेरोजगारीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधी पक्षाला केंद्र सरकारवर हल्ला करायला एक प्रभावी हत्यार उपलब्ध होत. अग्निपथ योजनेमुळे अचानक १० लाख मुलांना काम मिळाल तर विरोधी पक्षाच्या पोटात कालवाकालव झाल्यास काहीच नवल नाही. त्यामुळे राजकारणामुळे प्रेरित होउन अग्निपथविरोधात आंदोलन सुरु झालेल आहे. देशात कुठेच स्वप्रेरित आंदोलने होत नाहीत. त्या मुळे अग्निपथ विरोधात अचानक सुरु झालेल्या आंदोलना मागे राजकीय शक्ती असणारच. केंद्र सरकारने याची चौकशी केली पाहीजे. १० लाख मुलांना सैन्यात चालवली जाणारी शस्त्र शिक्षण देऊन चार वर्षांनंतर अशी मुले समाजात वावरत असणार ह्याच्या मागे सरकारला काय साध्य करायच आहे असा एक सवाल एका मुस्लिम नेत्याने काल मिडीया समोर केलेला आहे. दिल्लीतील दोन समुदायातील गेल्या दोन तिन वर्षांतल्या घटनांच्या पार्श्व भुमीवर हिंदु समाजाच्या समोर या पुढे येणार्या आव्हानाला तोंड देण्यासाठी संघ परीवाराने कितीही गमज्या मारल्या तरी ही १० - २० हजाराच्या लाठी काठी चालवणार्या सैन्याचा पर्याय उपयोगाचा नाही. अश्या वेळी शस्त्र विद्या पारंगत समाजात वावरणारी सेनाच उपयोगी आहे हे काही चाणाक्षांच्या लक्षात आलेल आहे. भारतात दर हजार लोकांमागे एक पोलिस अशी अतिशय विषम व अकर्यक्षम पोलिस व्यवस्था आज कार्यरत आहे. त्याच्यात लगेच बदल करण शक्य नाही कारण प्रत्येक राज्य सरकारला पोलिस व्यवस्थेत बदल करण त्यांच्या प्राथमिकतेवर अवलंबुन आहे. अ‍ॅग्रिकल्चर रिफॉर्म कायद्या प्रमाणेच ह्या प्रभावी योजनेचे बारा वाजु नयेत असे मन पुर्वक वाटते.

In reply to by डँबिस००७

आग्या१९९० 17/06/2022 - 15:43
अग्निपथ योजनेमुळे अचानक १० लाख मुलांना काम मिळाल तर १० लाख? दरवर्षी ४६,००० भरती होणार ना अग्निपथ योजनेत?

सरकार म्हणून जी काही लोक आहेत ती देशाचे मालक नाहीत.त्यांच्या बापाचा देश नाही मुळात योजना च बिनडोक आहे त्याचे समर्थन होवूच शकत नाही. आपण आपल्या नावा प्रमाणे विधान करत आहात. 1 सरकारला कोणी निवडून दिले,ते सर्व बिनडोक आहेत का? 2 आपण सैन्यात होता काय ,असल्यास अनुभव सांगावा. मी स्वतः भरती प्रक्रियेत भाग घेऊन सहा महीने शिपायाचे प्रशिक्षण घेतल्यावर माझे शिक्षण वाढवले व कर्नल म्हणून सेवानिवृत्त झालो आहे. मला अकरावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे शिक्षण अर्थिक परिस्थीती मुळे घेता आले नाही. जर ही योजना माझ्यावेळेस उपलब्ध आसती तर निश्चितच मला फायदा झाला असता. कृषी कायदे मागे घेतल्याने केंद्र सरकारचे कणभरही नुकसान झाले नव्हते. नुकसान झालेच असेल तर ते शेतकऱ्यांचे होते. अग्नीपथ योजनेबाबतीत असेच होऊ शकते. श्रीगुरूजी १००%सहमत. २५% भरती होतीलच पण ७५%ज्यांना चार वर्षे पगारी नोकरी,प्रमाणपत्र जेवण,घर,कपडा आणी नंतर मीळणारी वरियता मात्र मिळणार नाही. फक्त ९ महिने झाले होते. प्रशिक्षण काय,कसे व किती देतात ह्याची आपल्याला कल्पना नसेल म्हणून आपण हे उदाहरण दिले आसावे. वेळ पडल्यास विना प्रशिक्षण पण लढावे लागते. पहिल्या वर्षाच्या ट्रेनिंगनंतर पहिल्या महिन्याचा पगार साठ सत्तर हजार जरी समजलो तरी सरकार त्यातून चाळीस ह्जार तरी वाचवत आहेत त्याला द्यावी बिरूटे सर, इंजिनियर, डॉक्टर ला सुद्धा पहिल्या वर्षांत मीळतात का एवढे. नुसत्या दहावी पासला कोण उभे करते,झोमॅटो,अॅमेझान बारा चौदा तास काम घेतल्यावर सुद्धा किती देते हे सर्वांना माहीती आहे. कुठल्या एकवीस वर्षाच्या गरीब मुला कडे दहाबारा लाखाचा बॅलन्स आसतो. सगळ्याना विनंती आहे या योजने कडे त्यामुलाच्या नजरेतून बघा ज्याला दोन वेळेस खायची भ्रांत आहे. नाहीतर वडापाव आणी भेळेवर मतलबी लोक त्याचा वापर करतच आहेत. सर्वात महत्वाचे सार्वजनिक संपत्ती तोडफोड करणाऱ्यांच्या बापाची आहे का! याची नुकसानभरपाई कोण करणार. माझे काय, आता विसाव्याचे क्षण पण आतला शिपाई गप्प बसू देत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रायव्हेट मधे कुठे नोकरीची शाश्वती अथवा पेन्शन आहे. डोक्यावर सतत गुलाबी पाकिटातील टांगती तलवार आसते. डॉक्टर इंजिनियर बनायला लाखो रूपये खर्च करावे लागतात वर आरक्षणाचे भुत मानगुटीवर आहेच. सैन्यात जाण्यापूर्वी,फिजिकल,मेडिकल चाचणी सारखे अडथळे पार करावयास लागतात. किती आंदोलनकारी फिट आसतील देव जाणे. आंदोलनातील अधंभक्त आपली पुढची वाट पण खडतर बनवतायत.

In reply to by कर्नलतपस्वी

sunil kachure 17/06/2022 - 16:46
तुम्ही सैन्यात होता . नोकरीची खात्री नाही प्रशिक्षण नाही असे सैन्य जर भारताला असेल तर पुण्या मुंबई मधील गुंड टोळ्या पण काही तासात भारतीय सैन्याचा धुव्वा udavatil. चीन ,पाकिस्तान तर काही सेकंदात. तुम्ही सैन्याचा दर्जा ह्या वर बोलत च नाही . म्हणजे भक्ति तुमच्या अंगात पण पूर्ण मुरलेली आहे. कर्नल असून तुमचे विचार इतके अपरिपक्व असतील तर बाकी गुरुजी वैगेरे लोकांविषयी बोलणे डांबिस पणाचे होईल.

In reply to by कर्नलतपस्वी

sunil kachure 17/06/2022 - 16:46
तुम्ही सैन्यात होता . नोकरीची खात्री नाही प्रशिक्षण नाही असे सैन्य जर भारताला असेल तर पुण्या मुंबई मधील गुंड टोळ्या पण काही तासात भारतीय सैन्याचा धुव्वा udavatil. चीन ,पाकिस्तान तर काही सेकंदात. तुम्ही सैन्याचा दर्जा ह्या वर बोलत च नाही . म्हणजे भक्ति तुमच्या अंगात पण पूर्ण मुरलेली आहे. कर्नल असून तुमचे विचार इतके अपरिपक्व असतील तर बाकी गुरुजी वैगेरे लोकांविषयी बोलणे डांबिस पणाचे होईल.

In reply to by sunil kachure

सौन्दर्य 17/06/2022 - 23:06
सुनील साहेब, तुमचा प्रत्येक प्रतिसाद मी वाचतो, त्यातले काही पटतात काही नाही पटत. प्रत्येकाला स्वताची अशी काही मते असतात पण ती आवश्यक त्या सामाजिक मर्यादा पाळून मांडणे गरजेचे असते. कृपया ज्यांनी सैनिक म्हणून आपले आयुष्य पणाला लावले त्यांच्या विषयी थोडातरी आदरभाव मनात ठेवा. आज हे सैनिक आहेत म्हणूनच आपण निर्धास्तपणे मिपावर आपली चर्चा लिहितोय. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही. मिपावर मोदी भक्त आणि द्वेष्टे दोन्ही आहेत. प्रत्येकाला आपलीच बाजू बरोबर आहे असे वाटते जे स्वाभाविक आहे. पण म्हणून कोणताही मुद्दा राजकीय करू नये असे मला वाटते. मी मिपावर कोणालाही व्यक्तिगतरित्या ओळखत नाही किंवा कधी भेटलोही नाही, परंतु प्रत्येकाचा यथोचित मान राखणे हे एका चांगल्या व्यक्तिमत्वाचे द्योतक आहे. कर्नल साहेबानी त्यांच्या आयुष्याची काही वर्षे देशसेवेला अर्पण केली, तेंव्हा त्यांच्याबद्दल मान ठेवूया.

आग्या१९९० 17/06/2022 - 16:05
सैनिकांचे पेन्शन परवडत नाही म्हणून अग्निपथ योजना आणली आहे. लोकप्रतिनिधींचे पेन्शन बंद करा,त्यांनाही ठराविक रक्कम देऊन पेन्शन वाचवा.प्रयत्न करून बघा.

डँबिस००७ 17/06/2022 - 16:57
शेतकर्यांनी फार्मर्स लॉ ला सपोर्ट न करुन आपल्या पायावर धोंडा पाडुन घेतलेला आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर भारतातुन ह्या गेल्या दोन तिन महीन्यात प्रचंड प्रमाणात अन्न धान्य निर्यात केले गेलेले आहे. हा निर्यात कोणी केलेला आहे ? अर्थातच असे व्यापार काही नियातदारच करतात. पण त्यांना उपलब्ध अन्न धान्य कोणी विकले असेल ? अर्थातच आडत्यांनी ! शेतमाल कवडी मोलात विकत घेऊन शेतकर्याला गेले कित्येक वर्षे नागवले जात आहे. रशिया युक्रेन युद्धा सारख्या निर्यातीला पुरक परिस्थिती नेहेमीच येत नाहीत. अश्या परिस्थितीत समोर संधी उपलब्ध असतानाही शेतकर्यानां कायद्याच्या कचाटी मुळे त्याचा उपभोग करता येऊ शकलेला नाही. फार्मर्स लॉ देश भरातुन फक्त पंजाबातुन विरोध झालेला होता. पण बाकी देशभरातील शेतकर्यांनी ह्या कायद्याला सपोर्ट न करुन आपल्या स्वार्थाचा बळी दिला. पुर्ण भारतातुन शेतकर्यांना संघटीत करुन फार्मर्स लॉ सपोर्ट करायला एकाही नेत्याला वेळ काढता आलेला नव्हता. फार्मर्स लॉ ला विरोध करुन आडत्या करवी शेतकर्याने मेहनतीने पिकवलेला माल चढ्या किमतीत सरकारनेच विकत घ्यावा असा आग्रह केला होता. मालाला मागणी असताना कुठेही चढ्या किमतीत विकायला आडते मोकळेपण असायचे पण मागणी कमी झाली की असा माल सरकारनेच हमी भावावर विकत घ्यावा असा दबाव ! बर हमी भाव मिळातोय कोणाला ? आडत्याला . कारण शेतकर्याकडुन आडत्याने अगोदरच कवडी मोलाने माल विकत घेतलेला असतो. देशातील व्यापार्याचा पक्ष म्हणुन भाजपाला हिणवताना लोक हे सोयिस्कर रित्या विसरतात की ह्या सरकारनेच शेतकर्याच्या सोई साठी पंजाब मधल्या सरकारच्या अकाली दलासारख्या जोडीदाराच्या धमकी नंतरही "फार्मर्स लॉ" आणला होता. ऐन वेळी गहु निर्यातीला निर्बंध घालून भारत सरकारने चांगली खेळी केलेली आहे.

sunil kachure 17/06/2022 - 17:18
योग्य नाव आहे. शेती विषयक कायदे पास झाले असते तर अडाणी,अडाणी तुटून पडले असते. शेतकरी नोकर झाले असते आम्ही देशाची वाट डोळ्या समोर लागताना पाहू शकत नाही. तुम्ही गुलामच च आहात. ना स्व बुध्दी ना विचार करण्याची कुवत

वामन देशमुख 17/06/2022 - 17:18
ज्यांना अग्निपथ / अग्नीवर यामध्ये स्वारस्य आहे हे तिकडे रुजू होतील, ज्यांना स्वारस्य नाही ते तिकडे फिरकणार नाहीत. त्या योजनेलाच विरोध कशासाठी? जाळपोळ कशासाठी? हिंसाचार कशासाठी? --- सदर योजना चांगली आहे की वाईट हे मला माहीत नाही पण ती मोदी सरकारने सादर केलेली असल्याने ती चांगली असावी असा माझा अंदाज / समज / विश्वास आहे. --- अर्थात, कणाहीन असे हे मोदी सरकार ज्याप्रमाणे - पश्चिम बंगालातील निवडणुकोत्तर हिंसाचारात हिंदूंचे प्राण वाचवू शकले नाही शाहिनबाग आणि त्यानंतरच्या दंगलीत हिंदूंचे प्राण वाचवू शकले नाही मूठभर न-शेतकऱ्यांचे शेतकरी आंदोलन मोडीत काढू शकले नाही तद्नंतर सार्वभौम संसदेने पारित केलेले शेतकरी कायदे लागू करू शकले नाही नुकत्याच एका हिंदू स्त्रीच्या सत्यवचनाची पाठराखण करू शकले नाही महाराष्ट्रातील बीग्रेड्यांच्या बीमोड करू शकले नाही मोदींना मतदान केलेल्या कोट्यवधी हिंदूंच्या व्यक्त-अव्यक्त अपेक्षा पुऱ्या करू शकले नाही ... इत्यादी करू शकले नाही - त्याचप्रमाणे केवळ मूठभरांच्या विरोधामुळे अग्निपथ योजनेलाही लागू करू शकणार नाही असे वाटते. --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

सरकारला योजना आणयचीच होती तर चर्चा करून आणायला पाहिजे होती. अत्ता विरोध करणाऱ्यांनी विरोधच केला असता पण कमीत कमी देशभर चर्चा तरी असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

डँबिस००७ 17/06/2022 - 18:09
सरकारला योजना आणयचीच होती तर चर्चा करून आणायला पाहिजे होती. अत्ता विरोध करणाऱ्यांनी विरोधच केला असता पण कमीत कमी देशभर चर्चा तरी असती. एन जीन ओ विरुद्ध भारत सरकारने घेतलेल्या निर्णया मुळे बर्याच लोकांच्या मिळकतीवरच पाय आलेला आहे. भारत सरकारने मिडीया वरचा खर्च कमी करुन व वार्ताहारांना परदेशी वारीत सहभागी न करुन घेतल्याने बर्याच स्टार पत्रकाराच्या परदेशी वार्या सुद्धा वाया गेलेल्या आहेत. २०१४ च्या पुर्वी मनमोहन सरकारातील राज्य मंत्री ची नियुक्ती एन डी टीव्ही च्या स्टुडीयो मधुन होत असे अस म्हणतात. पण २०१४ नंतर मात्र ह्यात पुर्ण बदल झालेला आहे. सरकार येउन तब्बल ८ वर्षे झाल्याने अश्या दु:खी लोकांच्या संयमाचा कडेलोट झालेला आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही उपक्रमावर मिडीया, पत्रकार , कम्युनिस्ट , ह्यातले कोणच चांगली रिएक्शन देत नाही. तात्पर्याने भारत सरकारच्या दुसर्या टर्म मध्ये सरकार अजुनच एकाकी झालेल आहे. पुर्ण देश भरात केंद्र सरकारला बरेच विरोधक, छुपे शत्रु झालेले आहेत. कोणत्याच योजनेवर चर्चा करायची कोणालाच गरज भासत नाही त्यामुळे कोणतीही योजना कशी फेल होईल ह्यावरच सर्वांचा डोळा आहे.

तर्कवादी 17/06/2022 - 17:46
पहिली बाजू : कर्नल तपस्वी यांच्याशी बहुतांशी सहमत खासकरुन खालील विधाने अगदी पटलीत
माझ्या मते भरती प्रक्रियेत सुधार केला आसून सद्यपरिस्थितीत बेरोजगार व अर्थीकदृष्ट्या दुर्बल युवकांना थोड्याच वेळात अर्थिक आत्मनिर्भर,आत्मविश्वास आणी प्रगती करण्याची सुवर्णसंधी आहे
टोअर मॅनेजमेंट, कॅटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट ,ड्रायव्हिंग, कॉम्प्युटर इ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रशीक्षणा बरोबरच व्यक्तीमत्वाचा विकास व आत्मविश्वास पण रीक्रूट मधे भरला जातो.शेवटी कुणी कीती घेऊ शकतो हे प्रत्येकाने ठरवायचे.
या योजनेकडे त्यामुलाच्या नजरेतून बघा ज्याला दोन वेळेस खायची भ्रांत आहे.
युवकांच्या दृष्टीने विचार करता मला ही योजना चांगली वाटते. असे अनेक युवक असतात की ज्यांची बुद्धीमत्ता बेताची असते नियमित बोर्डाच्या परिक्षेत ते खूप चमक दाखवू शकत नाहीत. पुढे काय करावे हा प्रश्न असतोच. एखादी पदवी घेतात पण खासगीत कारकूनी जागा कमी असल्याने खासगी क्ष्रेत्रात संधी मिळत नाहीत तसेच पदवी असली तरी अकाउंटींग वा तत्सम विषयातले ज्ञान तितकेसे खोलवर नसते, टॅली, SAP सारखी कौशल्ये शिकण्याचा आत्मविश्वास नसतो. अनेकदा शिस्तीचा वा कठोर परिश्रमांचा अभाव असल्यानेही जास्त काही कौशल्ये शिकत नाहीत व सरकारी नोकर्‍यांच्या मागे वर्षानुवर्षे घालवतात. हातात काम नाही त्यामुळे व्यावहारिक ज्ञानही कमी अशी परिस्थिती असते. अशा वेळी आयुष्याच्या या महत्वाच्या टप्प्यावर सैन्यात भरती होवून चांगला पगार (मासिक तीस हजार पगारातूनही एखादा युवक पैसे बचत करु शकतो) , वेग्वेगळ्या प्रकाराची असंख्य कौशल्ये शिकण्याची संधी, सैन्यातील शिस्त, कठोर परिश्रम यामुळे पुढील आयुष्याकरिता आत्मविश्वास निर्माण होईल. तसेच या कंत्राटातून बाहेर पडताना एक रक्मी मिळालेले अकरा लाख रुपये (व चार वर्षात काही बचत केली असल्यास अधिकच) हाती असतील. त्यातून पुढचे तीन-चार वर्षे काही नोकरी -धंदा न करताही केवळ शिक्षण करायचे असल्यास ते साध्य होईल. धंदा करायचा असल्यास ते ही जमेल. चार वर्षाच्या काळात इतर अनेक जवान, अधिकारी यांच्याशी झालेल्या संपर्कातून विविध प्रकारचे ज्ञान मिळेल, जीवनातले अनेक अनुभव आपसूकच ऐकायला मिळतील. त्यामुळे जीवनाविषयक दृष्टीकोन प्रगल्भ होईल. शिवाय व्यसन वगैरेपासूनही ही मुले दूर राहतील. आणि शारिरिक क्षमताही चांगली विकसित झालेली असेल दुसरी बाजू : ह्या कंत्राटी नेमणूकीला सैन्याची अनुकूलता किती आहे ?माझा सैन्याशी फारसा थेट संबंध आला नाही (माझे कुणी नातेवाईक वा जवळचे मित्र सैन्यात नाहीत) पण कोणत्याही आस्थापनेत निर्माण केलेली पदे ही त्या अस्थापनेने पुरती स्वीकारलेली असेल तर बरे नाही तर सरकारने माथी मारलीयेत म्हणून घेतलेत असे झाल्यास त्या पदावर भरती झालेल्या लोकांना त्या आस्थापनेतील लोकांकडून दुय्यम वागणूक व दुय्यम काम मिळते. यामुळे ना त्या लोकांचा फायदा होतो (फायदा म्हणजे योग्य काम व अनुभव मिळण्याचा फायदा. पगार तर मिळतच असतो) ना त्या आस्थापनेचा काही फायदा होतो उलटपक्षी त्या कर्मचार्‍यांच्या पगारावर केलेला खर्चा हा सरकारचा तोट्याचा व्यवहार ठरतो. हे मी स्वानुभवातून सांगतो. अर्थात सैन्यातली शिस्त निराळीच असते त्यामुळे तिथे ही समस्या येईलच असे नाही व अग्निपथ ही खूप मोठी योजना आहे , यात सरकारने सैन्यातील मोठ्या अधिकार्‍यांच्या अनुकूलतेची चाचपणी केली असेलच पण तरीही ही नवीन योजना असल्याने काळजीपुर्वक राबवायला हवी. एक्दम मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी न करता थोड्या थोड्या प्रमाणात व्याप्ती वाढवत रहावी. सुधारणा करत रहाव्यात. एकदमच "जोश मे होश खो बैठना" नको. योजनेला विरोध : विरोध का होतोय ते माहीत नाही. पण या विरोधामागे किंवा हिंसक उद्रेकामागे विरोधी राजकीय पक्ष असण्याची शक्यता कमी वाटते. कारण उद्रेक मुख्यतः बिहार व उत्तरप्रदेश या राज्यांतून झाला आहे. या दोन्ही राज्यांत काँग्रेस क्षीण झालीये . राजद किंवा सप या उद्रेकामागे असतील असे वाटत नाही. तर पंजाब राज्यात असा काही उद्रेक झाल्याच्या बातम्या नाहीत. योजनेबद्दल काही आक्षेप असू शकतात. त्याकरिता कायदेशीर मार्ग आहेत. विविध माध्यमांतून जनजागृतीचे मार्ग आहेत. पण सार्वजनिक संपत्तीची नासधूस , हिंसक आंदोलने हा मार्ग चुकीचा आहे. याविरोधात तेथील राज्य सरकारांनी कडक कारवाई करावी. टीपः मी कोणत्याही एका पक्षाचा वा व्यक्तीच्या समर्थक वा विरोधक गटात स्वतःचा सामावेश करु इच्छित नाही. विविध मुद्दे विचारात घेत माझ्या मर्यादित क्षमतेनुसार स्वतंत्रपणे विचार करण्याला महत्व देतो.

कंजूस 17/06/2022 - 19:38
पण आता तरुणांनी ठरवायचं आहे जायचं की नाही. १) बेकारीपेक्षा थोडे पैसे मिळतील. पण २) बावीस- पंचवीस वयाला योजनेतून डच्चू मिळेल. पुढे काय? ३) सेवानिधीसाठी ३०% रक्कम पगारातून घेणार व तेवढीच सरकार घालणार. साधारणपणे सहा लाख तरुण 'अग्निवीराचे' अधिक सहा लाख सरकारचे याची बेरीज बारा लाख होते. पावणे बारा लाख चार वर्षांनी हातात देणार. चौदा - पंधरा लाख तरी पाहिजेत. असो.

Nitin Palkar 17/06/2022 - 20:26
अग्निपथ ही योजना जाहीर होताच आंदोलनजीवींनी ज्या रीतीने जाळपोळ करायला सुरुवात केली त्यावरून ही सर्व टूलकीट क्रिया आहे हे लक्षात आले होते. आता मात्र मिपावरही टूलकीट चालवले जाते की काय असा संशय येऊ लागला आहे. मोदिग्रस्ततेने बाधीत रुग्ण येथे आहेत हे माहित आहे पण केंद्र सरकारवर आणि वैयक्तिक मोदींवर सतत केवळ भुंकत राहणे एवढेच कार्य काही विद्वान लोक करत आहेत. खरं तर भुंकणे हा शब्द वापरून कुत्र्यांचाही अपमान होतोय अशा रीतीने काहीजण सतत 'गर्दभ गर्जना' करत आहेत कोणत्यही मुद्द्याचा मुद्देसूद प्रतिवाद न करता मोकळ्या वेळेत केवळ टंकफलक बडवणे हासुद्धा छंद असू शकतो.

sunil kachure 17/06/2022 - 21:30
१) सैनिक,शिपाई . ह्यांची पात्रता दहावी पास आहे दहावी पास झाले की सैन्यात भरती पूर्वी पासून होता येत होते २) tech, कारकुनी जॉब साठी पण तीच पात्रता आहे फक्त मार्क ची अट आहे हे पूर्वी पासुन आहे .१८, ते २० वर्षाची मुल सैन्यात भरती होतात उच्च मर्यादा माझ्या मते २२ वर्ष आहे. जातीनिहाय आरक्षण ने काही वर्ष वाढत असतील. २) वय वर्ष २० भरती आणि १५, वर्ष नोकरी करून ३५ व्य वर्षी रिटायर्ड. Extension मिळते आणि paramilitry चे service niyam वेगळे आहेत. ह्या मध्ये त्रुटी काय आहेत की अग्निपथ सारखी योजना पुढं करावी लागत आहे. कोणी सांगेल का? जुन्या पद्धती मध्ये पण तरुण वयातील सैनिक उपलब्ध होत होते..देशात इतकी बेरोजगारी आहे की २० सैनिक हवे असतील तर दोन लाख तरुण उपलब्ध आहेत. यूपी,बिहार,राजस्थान ह्या राज्यात जास्त आंदोलन झाली कारण ही राज्य म्हणजे बेरोजगार लोकांचे भंडार आहे. दक्षिण भारत, maharastra, गोवा,पंजाब,गुजरात इथे आंदोलन झाली नाहीत. लष्करातील नोकरी हा अंतिम पर्याय म्हणून निवडला जातो कोणी सैन्यात नोकरी करायची आहे असले फाजील स्वप्न बाळगत नाही. कुठेच नाही तर सैन्यात.

जातीनिहाय आरक्षण ने काही वर्ष वाढत असतील. सैन्यात जात पात धर्म या गोष्टीना थारा नाही. वाटेल ते लिहू नका. सैन्यात माझ्या मते तुझ्या मते आसे काही नसते सर्व काही वेल डॉक्युमेंटेड आसते. महाराष्ट्र, गुजरात वगैरे प्रदेशात शिक्षणाची संधी,त्याबद्दल जागरूकता,उद्योग, नोकऱ्यांची अवसर पुष्कळ आहेत. येथील बरेच युवा उच्च शिक्षण घेऊन परदेशी सुद्धा व्यवस्थित रहात आहेत. तरीसुद्धा खुप मराठी मुले सैन्यात कार्यरत आहेत.

sunil kachure 17/06/2022 - 22:17
मी नाविक दलात सर्व physical परीक्षा देवून, तांत्रिक विभागात भरती झालो होतो. छाती चे मोजमाप काय असावे ह्या वर माझ्या वेळी सैन्य अधिकारी लोकात मत भेद झाले होते. छाती पाच इंच फुगणे महत्वाचे की इतकीच इंच छाती असणे महत्वाचं हा विषय होता .शेवटी छाती किती ही असू ध्या ती पाच इंच फुगली पाहिजे ह्या वर एकमत झाले

In reply to by सुक्या

आहो , सरदार,जाट यांच्या पेक्षा गुरखा ,मणिपूर यांची उंची कमी आसते. रिजनवाईज फिजिकल स्टँडर्ड चे मापदंड वेगळे आसतात. कुठं यांच्या नादी लागता.

सुक्या 17/06/2022 - 22:52
दोन प्रश्न .. १. अग्नीवीर योजना लागु झाल्यावर आता जी सैन्य भरती होते ती बंद होणार आहे का? माझ्या मते ही योजना कार्पोरेट क्षेत्रात असते तशी अप्रेंटीस सारखी योजना आहे. म्हनजे अमुक लोक येतील त्यातले अमुक लोक कायमस्वरुपी भरती होतील. बाकी पुढे रोजगार शोधतील. २. जरा कुठे चाकोरी बाहेर जाउन कुणी काय करत असेल तर उठसुठ छाती बडवत (बुडले हो जग बुडले) रडायलाच (!) पाहिजे का? आताचे सरकार जरा कुठे चाकोरी बाहेर जाउन नवीन संकल्पना राबवत आहे. त्यात खासगिकरण / रेल्वे भाडेतत्वावर देणे / शेती विषयक कायदे वगेरे वगेरे आले. ह्या सार्‍या बाबी नवीन आहेत तर त्याचा फायदा तोटा तटस्थ पणे पाहणे हे जरा सुशिक्षित म्हणवनार्‍या नागरीकांचे कर्तव्य नाही का? बाकी चाकोरी बाहेर जाउन काही करणार्‍याला आजवर विरोधच झाला आहे. मुलींना शिक्षण देणारे फुले यातुन सुटले नाही तर बाकिच्यांची काय तमा? राहीला भाग आंदोलनांचा. यात भाग घेणार्‍यांनाच काही माहीती नसते की ते कसला विरोध करत आहेत. जालावर ढिगाने व्हिडीयो उपलब्ध आहेत की हे लोक कसे रोजंदारीवर येतात. मागे परीक्षा ऑनलाईनच घ्या म्हणुन आंदोलन झाले होते. त्यामागचा हेतु विपुल प्रमाणात कॉप्या करुन पास होणे हेह्च होते. त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का?

In reply to by सुक्या

श्रीगुरुजी 17/06/2022 - 23:04
त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का? ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अजून या योजनेची पुरेशी माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यासाठी थोडा काळ ही योजना चालवून त्यातून मिळालेल्या फायद्यतोट्यांचा, त्रुटींचा अभ्यास करून नंतरच प्राथमिक निष्कर्ष काढता येईल. अर्थात कणभरही प्राथमिक माहिती नसताना, योजना राबवायला अजून प्रारंभ सुद्धा झालेला नसताना, त्यातील फायदेतोटे त्रुटी समजलेल्याच नसताना विरोधी पक्ष व मिपावरील नेहमीचेच यशस्वी मोदीद्वेष्टे यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. काहींनी तर प्रचंड स्पेक्युलेशन करून या योजनेमुळे देशात अराजक माजेल, तरूण गुन्हेगारी मार्गाला लागतील, चीन पाकिस्तान भारतावर हल्ला करून युद्ध जिंकतील वगैरे निष्कर्ष काढून अकलेचे तारे तोडले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यात तरूणांना भडकवून जाळपोळ केली जात आहे. जर दंगली, जाळपोळ वगैरे खूप वाढले तर नाईलाजाने मोदींना ही योजना गुंडाळावी लागेल व त्यातून त्यांचे काहीही नुकसान न होता तरूणांचेच नुकसान होईल.

In reply to by श्रीगुरुजी

सुक्या 17/06/2022 - 23:22
ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अगदी हेच माझ्या मानात होते. कुठलीही नवीन योजना मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, तिचे फायदे तोटे काही काळानेच दिसतात. फायदा झाला की योजना पुढे जाते. तोटा झाला की बारगळते. साधा हिशेब आहे. पण आता ज्या पध्द्तीने या किंवा कुठल्याही योजनेला विरोध होतो तो पाहता एक समाजविघातक शक्ती जोर लाउन कार्य करते आहे असेच दिसते. गंम्मत म्हणजे ही आंदोलनकारी लोक सार्वजनीक किंवा दुसर्‍याच्या मालमत्ते चे नुकसान करतात. एकाने तरी मी या योजनेचा विरोध करतो आहे म्हणुन मी माझी कार जाळतो आहे किंवा माझा या योजनेला विरोध म्हणुन मी माझे घर जाळणार आहे असा विरोध केला नाही. सार्वजनीक मालमत्ता च (जी पर्यायाने आपल्याच पैशातुन आलेली असते) यात बळी पडते . . बेरोजगार लोक सार्या जगात आहेत. पण सरकारी नोकरी साठी हापापलेली जनता माझ्या भारतातच जास्त आहे ..

In reply to by सुक्या

sunil kachure 17/06/2022 - 23:32
अग्निपथ ही एक दम फालतू कल्पना आहे भक्ताने समजावयाचे प्रयत्न करू नये. लोक मूर्ख किंवा आंधळी नाहीत. एक रुपयाची अक्कल ह्या योजनेत दिसून येत नाही.

In reply to by sunil kachure

बाकी अग्निपथ चांगली की वाईट हे काळ दाखवुन देईलच , पण तुम्ही ज्या प्रकारे भक्त ह्या पवित्र हिंदु संकल्पनेचे शब्दाचे विद्रुपीकरण करत आहात त्यावरुन त्यावरुन तुमची अक्कल मात्र नकीच दिसुन येत आहे !

In reply to by sunil kachure

सुक्या 18/06/2022 - 02:52
साहेब . . जसं सुक्या म्हणतो म्हणुन ही योजना चांगली होत नाही तसे (आणी तसेच) तुम्ही बोलला म्हणुन ही योजना फालतु होत नाही. कुवत असेल तर योजना का चांगली नाही हे लिहा ... ते ही जर तर न वापरता. नसेल जमत तर जाउ द्या ...

In reply to by सुक्या

sunil kachure 17/06/2022 - 23:43
चार वर्ष नोकरी असणारे कॉन्ट्रॅक्ट चे सैनिक भारताचे असतील तर . एक दोन हजार चीन,किंवा Pakistan चे सैनिक आरामात भारत जिंकतील. काही हजार ब्रिटिश लोकांनी मूर्ख राज्य करते भारतात होते त्या मुळे भारत जिंकला ना. आणि किती तरी वर्ष राज्य केले. महायुध्द झाले नसते तर आज पण ११०, करोड भारतीय लोकांवर एक दोन करोड ब्रिटिश लोकांनी राज्य केले असते मूर्ख राज्य करते असतील तर काय होते ह्याचे उत्तम उदाहरण ब्रिटिश लोकांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले . आता परत भारत त्याच स्थिती मधून जात आहे . आता ब्रिटिश भारतावर राज्य करतील की अजून कोणता देश . हे फक्त माहीत नाही.

In reply to by sunil kachure

अनन्त अवधुत 18/06/2022 - 00:58
महायुध्द झाले नसते तर आज पण ११०, करोड भारतीय लोकांवर एक दोन करोड ब्रिटिश लोकांनी राज्य केले असते
नक्की का? म्हणजे क्रांतीकारक फासावर गेलेत, सुभाषबाबू लढले, सैनिकांनी बंड केले, आदी गोष्टिंचा काहीच परीणाम नव्हता, असे म्हणायचे का?

sunil kachure 18/06/2022 - 08:11
१)हिंसाचार ज्या राज्यात चालू त्यांची नावं बघितली तर ही राज्य देशातील अतिशय मागास राज्य आहेत. देश स्वतंत्र होवून इतकी वर्ष झाली तरी ह्या राज्यांची स्थिती सुधारली नाही. त्या मुळे प्रचंड बेकरी आहे. अगदी राज ठाकरे नी एक वाक्य " ह्यांना येवून देवू नका. असे बोलले तरी ह्याच राज्यात हिंसाचार होईल..नोकरी साठी देशाचे सरकार आणि इतर राज्य हाच ह्यांच्या कडे पर्याय आहे. २)आता पर्यंत सैनिकांची भरती ज्या रीती नी कायम स्वरूप तत्वावर होत होती ती पद्धत चालू राहणार की बंद होणार? लोकांना वाटत ती जुनी पद्धत बंद केली जाईल ३) सरकारी नोकरी म्हणून जे लाभ सशस्त्र दलात काम करणाऱ्या लोकांना मिळत होते ते तसेच मिळतील की बंद होतील. अजून वेगळी शंका Cds हे पद निर्माण करावे असे सरकार का वाटले. आनं ek cds नेमला पण . देशाचे करोड रुपये खर्च केले. मग ते पद गेले वर्षभर खाली का ठेवले आहे. मनमानी कारभार करण् ही bjp सरकार ची सवय आहे. असे संदेश अशा प्रकरण मधून जातात. मीडिया सांगत नाही म्हणजे लोकांच्या डोक्यात शंका नसतात असे नाही.

साहना 18/06/2022 - 08:35
ORPO हा बराच खर्चिक निर्णय होता. ह्याचे दूरगामी परिणाम देशाच्या बजेटवर आणि संरक्षण यंत्रणेवर होणार हे सरकारला ठाऊक होतेच पण काँग्रेस ला पछाड मारण्याच्या नादांत भाजपने घेतले. अग्निपथ कदाचित त्याचीच परिणीती असावी. कागदावर तरी तरुणांच्या दृष्टिकोनातून चांगली स्कीम वाटते. १८ वर्षे वयावर भरती झालेला पोरटा २२ व्य वर्षी साधारण ११ लाख घेऊन बाहेर पडेल त्याशिवाय डिग्री सुद्धा घेऊन बाहेर पडेल. ४ वर्षांची शिस्त आणि इतर महत्वाची लाईफ स्किल्स घेऊन समाजांत मिक्स होईल. चांगली गोष्ट आहे.

sunil kachure 18/06/2022 - 09:57
२३ लाख ११ लाख हे लाखाचे आकडे इथे दिले जातात ती माहिती कोणी दिली आहे. सरकार नी (आयटी cell, what's app univercity, तोरसकर व्हिडिओ ह्यांनी हे लाखाचे आकडे सांगितले असती तर इथे ते सांगू नका)दिली आहे का? अधिकृत सरकारी निर्णयाची लिंक त्या साठी इथे द्यावी. हे जे लाखाचे आकडे दिले जात आहेत ते pkg च्या स्वरूपात असावेत त्या pkg मध्ये काय काय खर्च आणि देणे अंतर्भूत आहे ह्याची पक्की माहिती हवी. मोठमोठे आयटी इंजिनियर्सची पण ही pkgs फसवणूक करतात. तेव्हा पूर्ण माहिती असेल तर च इथे. द्यावी. अफवा पसरवू नये.

In reply to by sunil kachure

कंजूस 18/06/2022 - 12:37
ती उघडून बघण्याची तरी खटपट करा ना. काय होतंय असे प्रतिसाद देऊन चर्चेत खोडा का घालता आहात. जर ती खोटी वाटली तर मग तुमची लिंक द्या. मायबोलीवरचाही धागा वाचा. टाईम्स,इंडिअन एक्सप्रेस,इंडिया टुडे या़च्या साईट्स पाहा ना. तिकडे वाचून इकडे संदर्भासह मते मांडा.

रणजित चितळे 18/06/2022 - 10:26
- सैन्यातले जवान 17 ते 20 वर्ष सेवा करून निवृत्त होतात 60 व्या वर्षी नाही. बरेच जवान 40 वर्षी पेन्शन घेतात. - ह्या आधीही भरती १० पास किंवा १२ पास ची होती. - २५ टक्के जे घेतले जातील त्यांची सर्वीस पेन्शनेबल असेल. तेव्हा पेन्शन बंद होणार नाही. - पेन्शन बिल ओआरओपी नंतर खूप वाढले आहे. पेन्शन पण भरभक्कम असते. - जग भर पेन्शन बिल कमी करण्याची भरपूर मॉडेल्स आहेत. - हे दूरगामी आहे. व त्याचा असर काही वर्षानी मिळेल. - आपल्याकडे निवृत्त हा शब्द आला की 60 वर्ष व निकामी असा समज असतो. - 4 वर्षानंतर निवृत्त नाही तर दुसरी नोकरी असे म्हणता येईल. - 18 ते 21 .. 23 जे तरूण आहे जे 10 किंवा 12 ड्रॉपआऊट असताता (असे बरेच असतात) त्यांना सगळ्यांनाच 30000 महिन्याची नोकरी लागत नाही... व एकदा का ते 30 पुर्ण झाले की त्यांची एम्पॉयेबलीटी कमी होत जाते. पण ह्याच काळात जर अग्नीवीर झाले तर ते नविन स्किल शिकतील, एम्पॉयीबिलीटी वाढेल. - स्टारटप चा अर्थ युनिकॉर्न नाही. कोणताही छोटा व्यापार किंवा धंदा - कोणीही सुरू करावा की. करतात. पण जर 10 - 12 लाखाचे भांडवल असेल तर सुरू करूच शकतात.

In reply to by रणजित चितळे

आग्या१९९० 18/06/2022 - 11:17
जुनी कायमस्वरूपी भरती बंद होणार का? दरवर्षी फक्त २५% इतकीच कायम भरती का करत नाही? ७५% तरुणांवरिल खर्च वाचवून तो पेन्शनसाठी वापरता येईल.

In reply to by आग्या१९९०

रणजित चितळे 18/06/2022 - 13:01
- पिरॅमीड मध्ये बेस मोठा असतो व लागतो. सैन्याची नोकरी पिरॅमीड टाईप आहे हे सर्वज्ञात आहे. दर वर्षी लागणारे हात २५ टक्के नाही तर खूप जास्त लागतात. पण पूढे प्रोमोशन साठी सगळे आले तर कित्येकांना प्रोमोशनाला मुकावे लागते. - त्या मुळे फक्त २५ टक्के घेण बरोबर नाही. ह्या मुळे पदोन्नती मधे जास्त लोक समाधानी होतात. - दर वर्षी जनरल रिजर्व साठी जास्त तरूण लागतात. पण पूढे एवढे लागत नाहीत.

sunil kachure 18/06/2022 - 10:42
सर्व आयएएस,आयपीएस,पुढारी,आता जे सैन्य अधिकारी निवृत्त झालेले आहेत त्यांना करोडो रुपये मिळाले आहेत त्यांची पेन्शन पहिली बंद करावी. ते करोडो वापरून स्टार्ट अप उघडतील,नवीन उद्योग करतील. हा प्रयोग सरकार नी करावा. Mr रणजित चितळे ह्यांनी स्वतः पासून च त्याची सुरुवात करावी .

प्रसाद_१९८२ 18/06/2022 - 10:47
केंद्र सरकारने या पुढे कोणतीही नविन योजना आणली, मग ती लोकांच्या हिताची असो की नसो त्याला, मोदीद्वेष्ठांकडून विरोधच होणार हे आता सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. तेंव्हा मोदी सरकारने विकास, नविन योजना वगैरे बाजूला ठेऊन ऊठसुट विरोधाच्या नावावर दंगे करणार्‍या व राष्ट्रीय संपत्तीची जाळपोळ व नुकसान करणार्‍या दंगेखोरांना ठोकून काढायला एक नविन कडक कायदा आणावा व तो तितक्याच कठोरपणे देशभर लागू करावा.

In reply to by प्रसाद_१९८२

sunil kachure 18/06/2022 - 11:20
मोदी सरकार नी काय काय करायचे. काही तरी जबादारी तुम्ही पण घ्या..कुठे असाल तेथून निघून बिहार,यूपी मध्ये जा आणि दोनतीन आंदोलन कारी लोकांना झोडपून kadha. स्वतः काही तरी करा. फक्त सल्ले देवू नका.

In reply to by प्रसाद_१९८२

sunil kachure 18/06/2022 - 11:20
मोदी सरकार नी काय काय करायचे. काही तरी जबादारी तुम्ही पण घ्या..कुठे असाल तेथून निघून बिहार,यूपी मध्ये जा आणि दोनतीन आंदोलन कारी लोकांना झोडपून kadha. स्वतः काही तरी करा. फक्त सल्ले देवू नका.

स्वातंत्र्योत्तर काळात सात,नऊ वर्षानंतर कलर सर्व्हीस करून सैनिक परत आपली दुसरी पारी सुरवात करत होते. तेव्हा विना पेन्शन घरी येत होते. आमच्या गावात कित्येक भूतपूर्व सैनिक पुढील शिक्षण घेऊन बॅक मॅनेजर,डि वाय एस पी पदावरून निवृत्त झाले. ज्यांच्याकडे शेती होती ते आज प्रगतीशील शेतकरी आहेत. आजही बरोबरचे नायक हवालदार महाराष्ट्र पोलीस रेल्वे सुरक्षा बल आणी अन्य जागी कार्यरत आहेत. कदाचित आजच्या युवा पिढीत आत्मविश्वास कमी झालाय का काय शंका येते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 18/06/2022 - 14:03
कर्नलसाहेब, तुमची कळकळ समजतेय. राहवत नाही, बोलून बघतो, विनंती अशी की तुम्ही नका या वादविवादात फार खोल उतरु आणि समजावत बसू. आपापली आणि इतरांची मते बदलणे जवळपास अशक्य असते. तुमच्यावर वैयक्तिक रोख ठेवून मूळ विषयाला बगल देणे हीच शक्यता इथे (किंवा जगात कुठेही) जास्त असते. हेच श्री. चितळे आणि डॉ खरेंनाही सांगावेसे वाटते. तुम्ही सर्वजण सन्माननीय आहात, भारतीय लष्कराच्या विविध शाखांशी संबंधित आहात. तुमचे सर्वांचे मत तुम्ही उत्तमरित्या मांडलं आहेत. त्यात तुमचे एकमत आहे या गोष्टीला कोणतेही वजन न देता लोक तुम्हाला भक्त वगैरे असे लेबल लावतील किंवा अक्कल काढतील तर बघून वाईट वाटेल.

In reply to by गवि

शाम भागवत 18/06/2022 - 17:33
गवि साहेब, कर्नल तपस्वी, खरे साहेब, रणजीत साहेब यांना बोलू द्या. त्यांच्यामुळे खरी माहिती पुढे येत असते. माझ्यासारख्या अनेकांना त्यामुळे मत बनवणे शक्य असते. मिपावर वाचकांची संख्या खूप मोठी आहे. त्यातले सुज्ञ लोकांची संख्याही मोठी आहे. त्यांना योग्य ते घ्यायचे व बाकीचे धाग्यात तसेच ठेवायचे हे चांगले कळते. वरील प्रत्यक्ष अनुभवी लोकांनी भाग न घेतल्यास अशा सुज्ञ लोकांची उपासमार होईल.

In reply to by शाम भागवत

गवि 18/06/2022 - 17:56
अहो त्यांना बोलू न देणारा मी कोण? उलट त्यांनी उत्तम मांडणी केली आहे हेच उल्लेखिले आहे. फक्त वादात पडणे आणि कोणाचा प्रतिवाद करत समजूत पटवत बसणे यासाठी तसे सुचवले. त्याने इच्छित बदल होण्याची शक्यता दिसत नसल्याने.

sunil kachure 18/06/2022 - 13:27
वीस वर्ष नोकरी झाल्या नंतर जो पगार मिळतो.त्या पेक्षा जास्त लाभ तेव्हा नोकरी सोडण्यात असतो. विविध निवृत्ती नंतर मिळणारे लाभ म्हणून जी रक्कम मिळते तो खूप मोठी असते,त्याचे व्याज आणि पेन्शन हे एकत्र केले तर नोकरी करून मिळणाऱ्या पगार पेक्षा जास्त होते. आणि घरी येवून शेती किंवा बाकी व्यवसाय पण करता येतो. चार वर्ष सेवा आणि त्या नंतर त्या मधील 75% बाहेर. हे 75% बाहेर काढणार त्याचे काय निकष असतील हा विषय पण महत्वाचा ह्या विषयी निश्चित असे नियम असावेत..कोणत्या अधिकाऱ्याच्या मर्जी वर असू नये. खासगी उद्योगात जे बघायला मिळते तसे घडू शकते. शोषण,चमचे गिरी. सैन्य मध्ये पण माणसं च असतात. सर्व चांगले वाईट गुण तिथे पण असतात. जेवणाच्या दर्जा,राहण्याची सोय,बाकी आवशक्या सुविधा,स्वसंरक्षण करणारी उपकरण,साहित्य . हे पुरवले गेले नाही तरी नोकरी पुढे पण टिकावी म्हणून त्या मुलांना गुलामी करायला लागू नये. जेवणाचा दर्जा नीट राखला जात नाही हे सैन्यातील अनेक मित्रांनी सांगितले आहे. पण शिस्ती च्या नावाखाली नोकरी जाईल म्हणून जाहीर पने कोणी बोलत नाही.तिथे पण सर्व गैर प्रकार चालतात जे बाहेर उद्योगात चालतात. पण नोकरी वरून काढून टाकणे इतके सोपे नसते. पण ह्या अग्निविरं मुलांना तसे नोकरीची शाश्वती देणारे कवच कुंडल असणार नाहीत. हा पॉइंट पण महत्वाचा आहे. .

कपिलमुनी 18/06/2022 - 13:43
१७-२३ म्हणजे पदवीधर होण्याच्या वयात आहे. हेच २१-२५ असे वय असते तर पदवीधर मुलांना अग्नीबीर होऊन सेवा देता आली असती व नंतर रेग्युलर जॉब साठी पदवी हातात असते

श्रीगुरुजी 18/06/2022 - 17:13
एबीपी माझा वाहिनीवर अग्नीपथ या योजनेवर चर्चा सुरू आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, एकर व्हाईस मार्शल नितीन वैद्य व मेजर जनरल शशिकांत पित्रे हे निवृत्त सेनाधिकारी चर्चेत सहभागी आहेत. या तीनही सेनाधिकाऱ्यांनी या योजनेचे जोरदार समर्थन केलंय.

In reply to by श्रीगुरुजी

कंजूस 18/06/2022 - 18:27
समर्थनच करतात. काही सावधतेचे मुद्देही मांडतील तर बरे. ---- आता कितीही विरोध केला तरी प्रचंड रांगा लागतील भरतीसाठी याची खात्री आहे. ---------- १८३९ मध्ये पंजाब हरला ब्रिटिशांविरुद्ध. पण १८५७ च्या उठावावेळी ब्रिटिशांनी धूर्त खेळी केली. तुमच्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी तुमचेच लोक वापरायचे ठरवले. तगडे जवान पाहिजेत जाहिरात केल्यावर पंजाबातून बरेच तरुण भरती झाले सैन्यासाठी. त्या तुकड्या मुस्लीम सैन्याविरुद्ध वापरल्या. (गोरखा तुकड्या हिंदू सैनिकांविरुद्ध लढवल्या). मोहिमा यशस्वी झाल्यावर संध्याकाळी उत्तम दारू बाटल्या दिल्या जायच्या.

डँबिस००७ 18/06/2022 - 18:58
अग्नीपथ योजनेला विरोध करणारे राजकीय पक्ष हळुहळ्रु उघडे पडत आहेत . सरकारच्या योजनांचा विरोध करण्यासाठी टुलकीटचा वापर ह्या योजनेच्या विरोधातही वापरण्यात आला असल्याचे समोर आलेले आहे .

सर्वश्री शाम भागवत यांच्याशी सहमत आहे. माहिती आभावी युवावर्गाचा गैरसमज व गैरफायदा घेतला जाऊ शकतो. गवि,सौंदर्य आपल्यावर इतर वाचकांचा सेनेवर विश्वास पाहून खुप आनंद वाटला. ज. शेकटकर सर व ज पित्रे सर यांना ओळखतो. कमालीचे हुशार व व्हिजनरी अधिकारी आहेत. शेकटकर कमिटीने सुचवलेले सुझाव महत्त्वपूर्ण आहेत व सरकारने त्याची विशेष दखल घेतली आहे. अग्निपथ योजनेबाबतीत सांगताना खालील मुद्दे मांडलेत त्यावरून याचे फायदे आपल्या सहज लक्षात येतील. सेनेत रॅक स्ट्रक्चर महत्त्वपूर्ण असून ते चिंचोळे होत जाते. पन्नास टक्के विस वर्षे नोकरीनंतर सेवानिवृत्त होतात. तेंव्हा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या आसतात. पुन्हा नोकरीच्या संध्या कमी झालेल्या आसतात. पेन्शन व एकभुक्त रक्कम कमी वाटू लागते. अग्निवीर बावीसाव्या वर्षी बारावीचे प्रमाणपत्र, गाठीला पैशे व जवळपास कौटुंबिक जबाबदारी नाही किवा तुलनात्मक कमी. पुन्हा एक नवीन नोकरीची,शिक्षणाची संधी.उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल. विचारपूर्वक काढलेली योजना युवावर्गाला फायदेशीर आहे पण परिस्थितीचे आव्हान स्वीकारण्याची तयारी हवी ज्याकरता सेनेतील प्रशिक्षण आणी अनुभव कामास येईल.

sunil kachure 18/06/2022 - 20:16
पाहिले सरकार मधील दोन टाळक्यांच्य डोक्यात काही तरी भारी कल्पना येते मग ते लगेच त्याचे योजनेत रुपांतर करतात. स्वतःच्या बुद्धीवर त्यांना प्रचंड फाजील विश्वास असतो. दुसऱ्या दिवशी योजना देशासमोर जाहीर केली जाते... ना कोणाशी चर्चा,ना कोणत्या तज्ञ लोकांकडून माहिती घेणे ना त्यांचे विचार ऐकणे. ना बाकी राजकीय पक्षांशी चर्चा करणे. ना पूर्ण विचार करणे. आली भारी कल्पना की बनव योजना. त्या मुळे ह्या सरकार ज्या काही योजना आणते. कोणाला म्हणजे कोणालाच काही कळत नाही ह्या मध्ये देश हीत काय आहे. ज्यांच्या साठी हे योजना आणतात त्या लाभार्थी ना त्यांचा काय फायदा होणार आहे हे कळत नाही. मग लोक प्रश्न विचारू लागले की ह्यांची एक एक tube हळू हळू पेटू लागते. मग सकाळी योजना जाहीर केली की दुपारी त्या मध्ये बदल करतात. जसे लोक योजने मधील फालतू पना दाखवतात तसे हे बदलत जातात. खरोखर लय भारी सरकार आहे. फक्त आयटी सेल,गोदी मीडिया आणि सरकार नी काही ही केले तरी पाठी जी जी रे जी करणारे पाठीराखे ह्या लोकांचं सरकार खूप बुध्दीमान वाटते.त्यांच्या योजना लय भारी वाटतात. बाकी कोणाला म्हणजे कोणालाच ह्या सरकार चे निर्णय बिलकुल कळतं नाहीत. कुठून आणत असतील ती दोन डोकी इतकी बुध्दीमत्ता.

श्रीगुरुजी 18/06/2022 - 20:37
Army Major went to consult a doctor. Army Major: Doctor, I think Amoxicillin is better than Ampiclllin. 3 doses 1-0-1 should be taken. Along with that antidepressants also. Then antacids and B Complex 1-1-1 for 3 days..... Doctor (laughing): I’ve done MBBS, MD, DM and practicing for last 28 years. You think you know better? Army Major : But I saw your tweet on HOW AGNIVEER SCHEME isn't good for army. Silence... !

कंजूस 18/06/2022 - 21:04
"घटस्फोट का होतात?" . . "लग्न केल्यामुळे." ----------------- "घटस्फोट का होतात?" -गूगल सर्च. "We are coming to that through AI. WE have a new upcoming case. Coming to you soon." [ 'गूगलचा सहसंस्थापक घटस्फोटाच्या वाटेवर' -बातमी.]

डँबिस००७ 18/06/2022 - 21:07
गेल्या दोन वर्षात इतक्या योजनांच्या चुकीच्या लाँच व हाताळणीचा ईतिहास असताना सुद्धा केंद्र सरकारने पुन्हा तशीच चुक परत केलेली आहे. योजना लाँच करताना एलिमेंट ऑफ सरप्राईस ठेवत असताना योजनेच्या मसुद्यात कमीत कमी चुका असण अपेक्षीत होत. अशी फुल प्रुफ योजना आणली असती व त्या बद्दल सरकारच्या मंत्र्यांत आत्म विश्वास असता तर आता होणार्या विरोध प्रदर्शनांला सरकारला कडक पणे तोड देता आले असते. काही लोकांच्या विरोध प्रदर्शना नंतरच सरकारने वयोमर्यादा बदलली, मसुदाच बदलायला घेतलाय आणी बरेच बदल होतील ह्याचे सुतोवाच केलेले आहे.

sunil kachure 18/06/2022 - 21:11
काँग्रेस काळातील लष्कर भरती योजना अतिशय उत्तम आहे. अती प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या काँग्रेस नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील खरेच तज्ञ असलेल्या लोकांनी त्या बनवल्या आहेत. कोणालाच त्या मध्ये काहीच कमी जाणवत नाही. Bjp सरकार उगाच नको तिथे बदल करू नयेत. मुखिया झोळी उचलून हिमालयात जाईल आणि आणि ह्यांच्या योजनांची खरकटे भारतीय लोकांना उचलायला लागेल. अग्निपथ आणायचा हेतू काय हे कोणी तरी समर्थक नी सांगावे. Mipa वाचकांच्या ज्ञान मध्ये त्या मुळे भर पडेल. 11 लाख 23 लाख तो पर्यंत आम्ही मोजत बसतो.

sunil kachure 18/06/2022 - 21:24
जेव्हा फडणवीस ह्या राज्याचे मुख्य मंत्री होते आणि केंद्रात मोदी जी होते . तो काळ. केंद्र ,राज्य एकच पक्ष.. त्यांची सर्व काम पण हटके. केंद्र,राज्य सरकार योजना जाहीर करायचे.. त्या साठी लागणारी कागदपत्रे कोणती हवीत. योजनेची रूपरेषा काय..ती कोणासाठी राबवायची आहे. लाभार्थी कोण आहेत. ह्या माहिती चा आदेश सरकारी अधिकाऱ्यानं दिला जायचा. बिचारे सरकारी अधिकारी आदेश नुसार काम सुरू करायचे. लोकांकडून अर्ज मागवले जायचे. लागणारी कागद पत्र मागितली जायची. सर्व तयारी पूर्ण झाली रे झाली की. नवीनच सरकारी आदेश यायचा. कागद पत्रे दुसरीच गोळा करायला सांगितले जायचे. योजनेची रूपरेषा पण बदलली जायची. सरकारी अधिकारी लोकांचे सर्व कष्ट वाया जायचे,वेळ वाया जायची.लोकांच्या शिव्या वेगळ्याच मिळायच्या. से अनेक वेळा व्हायचे. त्या कोणतीच योजना पूर्ण होत नव्हती. हा किस्सा खरा आहे..सरकार चालवणे ह्यांना जमत नाही हे सत्य आहे.

अर्धवटराव 18/06/2022 - 21:27
हत्यारं चालवण्यात कुशल, युद्धप्रसंगांचं व्यवस्थीत शिक्षण घेतलेला, खिशात १० लाख रोख रक्कम असलेला, साधारण पंचीवीशीतला तरुण समाजात येणार आणि तातडीने तोलामोलाचा रोजगार शोधणार. राजकीय पक्षांचे महत्वाकांक्षी नेतेमंडळी, गुन्हेगारी जगातले डॉन लोकं, नक्शलवादी, आतंकी संघटनांचे म्होरके.. इत्यादीना आयता रिसोर्स उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे या अग्नीपथ योजनेमुळे.

In reply to by अर्धवटराव

खिशात 10 लाख असलेला आणि लष्करी शिस्तीत 4 वर्ष घालवलेला तरुण कशाला आतंकवादी होईल? चांगलं काम कशावरून नाही करणार? म्हणजे विमानाचा अपघात होऊन सगळे प्रवासी मरतील ह्या भतीने सगळा विमान प्रवासच बंद करण्यासारखे आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

अर्धवटराव 18/06/2022 - 23:49
म्हणजे विमानाचा अपघात होऊन सगळे प्रवासी मरतील ह्या भतीने सगळा विमान प्रवासच बंद करण्यासारखे आहे.
सगळा विमान प्रवासच बंद करण्याबाबत कोण म्हणतय ? एक संभाव्य साईड इफेक्ट सांगितला. शिवाय संभाव्य रिकृटर्ससाठी लश्करी शिस्तीत तयार झालेला तरुण इतर १० तरुणांपेक्शा जास्त परिणामकारक 'अ‍ॅसेट' असेल...

In reply to by अर्धवटराव

शाम भागवत 18/06/2022 - 22:00
सैन्यातून बाहेर पडलेले किती लोकं गुन्हेगारी जगातले डॉन लोकं, नक्शलवादी, आतंकी संघटनांचे म्होरके वगैरेंकडे काम करतात? वगैरे सारखा सांखिकीय विदा अभ्यासून ही शक्यता वर्तवली आहे का? ४ वर्षे सैनिकी ट्रेनिंग घेतल्यावर ते अग्निवीर देशद्रोही कारवायात खरच सहभागी होतील? त्यांचे देशप्रेम वाढलेले नसेल? भारतीय तरूणांत नितीमत्ता नसलेल्यांचीच बहुसंख्या असते असे तुम्हाला वाटते का? मला तरी असे वाटते की, तुम्ही वर्तवलेली शक्यता ही नियम अपवादाने सिध्द करता यावी इतपत असावी.

In reply to by शाम भागवत

श्रीगुरुजी 18/06/2022 - 23:00
काही जणांनी आतापर्यंत काढलेले निष्कर्ष - १) अग्निपथ योजनेतून तरूण भरती झाले की चीन, पाकिस्तान भारतावर हल्ला करून भारत ताब्यात घेणार. २) ४ वर्षांनंतर सेवासमाप्ती झालेले तरूण माफिया टोळी निर्माण करणार किंवा एखाद्या माफियाच्या टोळीत सामील होणार. ३) १७-२१ या वयात पदवी घ्यायची असते. पण या वयात सैन्यात जावे लागल्याने त्यांच्या शिक्षणाची वाट लागणार. ४) अर्धवट प्रशिक्षण दिलेले तरूण लष्करात भरती करून लष्कराची वाट लागणार. ५) या ४ वर्षात मिळालेल्या प्रशिक्षणाचा व अनुभवाचा सेवासमाप्तीनंतर काम मिळविण्यासाठी उपयोग नाही. ६) बेरोजगारी दूर करण्याचे नाटक करण्यासाठी व सैनिकांच्या निवृत्तीवेतनावरील खर्च कमी करण्यासाठी ही योजना आणली आहे. ७) आता संपूर्ण लष्करात कंत्राटी सैनिकांना घेणार. ८) यातील तरूणांच्या भरतीचे, प्रशिक्षणाचे कंत्राट मोदींच्या मित्रांना मिळणार. सैनिकांना ३०,००० तर मित्रांना ७०,००० मिळणार. ९) या मूर्ख निर्णयामुळे देशाचे अतोनात नुकसान होणार. १०) ही अत्यंत बिनडोक योजना आहे. ११) शहरातील गुंड टोळ्या, चीन व पाकिस्तानचे सैन्य केवळ काही तासात या प्रशिक्षण नसलेल्या, नोकरीची खात्री नसलेल्या सैन्याचा धुव्वा उडवतील. १२) ही योजना कोणाशीही चर्चा न करता दोन बिनडोकांनी आणली आहे. अजून काही निष्कर्ष असतील तर येऊ दे.

In reply to by श्रीगुरुजी

२) ४ वर्षांनंतर सेवासमाप्ती झालेले तरूण माफिया टोळी निर्माण करणार किंवा एखाद्या माफियाच्या टोळीत सामील होणार.
ह्या अंदाजावर मी ठाम आहे. ज्या प्रकारे तरुण लोकं रेल्वे पेटवुन देत आहेत जाळपोळ करत आहेत , त्यातील अगदी मोजके जरी अग्निवीर होऊन रिटायर झाल्यानंतर गुंड होण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि आर.टी ओ आणि तत्सम वर्दीत असणार्‍या लोकांचा माज आणि सर्वसामान्य करदात्या नागरिकांना विनाकारण त्रास देण्याची मनोवृत्ती पाहता , हे रिटायर्ड अग्निवीर त्याच मार्गाला जाणार च नाहीत असे कोणीही ठाम पणे म्हणु शकत नाही. पॉवर (ऑर जस्ट अ डील्युजन ऑफ इट) मेक्स इव्हन द मोस्ट डीसेंट मेन क्रेझी .

In reply to by शाम भागवत

डँबिस००७ 18/06/2022 - 23:03
तिन ते चार लाख काश्मिरी पंडीतांना अतिरेक्यांच्या धाकाने नेसत्या वस्त्रांनीशी रहात्या घरातुन पळुन जाव लागल. त्यांना त्यांच्या आया बहीणीच्या ईज्जतीवर पा णी सोडताना पहाव लागल, तरी एका काश्मिरी पंडीताने आपल्या हातात बंदुक ऊचलली नाही. आणी तरी सुद्धा ह्यांना आपल्यातीलच वयात आल्याला मुलांची खात्री नाही. जिहाद करण्यासाठी कोणत्याही दुसर्या मोटीव्हेशनची गरज नसते त्यामुळे जिहाद करणारे ४ वर्ष सैन्यात काढुन मग जिहाद करायला जाणार नाहीत.

In reply to by डँबिस००७

अर्धवटराव 19/06/2022 - 00:19
पण जिहाद प्लान करणारी मंडळी आपल्या पोरांना या ४ वर्षाच्या नोकरीत मुद्दाम घुसवुन त्यांना ट्रेन करुन घेणे, सेवानिवृत्ताना जास्त मोठं आमिष दाखवणे वगैरे प्रकार करतीलच ना. साधी गोष्ट आहे... लश्करी वातावरणात तयार झालेला ऐन तारुण्याच्या भरातला युवक जेंव्हा नागरी समाजात परतेल तेंव्हा त्याच्या पोटेन्शीअलची व्हॅल्यु समजणारे सर्वच सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती त्याला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतील. त्यातले किती सफल होतील हा भाग वेगळा. राहिला मुद्दा काश्मिरी पंडीतांनी हत्यार न उचलण्याचा.. तर त्यामागे पंडीतांचा चांगुलपणा, अहिंसावाद, क्षमावृत्ती, परिपक्वता वगैरे सद्गुण केवळ आहेत असं वाटतं का तुम्हाला ?

In reply to by अर्धवटराव

पण जिहाद प्लान करणारी मंडळी आपल्या पोरांना या ४ वर्षाच्या नोकरीत मुद्दाम घुसवुन त्यांना ट्रेन करुन घेणे, सेवानिवृत्ताना जास्त मोठं आमिष दाखवणे वगैरे प्रकार करतीलच ना. जिहाद प्लॅन करणारी मंडळी आपल्या पोरांना नियमित आर्मीत व मुद्दाम घुसवत असतील की? बंदच केली पाहिजे आर्मी,उगाच अतिरेक्यांच्या हातात पूर्णपणे तयार झालेला सैनिक मिळत असेल. हीच गोष्ट पोलिसांच्या बाबतीतही आहे मग बंद करायला पाहिजे पोलिस दल ही. आजकाल च्या अतिरेक्यांना त्यांचे नेटवर्क चालवण्यासाठी कॉम्पुटर क्षेत्रातील ज्ञान असलेली मुलंही पाहिजे असतीलचकी, चार वर्षात डिग्री घेतली की मोठा aaset त्यांना मिळेल म्हणून भारताने IT क्षेत्रही बंद केले पाहिजे. एखादा दहशतवादी हल्ला करून दहशतवादी चांगल्या रस्त्याने पळून जाणार म्हणून गडकरींनी चांगले रस्ते बांधणे आदी बंद केले पाहिजे

In reply to by रात्रीचे चांदणे

अर्धवटराव 19/06/2022 - 10:09
हे सगळं बंद करण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्याकरता अग्नीवीरांची पहिली बँच रिटायर व्हायची वाट बघूया

In reply to by शाम भागवत

अर्धवटराव 19/06/2022 - 00:00
आतंकी/नक्शल आणि इतर तत्सम संघटना तसंही तरुणांवर जाळं फेकतच असतात. आता त्यांची नजर या अग्नीवीरांवरही असेल. हजारातनं एक जरी मिळाला तरी त्यांच्यासाठी तो लाखमोलाचा असणार.

जेम्स वांड 18/06/2022 - 22:50
माझा ह्या स्कीमला निःसंदिग्ध विरोध आहे, त्यासाठी माझे राजकीय बेअरिंग किंवा आवडता/ नावडता पक्ष हे कारण नसून माझी कारणे खालीलप्रमाणे आहेत, ज्यांना पटले त्यांना पटले ज्यांना नाही पटले त्यांना आमचा सादर जयहिंद :) १. ज्यांच्याकडून तुम्ही तुमच्या संरक्षणाची अपेक्षा करताय त्यांनाच तुम्ही त्यांच्या स्वतःच्या भवितव्य आणि आयुष्य दोन्हींबाबत असुरक्षित करताय चार वर्षांनंतर पुढं काय ? हा प्रश्न लेजिट आहे २. सैनिकाची नोकरी टेम्पररी करणे अपीलिंग वाटत नाही, एखाद्या नॉर्मल नोकरी प्रमाणे मेहनत (शारीरिक/ मानसिक) अन तिचा मासिक मोबादला इतकी सोपी मांडणी ह्या सोशल हेड नोकऱ्यांची नसते. तिथे कित्येक भावना इन्व्हॉल्व असतात कायम, नसत्या तर आजरोजी सगळ्या सर्व्हिंग अन रिटायर्ड अधिकाऱ्यांना जो मान अन प्रेम समाजाकडून मिळते ते का मिळते !. एकंदरीत चार वर्षे तुमच्या आमच्या सुरक्षितता राखण्याचे काम केल्यावर अगदीच एकविशीला असलेल्या पोरांना थोडे पैसे देऊन रस्त्यावर सोडणे इनह्युमन नाही म्हणलं तरी फार शहाणपणाचे वाटत नाही. जीसी (जंटलमन कॅडेट) संकल्पना एकदम कॉन्ट्रॅक्ट मर्सिनरीज अन प्रायव्हेट आर्मी जवळ पोचल्यासारखे मला तरी वाटले, कदाचित मी चूक असेन पण हे माझे प्रामाणिकपणे क्रियेट झालेले परसेप्शन आहे. अमेरिकेत एरीक प्रिन्सची ब्लॅक वॉटर (आता अकॅडमी) वगैरे कंत्राटदार मंडळीला देतात इराकमध्ये सिक्युरिटीचे कंत्राट, भारत सरकारला तसे करायचे आहे काय ? परवडेल का ते आपल्याला ? सध्याचे इन्फलेशन रेट्स पाहता चार वर्षांनी बिझनेस कुठला सुरू करता येईल किंवा एकरभर रान तरी येईल का नाही सांगता येत नाही. केला अन चालला तरी अग्निवीर मधून येऊन धंदा इस्टेबलिश करून धो धो नाही तरी बऱ्यापैकी चालल्याचे उदाहरण १०० अग्निवीरात फारतर ५ पोरांचे असेल, आपण विचार करतोय उरलेल्या ९५चा. अग्निवीर तर दूरच, रिटायर व्हेटरन लोकांकडे पाहायला कैक जिल्ह्यात अजूनही पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नेमलेले नाहीत. मागच्या आजी माजी सगळ्या सरकारांनी. किमान काही बाबींचा खुलासा लगेचच करायला हवा होता 1. थेट सैनिकभरती सुरू रहाणार की नाही ? 2. रेग्युलर सैनिकांना आत्तासारखी पेन्शन आणि इतर सोयी सवलती मिळणार की नाही ? अग्निवीर वगैरे अग्निपथ सारख्या स्कीम मधून आलेली उमेदवार सरळ टेरिटोरियल आर्मी मध्ये घुसवले आणि त्यातून सैनिक भरतीत 10 टक्के आणि सीएपीएफ भरतीत 10 टक्के कोटा ठेवला तर ? अमेरिकेचे एक हायपोथॅसिस आहे माझ्याकडे, पण डेटा नाही, हा पूर्ण परिच्छेद एक हायपोथॅसिस आहे चुकीचे असल्यास कृपया सुधारावेत अशी अमेरिका एक्सपर्ट अन अमेरिकेत आज राहणाऱ्या मंडळींना विनंती. व्हिएतनाम युद्ध सुरू झाले, अमेरिका इरेला पेटली, जवळपास पूर्ण अमेरिकन सैन्य तिथे आलटून पालटून लढलं, ते तरी रेग्युलर सैन्य होतं, इमर्जन्सी ड्राफ्ट होता का ते माझ्या माहितीत नाही , युद्ध संपेपर्यंत अमेरिकेत अँटी वॉर विचार बलशाली झाले, पीटीएसडी ग्रस्त, आपण नेमकं लढलोच कश्यासाठी हे न कळलेले व्हेट्स अन त्यांनी युद्ध केले म्हणून त्यांना बोलणारा समाज ह्यातून पुढे किती शूटआऊट झाले असतील किंवा क्राईम रेट्स वाढले असतील ? आता वळा भारताकडे, काही सिनेरियो.... पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, वडील अन काकांची भांडणे सुरू आहेत जमिनीवरून एका, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, थोरला भाऊ गावच्या राजकारणात, हा भडक माथ्याचा जवान पोरगा, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? पोरगं वय वर्षे २१, स्टेटस सैन्यातून रिटायर्ड, एक्सपर्ट शूटर, अनआर्म कॉमबॅट ट्रेंड, हातात अकरा लाख रुपये, पुढे काय करायचे ते माहिती नाही कारण पर्मनंट होणाऱ्या २५% मध्ये नंबर लागलेला नाही, घरी परत येतो, घरचे वातावरण देवभोळे पोरगे स्थानिक धार्मिक बाबीत बसू घुसू लागले आपले मंदिर- आपली मशीद लेव्हलला पोचले, सीन कुठं वळतोय इमॅजिन होतंय का ? नॉन ऑफिसर कॅडरला भर्ती होणारी मॅक्स पोरे ही ग्रामीण भागातून आलेली असतात, गावबाहेरचे जग बघण्याचे दोनच रस्ते पहिले भर्तीची रॅली दुसरी नोकरीतली भ्रमंती. गावातील, कंझर्व्हेटिव्ह थॉट्स, परसेप्शन्स, धारणा अवधारणा सगळ्या डोक्यात बसलेल्या, हयात जाते फौजेत रुजून इमान पलटणीच्या चरणी वाहायला, इथं चार वर्षात बॅक टू पॅव्हेलीयन, रिफ्लक्स आला तर ? ह्या प्रश्नासाहित इथेच थांबतो, कारण परत पहिले पाढे पंचावन्न आम्ही काही फौजी नाही त्यामुळे कदाचित आम्ही मुर्खच ठरणार काही स्पष्टीकरणे :- १. अमेरिकेची उदाहरणे कारण किमान डेमोक्रॅटिक व्हर्च्युने तरी भारत अमेरिका रिलेटेबल वाटले मला तरी. २. भारतासारख्या बहुआयामी देशात रेजिमेंटेड मेंटलिटीत कसेबसे ऍडजस्ट होऊ लागलेली तरुण मुले तितक्याच वेगाने बाहेर पडली त्या वातावरणातून तर त्याचे असर खराब पडू शकतात असे मला वाटते. ३. माझी वरील गृहीतके चूक ठरवणारे तर्कपूर्ण मांडणीचे खंडन आले तर माझे विचार बदलण्याची माझी तयारी असेल आनंदाने ४. माझे माझ्या देशावर आणि त्याच्या सैन्यावर प्रेम अन आदर आहेच, तरीही त्यावर किंवा इतर मोटिव्ह वर शंका न घेता मांडलेले लेखन मी आवर्जून वाचेनच आभार.

In reply to by जेम्स वांड

साहना 19/06/2022 - 11:23
> व्हिएतनाम युद्ध सुरू झाले, अमेरिका इरेला पेटली, जवळपास पूर्ण अमेरिकन सैन्य तिथे आलटून पालटून लढलं, ते तरी रेग्युलर सैन्य होतं, इमर्जन्सी ड्राफ्ट होता का ते माझ्या माहितीत नाही , युद्ध संपेपर्यंत अमेरिकेत अँटी वॉर विचार बलशाली झाले, पीटीएसडी ग्रस्त, आपण नेमकं लढलोच कश्यासाठी हे न कळलेले व्हेट्स अन त्यांनी युद्ध केले म्हणून त्यांना बोलणारा समाज ह्यातून पुढे किती शूटआऊट झाले असतील किंवा क्राईम रेट्स वाढले असतील ? व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेत draft होता म्हणजे तरुणांना जबरदस्तीने सैन्यात घुसवले जायचे. साधारण १९४० मध्ये सुरु झालेला draft व्हिएतनाम युद्धाच्या नंतर १९७३ साली बंद झाला. व्हिएतनाम युद्धाचे परिणाम म्हणजे अमेरिकन समाजाचा युद्ध विरोध, काही प्रमाणात आताचे "woke" प्रकाराचा पाया त्याच काळी घातला गेला. व्हिएतनाम युद्धातील सैनिक जेंव्हा समाजांत पुन्हा आले तेंव्हा काही प्रमाणात काही लोकांनी त्यांना शिव्या दिल्या असतील पण ते प्रमाण काळाच्या ओघांत जवळ जवळ शून्य झाले. PTSD हे ओघाने आलेच. पण व्हिएतनाम युद्धाचा सर्वांत खतरनाक दुष्प्रभाव म्हणजे अमेरिकन पोलिसांचे सैनिकीकरण. ज्याचे वाईट परिणाम आज सुद्धा अमेरिकेंत आम्हाला भोगावे लागतात. अमेरिकन पोलीस संकल्पना हि ब्रिटिश पोलिसांच्या परंपरेतून आली आहे. (तुलनेने भारतीय पोलीस व्यवस्था हि कॉलोनीयल आहे, ब्रिटिश परंपरेची नाही). ह्याचा मुख्य पाय म्हणजे पोलीस/शेरीफ हे नेहमी स्थानिक असतात. लोकांच्या ओळखीचे असतात. आणि अगदी छोट्याश्या भागावर त्यांचे नियंत्रण असते. त्यामुळे आपल्या शहरांत नक्की काय चालू आहे ह्याची माहिती त्यांना असते आणि ते आपुलकीने गुन्ह्याला आळा घालतात. पण अमेरिकन शहरे जशी वाढली तसे गुन्हे वाढले. एके काली LA मध्ये दर तासाला एक बँक लुटली जायची. म्हणजे वर्षाला साधारण ८००० बँक दरोडे. व्हिएतनाम युद्धांतील युद्ध गुन्हे केलेले किंवा प्रचंड हिंसा केलेले सैनिक पोलिसांत रुजू झाले तेंव्हा त्यांनी आपली आर्मीची हिंसा पोलीस व्यवस्थेत आणली. हि प्रक्रिया खरे तर त्याआधीच फिलिपिन्स मधील सैनिकांनी सुरु केली होती. LA पोलिसांनी SWAT हि संकल्पना आणली जी अक्षरशः माजी सैनिकांना घेऊन व्हिएतनाम/कोरियन युद्धातील टॅक्टिकस अमेरिकन लोकांवर वापरण्यासाठी होती. अश्यांत पुढे "वॉर व ड्रग" हा महाभयंकर प्रकार अमेरिकेत सुरु झाला ज्याने विनाकारण असंख्य बळी घेतले वरून ड्रग्स समस्या अगदीच हाताबाहेर गेली. https://thediplomat.com/2020/06/how-americas-wars-in-asia-militarized-the-police-at-home/ माजी सैनिक परत येऊन गुन्हेगार बनतात का ? तर ह्यावर सुद्धा अमेरिकेत अभ्यास झाला आहे. जे सैनिक प्रत्यक्ष युद्धांत भाग घेतात त्यातील कृष्णवर्णीय सैनिक जास्तकरून गुन्ह्यात अडकतात, तर गोरे सैनिक घटस्फोट किंवा पारिवारिक हिंसा ह्यांत अडकतात. ह्याचे एक प्रमुख कारण PTSD हे आहे. पण भारतीय सैन्य चुकून मोठ्या युध्दांत भाग घेते किना प्रचंड हिंसा असलेल्या भागांत प्रदीर्घ सेवा भारतीय सैनिकांची जास्त असत नाही त्यामुळे ह्या गोष्टी भारताला लागू होती कसे नाही. अमेरिकन संस्थांचे अनुभव भारतीयांना लागी होतीलच असे नाही. जे पोरटे स्वतःला आर्मी भरती इच्छुक म्हणून सध्या आग लावत आहेत त्यांचे वर्तन आणि वागणूक पाहिल्यास हि मंडळी सतरंजी उचलायच्या लायकीची सुद्धा आहे असे वाटत नाही. आर्मी ह्यांना घेऊन चार वर्षांत माणसाळू शकली तर हाच भला मोठा फायदा आहे. ४ वर्षांनी जे सैनिक आर्मी सोडून येतील त्यातील बहुतेकांना कॉम्बॅट अनुभव असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. हे सर्व जावं म्हणजे अगदी खालच्या स्तरावरील लोक असतील त्यामुळे हि मंडळी पोलीस अधिकार वगैरे बनेल असे वाटत नाही. आर्मी मध्ये सेवा केलेल्या लोकांचे मत इथे जास्त ग्राह्य असायला पाहिजे.

sunil kachure 18/06/2022 - 23:29
1) फक्त काही हजार लोक च एक प्रयोग म्हणून भरती करा. २) ह्या मधील कोणालाच लष्करात कायम स्वरुपी सेवेत घेवू नका. ३) चार वर्ष झाली की सेवा संपली. ४) त्या मुळे अनिश्चितता संपेल आणि ज्यांना चार वर्षात काही पैसे मिळतील आणि त्यांना त्या पैशाची गरज आहे तेच अग्निपथ योजनेतून भरती होतील. ५) बाकी लष्कर भरती जुन्या पद्धतीची असेल त्या मध्ये काही फरक होणार नाही. वर्षाला जे काही ६० हजार लोक कायम स्वरुपी सेवेत घेतली जातात ते तसेच पुढे चालू राहील. ६)आताच्या सर्वात धोकादायक बाब. १०० भरती झालेल्या मुलांपैकी २५ टक्के कायम स्वरुपी सेवेत घेतले जाईल.हे गाजर. ह्या गाजर साठी अधिकारी लोकांची मर्जी राहावी त्या मधून चापलुसी करावी लागेल. अधिकारी लोक ह्याचा फायदा घेवून त्या मुलांची पिळवणूक पण करू शकतात. आणि ज्यांना चार वर्ष सेवेत जायचेच नाही ते पण २५% मध्ये नंबर लागेल ह्या आशेने जातील. आणि नंबर नाही लागला तर .निराशा,राग,तिरस्कार आणि हातात हत्यार अशी सुड घेण्यासाठी योग्य स्थिती निर्माण होईल. सैन्यात हे राग नी लाल झालेले,निराशेने ग्रासलेली मुल. सैन्यातील च लोकांना यमसदनी पाठवतील. अशा घटना सैन्यात अनेक वेळा घडल्या आहेत. त्या मुळे 25% कायम स्वरुपी सेवेत घेणार ही अट पहिली काढून टाकावी एकाला पण कायम स्वरुपी सेवेत घेणार नाही असे स्पष्ट असावे.

sunil kachure 18/06/2022 - 23:49
अग्निपथ ह्या योजनेतील सर्वात मोठी त्रुटी माझ्या मते ही आहे. 25% लोकांना कायम स्वरुपी सेवेत घेणार हे गाजर ह्या योजनेतील सर्वात मोठी त्रुटी आहे . (आता ही त्रुटी चुकून निर्माण केली आहे की बानिया डोकं आहे हे स्वतचं ठरवा) ह्या गाजर मुळेच विरोध जास्त होत आहे. २५ % टक्के लोक अग्निपथ योजनेतून कायम स्वरुपी सेवेत घेणार ह्याचा अर्थ काय निघतो. जुनी लष्कर भरती पद्धत हळू हळू बंद करणारं. हळू हळू सैन्यातील निवृत्ती वेतन बंद करणार

sunil kachure 19/06/2022 - 00:02
सरकार बिनडोक आहे किंवा उगाचच वेड्याचे सोंग घेत आहे .असे त्या मुळे मी माझ्या प्रतेक प्रतिसाद तशा प्रकारच्या भावना व्यक्त करतं असतो. अग्निपथ लं रस्त्यावर येवून तीव्र विरोध का होत आहे ह्याचे कारण पण सरकार लं समजत नसेल तर हे सरकार देशाचा कारभार काय दर्जा चा करत असेल. विरोध होण्याचे कारण वेगळेच.. आणि सरकारचे भलतेच चालू आहे... 11 लाख देवू आणि 23 लाख देवू. 11 लाख आणि 23 लाख हे विरोधाचे कारण च नाही .

सुबोध खरे 19/06/2022 - 00:42
कचरे बुवा तुमच्या विचार करणाऱ्या मेंदूचा आणि टंकणाऱ्या हाताचा काहीही समबंध नाही हे तुम्ही वारंवार सिद्ध केलेलंच आहे पण जिथे तिथे असंबद्ध प्रतिसाद टाकून चांगल्या चर्चेचा बट्याबोळ करण्याचे काय कारण आहे ? आपले प्रतिसाद म्हणजे नुसती बेताल बडबड आहे.

sunil kachure 19/06/2022 - 01:02
अग्निपथ योजना का आणली त्याची गरज काय. ह्याचे उत्तर सरकार पण देणार नाही आणि समर्थक पण. राजनाथ सिंग ह्यांच्या देह बोलीवरून त्यांना पण ही योजना पसंत नाही असेच जाणवत आहे Mr खरे . अग्निपथ ह्या योजनेतून 25% टक्के मुलांना कायम स्वरुपी सेवेत घेतले जाईल हा नियम बदलत आहे. चार वर्ष झाली की कोणालाच त्याच योजनेतून कायम स्वरुपी सेवेत घेतले जाणार नाही. कायम स्वरुपी सेवेत घेण्याची जुनीच भरती प्रक्रिया असेल असे सरकार नी जाहीर करावे एका दिवसात आंदोलन थांबेल. तुम्ही खरेच फौजेत तरी होता का ,हा पण प्रश्न मला नेहमी पडतो.

सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे असते दुर्दैवाने सद्य केंद्रसरकार जेव्हा जेव्हा एक मोठा निर्णय घेते तेव्हा तेव्हा त्यात अनेक त्रुटी दिसून येतात. प्रत्येकवेळी जनतेची तीव्र नाराजी केंद्र सरकार जेव्हा जेव्हा निर्णय घेते तेव्हा तेव्हा जनता त्या योजनांना कायद्यांना विरोध करतांना दिसते. कृषिकायदे, भूसंपादन कायद्यात सपशेल माघार घ्यावी लागली. आता अग्निपथच्या निमित्ताने देशभर तरुणांचा वाढता विरोध पाहता आता वयोमर्यादेत वाढ आणि आत्ता सैन्यदलात या अग्निविरांना १० % आरक्षण देण्यात येईल अशी घोषणा काल करावी लागली. अजुन या योजनेत काय काय बदल होतील ते पुढे दिसून येतीलच. पण जनता जेव्हा जेव्हा विरोध करते तेव्हा निर्णय बदलले जातात. निर्णय घेण्यापूर्वीच ही योजना जनता किती उचलेल किती सकारात्मक प्रतिसाद मिळेल याचा विचार करायला हवा. पण काहीही करून ज्याला हात लावतील त्या प्रत्येक व्यवस्थेची मातीच करायची ठरवल्यावर आपल्या हातात तरी काय असते म्हणा. सरकारला सुबुद्धी लाभों इतकीच प्रार्थना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

sunil kachure 19/06/2022 - 08:42
माझ्या मते तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. हात लावेन त्याची माती करेन ही ताकत येण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत.. आणि त्या ह्या सरकार मध्ये आहेत. अद्वितीय ,अतिशय हुशार,देश प्रेमी सरकार तर आहेच. पण बाजूच्या देशांना आपल्या फौजे मुळे त्रास होवू नये,त्यांचे मन स्वस्थ बिघडू नये. म्हणून स्वतःची फौज कमजोर करण्याचा मनाचा मोठेपणा पण ह्या सरकार कडे आहे... .शक्यतो इतक्या मोठ्या मनाची सरकार जगात दिसणार नाहीत. काही च देशांच्या नशिबात असे सरकार मिळण्याचे परम भाग्य असते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 19/06/2022 - 14:15
कोणत्याही योजनेला विरोधच करायचा अशी मानसिकता असलेले विरोधी पक्ष आणि त्यांचे गुलाम आणि चमचे कोणत्याही परिस्थितीत आम्ही सुज्ञ पणे चर्चा करणारच नाही असा पवित्रा घेऊन कायम उभे असतात. मुळात हि योजना सरकारने लष्कराशी सल्ला मसलत न करता आणली आहे का ? याच विचारही करायचाच नाही त्यामुळे मिपा सारख्या स्थळावर आपला अमूल्य वेळ खर्च करून विस्तृत काही लिहावे अशी इच्छाच होत नाही. ५ वर्षे शॉर्ट सर्व्हिस कमिशन हि सेवा लष्करात अधिकाऱ्यांसाठी होती या बद्दल येथील विरोध करणाऱ्या एकाही महाभागाने त्याबद्दल काहीही वाचलेले नाही पण विरोधासाठी विरोध करायचा हीच वृत्ती आहे मग चर्चा कशी होणार? नुसता वितंडवाद होणार आहे तर मी पोपकोर्न घेऊन बसलो आहेच

In reply to by जेम्स वांड

sunil kachure 19/06/2022 - 08:33
दोन्ही हुशार लोकांच्या निवास स्थाजी.आताच्या तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या निवास स्थानी.तीन भाषेत मोठ्या अक्षरात भिंतीवर लावली पाहिजेत.

कपिलमुनी 19/06/2022 - 09:59
या योजनेचे वय बदलले तर मुलांच्या हाती डिग्री असेल , शॉर्ट सर्व्हिस नंतर नोकरी साठी ऑप्शन असेल.. डिग्री नंतर सुधा आपल्याला देशाची सेवा करायची आहे हा विचार पक्का असेल तरच तो इकडे येईल .. १७-१८ पेक्षा सुशिक्षीत २२ वर्षीय तरुण जास्त परिपक्व असतो.. त्यामुळे सरकारने २१-२६ या पर्यायाचा विचार करावा....

sunil kachure 19/06/2022 - 10:19
30 वर्ष होई पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले असेल,विविध उद्योग व्यवसाय मधील ज्ञान आलेले असेल,नोकरी मिळवण्याचे सर्व प्रयत्न होवून गेलेले असती.. आणि ह्या वयातील व्यक्ती समजूतदार पण असतो . चार वर्ष हा 30 मधील जवान मजेत नोकरी करेल..काही लाख मिळतील त्याचा अगदी योग्य उपयोग करेल. 30 ते 35 ही वंयो मर्यादा योग्य आहे.

In reply to by संजय पाटिल

sunil kachure 19/06/2022 - 11:35
ह्या वयातील लोक जिवावर उदार होवून लढतील त्यांना जीवन जगण्याचा मोह असा पण नसेल. जीवाची बाजी लावणारा सैनिक देशाला मिळेल. आणि महान देश भक्त जे भारतात आहेत ते पण त्याच वयोगटातील आहेत. त्या बिचाऱ्या लोकांना देश सेवा करायची संधी मिळेल.

शाम भागवत 19/06/2022 - 11:11
१० वी १२ वी नंतर जी मुले पदवी शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांचेसाठी ही योजना चांगली आहे. मला वाटते दरवर्षी १०-१२ वी पास होणारी अशी लाखो मुले असतात जी मिळेल तो कामधंदा स्विकारतात. त्यातील फक्त ४६००० मुले निवडली जात असतील तर हा एक छोटासा प्रयोग समजायला हरकत नाही.

sunil kachure 19/06/2022 - 11:31
सरकार आणि सरकार समर्थक लोकांना एक तर आक्षेप काय आहे लोकांचा हे समजले नाही. किंवा समजले आहे पण जे मटेरियल पुरवले गेले आहे त्या नुसार च काही पॉइंट highlite करायचे आहेत. असे पॉइंट की त्याचा आणि विरोधाचा काही ही संबंध नाही.
समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत. सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही.

विद्यार्थीकेंद्रीत शिक्षक मोठ्या प्रमाणावर कधी मिळणार?

उपयोजक ·

साहना 15/09/2020 - 06:41
छान प्रश्न आहे ! उत्तर सुद्धा सोपे आहे. कुठल्याही क्षेत्रांत जो पैसे मोजतो त्यालाच सर्व भाव देतात. जो पर्यंत पैसे विद्यार्थी देत नाही तो पर्यंत शाळा आणि शिक्षण विद्यार्थी केंद्रित कधीहि असणार नाहीत. कोचिंग क्लासेस चे उदाहरण चांगले आहे. इथे विद्यार्थी पैसे मोजत असल्याने विद्यार्थ्यांना काय पाहिजे तेच ज्ञान शिक्षक देतात आणि सर्वांचा फायदा होतो. त्याशिवाय कोचिंग हे सरकारी शिक्षणापेक्षा कित्येक पटीने किफायतशीर आहे. जो पर्यंत शाळांवर आणि शिक्षणावर सरकारी बाबुंचा वाचक असेल तो पर्यंत सर्व शिक्षण व्यवस्था बाबू मंडळींच्याच तालावर फेर धरून नाचेल आणि आणि विद्यार्थ्यांचा काही फायदा झाला तर तो निव्वळ योगायोग म्हणूनच.

In reply to by साहना

Bhakti 15/09/2020 - 10:19
कोचिंग उत्तर आहे.पण सर्वांसाठी नक्कीच नाही.त्यापेक्षा सरकरी/निमसरकारी शिक्षकांना सतत अपडेट राहण्यासाठी उपाय योजना पाहिजे.त्यांची वेळोवेळी तपासणी घेऊन ,सुधारणेला वाव द्यावा.समतोल पाहिजे, आपल्याकडे नियमांचा बागुलबुवा फक्त कागदावरच आहे.पालन कोणीच करत नाही.

जिल्हाधिकार्यापासुन ते ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत तसेच सर्व मंत्री संत्र्यांच्या मुलांना सरकारी शाळेतुनच शिक्षण घेण्याची जबरदस्ती केली तर परिस्थितीत प्रचंड फरक पडु शकेल. पण ये तो न होने के बराबर है. त्यामुळे आपल्यापुरती सोय पाहावी असे म्हणुन गप्प बसतो.

मराठी_माणूस 15/09/2020 - 15:56
दुसरी बाजू https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-teachers-day-abn-97-2267318/ https://mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/news/as-salaries-dry-up-professors-forced-to-take-up-manual-work/articleshow/77968517.cms

In reply to by मराठी_माणूस

उपयोजक 18/09/2020 - 12:50
दुसरी बाजू विदारक असली तरी मूळ प्रश्न शिल्लक राहतोच. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक कधी मिळणार? चांगल्याप्रकारे शिकवता न येणार्‍या , पोटार्थी शिक्षकाला लठ्ठ पगार देऊन विद्यार्थ्याला काय फायदा? शिक्षकाला आर्थिकदृष्ट्या स्थिर केले की तो विद्यार्थ्याकडे लक्ष देईल, त्याला समजेल अशा पद्धतीने शिकवेल, रागाच्या भरात मारहाण करणारच नाही असे काही नाही. उलट विद्यार्थी शिकला नाही तरी आपल्या पगारावर परीणाम होत नसल्याने तो शिक्षक अजून उद्धट बनेल. शिवाय लिंकमधल्या शाळा/महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय या ऐच्छिक असणार ना? पुढे कधीतरी अनुदान मिळेल नि मलाही लठ्ठ पगार मिळेल हाच उद्देश ासेल ना जॉईन होताना?

विद्यार्थीकेंद्रीत शिक्षक मोठ्या प्रमाणावर कधी मिळणार? >>> शिक्षकांची पदे MPSC/ UPSC मधुन भरायला सुरुवात करा . शिक्षकांच्या तशाच श्रेणी तयार करा , क्लास १ क्लास २ क्लास ३ क्लास ४ वगैरे. सरकारी सेवेत पदोन्नत्ती साठी जसे कठोर निकष असतात तसेच शिक्षकांनाही लावा . अन त्यांना त्याच वेतनश्रेणी नुसार पगार द्या . शिक्षकी पेशाला तेवढाच सन्मान द्या जेवढा नायब तहसीलदार . पी.एस.आय. , किंव्वा कलेक्टर पदाला आहे. ह्या माझ्या किमान अपेक्षा आहेत , येवढ्या पुर्ण झाल्यास मी स्वतः शिक्षक व्हायला तयार असेन ! इतरांच्या अजुन वाढीव अपेक्षा असतील तर त्याचे स्वागतच आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 30/09/2020 - 11:34
हे सर्व आपण शिक्षकाच्या दृष्टीने लिहिले आहे. शिक्षकाला मान पैसा इ. कसा मिळेल. पण हि केवळ एकच बाजू झाली. उत्तम शिक्षक होण्यासाठी शिकवणे हि कला फार महत्त्वाची आहे आणि हीअतिशय हुशार आणि तळमळीचा माणूस असेल तरी त्याला उत्तम शिकवता येईलच असे नाही. शिकवणे आणि शिकणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध असेलच असे नाही. माझ्या वैद्यकीय महाविद्यालयात (ए एफ एम सी) वैद्यकीय प्रशिक्षण विभाग ( Department of medical education) म्हणून आहे. जेथे आपल्याला उत्तम शिक्षक होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. एवढे झाल्यावर प्रत्यक्ष एक छोटे २० मिनिटांचे लेक्चर ५ प्राध्यापक आणि डीन याना द्यावे लागते. या वर ते ठरवतात कि आपण वैद्यकीय प्रशिक्षक होण्याच्या लायकीचे आहात काय? कारण अतिशय उच्च शिक्षित आणि उत्तम असलेला वैद्यकीय/ शल्यक्रिया तज्ज्ञ उत्तम शिक्षक असेलच असे नाही. या उलट एखादा एस एस सी, डी एड झालेला प्राथमिक शिक्षक हा अतिशय उत्तम शिक्षक असू शकतो. अर्थात अशी निवड सर्व राज्यभर लागू करणे हि आदर्श स्थिती झाली आणि ती प्रत्यक्षात येणे शक्य नाही हे हि मला माहिती आहे.

शेर भाई 15/09/2020 - 21:23
जेव्हा सर्वत्र Digital India चा बोलबाला सुरु झाला होता तेव्हाची गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्रात तेव्हा E – Learning प्रसवण जोरात चालू होत. या योजने अंतर्गत आम्ही शहरात आणि मुंबई जवळच्या गावात आम्ही एका E – Learning Solution चे वितरण करत होतो, तेव्हाची गोष्ट.............. १. पुर्व मुंबईतील उपनगरातील एका प्रतिथयश शाळेत आम्ही आमच E – Learning Solution दिल. त्या प्रतिथयश शाळेत Product Training चा वेळेस फक्त एकच शिक्षक हजर होता, नंतर एका आठवड्याच्या आत तिथल्या शिक्षकांनी आम्हाला आमच्या Solution ची आतडी काढून पाठवून दिली. २. पालघरच्या पाड्यावरील पत्र्याच्या शेड मध्ये भरणाऱ्या शाळेतील शिक्षकांनी मात्र Product Training च्या वेळेस पुर्ण हजेरी लावली. आमच्या Solution मध्ये असलेल्या Internet Connectivity चा पर्याय त्यांनी व्यवस्थित समजून घेतला. नंतर प्रत्येक शिक्षकाने आपल्या स्वतःच्या Mobile साठी DATA Packs विकत घेऊन विद्यार्थ्यांना Internet मार्फत Online Video च्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली.

साहना 15/09/2020 - 06:41
छान प्रश्न आहे ! उत्तर सुद्धा सोपे आहे. कुठल्याही क्षेत्रांत जो पैसे मोजतो त्यालाच सर्व भाव देतात. जो पर्यंत पैसे विद्यार्थी देत नाही तो पर्यंत शाळा आणि शिक्षण विद्यार्थी केंद्रित कधीहि असणार नाहीत. कोचिंग क्लासेस चे उदाहरण चांगले आहे. इथे विद्यार्थी पैसे मोजत असल्याने विद्यार्थ्यांना काय पाहिजे तेच ज्ञान शिक्षक देतात आणि सर्वांचा फायदा होतो. त्याशिवाय कोचिंग हे सरकारी शिक्षणापेक्षा कित्येक पटीने किफायतशीर आहे. जो पर्यंत शाळांवर आणि शिक्षणावर सरकारी बाबुंचा वाचक असेल तो पर्यंत सर्व शिक्षण व्यवस्था बाबू मंडळींच्याच तालावर फेर धरून नाचेल आणि आणि विद्यार्थ्यांचा काही फायदा झाला तर तो निव्वळ योगायोग म्हणूनच.

In reply to by साहना

Bhakti 15/09/2020 - 10:19
कोचिंग उत्तर आहे.पण सर्वांसाठी नक्कीच नाही.त्यापेक्षा सरकरी/निमसरकारी शिक्षकांना सतत अपडेट राहण्यासाठी उपाय योजना पाहिजे.त्यांची वेळोवेळी तपासणी घेऊन ,सुधारणेला वाव द्यावा.समतोल पाहिजे, आपल्याकडे नियमांचा बागुलबुवा फक्त कागदावरच आहे.पालन कोणीच करत नाही.

जिल्हाधिकार्यापासुन ते ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत तसेच सर्व मंत्री संत्र्यांच्या मुलांना सरकारी शाळेतुनच शिक्षण घेण्याची जबरदस्ती केली तर परिस्थितीत प्रचंड फरक पडु शकेल. पण ये तो न होने के बराबर है. त्यामुळे आपल्यापुरती सोय पाहावी असे म्हणुन गप्प बसतो.

मराठी_माणूस 15/09/2020 - 15:56
दुसरी बाजू https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-teachers-day-abn-97-2267318/ https://mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/news/as-salaries-dry-up-professors-forced-to-take-up-manual-work/articleshow/77968517.cms

In reply to by मराठी_माणूस

उपयोजक 18/09/2020 - 12:50
दुसरी बाजू विदारक असली तरी मूळ प्रश्न शिल्लक राहतोच. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक कधी मिळणार? चांगल्याप्रकारे शिकवता न येणार्‍या , पोटार्थी शिक्षकाला लठ्ठ पगार देऊन विद्यार्थ्याला काय फायदा? शिक्षकाला आर्थिकदृष्ट्या स्थिर केले की तो विद्यार्थ्याकडे लक्ष देईल, त्याला समजेल अशा पद्धतीने शिकवेल, रागाच्या भरात मारहाण करणारच नाही असे काही नाही. उलट विद्यार्थी शिकला नाही तरी आपल्या पगारावर परीणाम होत नसल्याने तो शिक्षक अजून उद्धट बनेल. शिवाय लिंकमधल्या शाळा/महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय या ऐच्छिक असणार ना? पुढे कधीतरी अनुदान मिळेल नि मलाही लठ्ठ पगार मिळेल हाच उद्देश ासेल ना जॉईन होताना?

विद्यार्थीकेंद्रीत शिक्षक मोठ्या प्रमाणावर कधी मिळणार? >>> शिक्षकांची पदे MPSC/ UPSC मधुन भरायला सुरुवात करा . शिक्षकांच्या तशाच श्रेणी तयार करा , क्लास १ क्लास २ क्लास ३ क्लास ४ वगैरे. सरकारी सेवेत पदोन्नत्ती साठी जसे कठोर निकष असतात तसेच शिक्षकांनाही लावा . अन त्यांना त्याच वेतनश्रेणी नुसार पगार द्या . शिक्षकी पेशाला तेवढाच सन्मान द्या जेवढा नायब तहसीलदार . पी.एस.आय. , किंव्वा कलेक्टर पदाला आहे. ह्या माझ्या किमान अपेक्षा आहेत , येवढ्या पुर्ण झाल्यास मी स्वतः शिक्षक व्हायला तयार असेन ! इतरांच्या अजुन वाढीव अपेक्षा असतील तर त्याचे स्वागतच आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 30/09/2020 - 11:34
हे सर्व आपण शिक्षकाच्या दृष्टीने लिहिले आहे. शिक्षकाला मान पैसा इ. कसा मिळेल. पण हि केवळ एकच बाजू झाली. उत्तम शिक्षक होण्यासाठी शिकवणे हि कला फार महत्त्वाची आहे आणि हीअतिशय हुशार आणि तळमळीचा माणूस असेल तरी त्याला उत्तम शिकवता येईलच असे नाही. शिकवणे आणि शिकणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध असेलच असे नाही. माझ्या वैद्यकीय महाविद्यालयात (ए एफ एम सी) वैद्यकीय प्रशिक्षण विभाग ( Department of medical education) म्हणून आहे. जेथे आपल्याला उत्तम शिक्षक होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. एवढे झाल्यावर प्रत्यक्ष एक छोटे २० मिनिटांचे लेक्चर ५ प्राध्यापक आणि डीन याना द्यावे लागते. या वर ते ठरवतात कि आपण वैद्यकीय प्रशिक्षक होण्याच्या लायकीचे आहात काय? कारण अतिशय उच्च शिक्षित आणि उत्तम असलेला वैद्यकीय/ शल्यक्रिया तज्ज्ञ उत्तम शिक्षक असेलच असे नाही. या उलट एखादा एस एस सी, डी एड झालेला प्राथमिक शिक्षक हा अतिशय उत्तम शिक्षक असू शकतो. अर्थात अशी निवड सर्व राज्यभर लागू करणे हि आदर्श स्थिती झाली आणि ती प्रत्यक्षात येणे शक्य नाही हे हि मला माहिती आहे.

शेर भाई 15/09/2020 - 21:23
जेव्हा सर्वत्र Digital India चा बोलबाला सुरु झाला होता तेव्हाची गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्रात तेव्हा E – Learning प्रसवण जोरात चालू होत. या योजने अंतर्गत आम्ही शहरात आणि मुंबई जवळच्या गावात आम्ही एका E – Learning Solution चे वितरण करत होतो, तेव्हाची गोष्ट.............. १. पुर्व मुंबईतील उपनगरातील एका प्रतिथयश शाळेत आम्ही आमच E – Learning Solution दिल. त्या प्रतिथयश शाळेत Product Training चा वेळेस फक्त एकच शिक्षक हजर होता, नंतर एका आठवड्याच्या आत तिथल्या शिक्षकांनी आम्हाला आमच्या Solution ची आतडी काढून पाठवून दिली. २. पालघरच्या पाड्यावरील पत्र्याच्या शेड मध्ये भरणाऱ्या शाळेतील शिक्षकांनी मात्र Product Training च्या वेळेस पुर्ण हजेरी लावली. आमच्या Solution मध्ये असलेल्या Internet Connectivity चा पर्याय त्यांनी व्यवस्थित समजून घेतला. नंतर प्रत्येक शिक्षकाने आपल्या स्वतःच्या Mobile साठी DATA Packs विकत घेऊन विद्यार्थ्यांना Internet मार्फत Online Video च्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली.
सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

ट्युशन , क्लासेस , coaching classes

manguu@mail.com ·

कंजूस 29/05/2018 - 12:47
दुकानांच्या रांगेत अथवा अशा व्यापारी तत्वाच्या जागेत सगळे अॅक्ट लागू होतील. कर लागतील. सोसाइट्यांच्या वसुल्या वेगळ्या. ट्युइशन उर्फ राहत्या घरात त्यातील व्यक्तिने घेतलेल्या शिकवण्या इमारतीचा मालक/सोसाइटी /शेजारी यांच्या तक्रारी सोडल्यास इतर गोष्टींपासून मुक्त असतात. ट्युटॅरिइल म्हणजे जागा उपलब्ध करून देणे, प्रश्नपत्रिका सोडवायला देणे परंतू शिकवणे नाही.

कंजूस 29/05/2018 - 12:47
दुकानांच्या रांगेत अथवा अशा व्यापारी तत्वाच्या जागेत सगळे अॅक्ट लागू होतील. कर लागतील. सोसाइट्यांच्या वसुल्या वेगळ्या. ट्युइशन उर्फ राहत्या घरात त्यातील व्यक्तिने घेतलेल्या शिकवण्या इमारतीचा मालक/सोसाइटी /शेजारी यांच्या तक्रारी सोडल्यास इतर गोष्टींपासून मुक्त असतात. ट्युटॅरिइल म्हणजे जागा उपलब्ध करून देणे, प्रश्नपत्रिका सोडवायला देणे परंतू शिकवणे नाही.
खाजगी क्लासेस , tution , coaching class याबाबत चर्चेसाठी हा धागा आहे 1. क्लासेस , ट्युशन , ट्युटोरियल यात काय फरक असतो ? की सगळे एकच ? 2. क्लास सुरू करताना कोणत्या सरकारी परवानग्या लागतात ? व्यवसाय कर , दुकान नोंदणी ( bombay shop act ) , GST इ इ काय लागेल ? 3. इतर सरकारी नियम काय आहेत ? महाराष्ट्र शासनाचे काही कठोर नियम येणार होते , अद्याप आलेले नसावेत 4. याबाबतचे आपले अनुभव .

फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय?

तनमयी ·

माहितगार 10/05/2018 - 09:35
या अ‍ॅडमिशनच्या पद्धतीत दरवर्षी बदल आणि घोळ असतात, मागच्या वर्षी अ‍ॅडमीशन घेतलेल्यांना जाऊन भेटा, ओळखीत नसतील तर कॉलेज मध्ये जाऊन भेटा. प्रायव्हेट कॉलेजेस मध्येही पाल्यांसह जाऊन ( काही विभागांच्या एच ओ डी ना सुद्धा आवर्जून भेटा - प्राचार्य किंवा मॅनेजेमेंट देणार नाही अशी माहिती त्यांच्याकडुन भेटू शकते - आणि काही एच ओडींचा ) आणि प्राचार्यांना भेटा , ऑफीशीअल अ‍ॅडमिशन प्रोसेस चालू होण्याच्या आधीच भेटण्यास हरकत नाही - प्रश्न लिहून घेऊन जा म्हणजे सध्याच्या प्रोसेस ची माहिती क्लिअर होण्यास मदत होऊ शकेल . मॅनेजमेंट सीट करताचे पैसे आधी फूगवून सांगितले जातात, पैसे तर देणे शक्य नाही पण संधी हवी आहे म्हणून सांगून पहाण्यास हरकत नसावी. - काही स्वच्छ नाही म्हणाले तर नकार पचवावा हिरमुसले होऊ नये , कारण हि मंडळी पाल्य आणि पालकांच्या सायकॉलॉजीशी खेळण्यात तरबेज असतात - म्हणजे आकडे बर्‍यापैकी खाली येऊ शकतात.

तनमयी 10/05/2018 - 12:21
https://www.mciindia.org/CMS/information-desk/college-and-course-search https://www.mciindia.org/CMS/information-desk/for-students-to-study-in-india/list-of-college-teaching-mbbs http://www.dmer.org/new/Fee%20structure%20of%20Private%20unaided%20Medical%20&%20Dental%20submitted%20by%20Institute%20dated%2028.06.17.htm https://www.muhs.ac.in/Default.aspx http://www.sssamiti.org/

माहितगार 10/05/2018 - 09:35
या अ‍ॅडमिशनच्या पद्धतीत दरवर्षी बदल आणि घोळ असतात, मागच्या वर्षी अ‍ॅडमीशन घेतलेल्यांना जाऊन भेटा, ओळखीत नसतील तर कॉलेज मध्ये जाऊन भेटा. प्रायव्हेट कॉलेजेस मध्येही पाल्यांसह जाऊन ( काही विभागांच्या एच ओ डी ना सुद्धा आवर्जून भेटा - प्राचार्य किंवा मॅनेजेमेंट देणार नाही अशी माहिती त्यांच्याकडुन भेटू शकते - आणि काही एच ओडींचा ) आणि प्राचार्यांना भेटा , ऑफीशीअल अ‍ॅडमिशन प्रोसेस चालू होण्याच्या आधीच भेटण्यास हरकत नाही - प्रश्न लिहून घेऊन जा म्हणजे सध्याच्या प्रोसेस ची माहिती क्लिअर होण्यास मदत होऊ शकेल . मॅनेजमेंट सीट करताचे पैसे आधी फूगवून सांगितले जातात, पैसे तर देणे शक्य नाही पण संधी हवी आहे म्हणून सांगून पहाण्यास हरकत नसावी. - काही स्वच्छ नाही म्हणाले तर नकार पचवावा हिरमुसले होऊ नये , कारण हि मंडळी पाल्य आणि पालकांच्या सायकॉलॉजीशी खेळण्यात तरबेज असतात - म्हणजे आकडे बर्‍यापैकी खाली येऊ शकतात.

तनमयी 10/05/2018 - 12:21
https://www.mciindia.org/CMS/information-desk/college-and-course-search https://www.mciindia.org/CMS/information-desk/for-students-to-study-in-india/list-of-college-teaching-mbbs http://www.dmer.org/new/Fee%20structure%20of%20Private%20unaided%20Medical%20&%20Dental%20submitted%20by%20Institute%20dated%2028.06.17.htm https://www.muhs.ac.in/Default.aspx http://www.sssamiti.org/
फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय? माझी मुलगी मेडिकल ला प्रवेश घेवू इच्छिते तर ओबिसिला private ला फी सवलत आहे का? कारण मेडीकॅल ची फी बघून दडपण आलेय आणि जरा प्रवेश प्रकिया समजावून सांगितली तर खूप चं होईल ८५ ,१५, नीट प्रकिया डोक्यावरून जात आहे तरी सोप्पी करून सांगा collGES लिस्ट private गोव. deemed सर्व सांगा फी structure पण माहित असेल तर SHARE करा प्लीज खूप आभारी असेन

मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?

उपयोजक ·

रानरेडा 28/11/2017 - 19:56
हा वाद मी सुरु केला होता . शहरात नवे तर गावात सुद्धा आता लोक इंग्लिश माध्यमात जात आहेत , आणि मराठी माध्यमाचे commercial benefits तसे काही फार नाहीत . जिकडे अतीव स्पर्धा आहे तिकडे मराठी माध्यमाची मुले - ते पण गेल्या -१०-१२ वर्षात आहेत का ? या विषयावरून माझा वाद झाला तेव्हा मी काही प्रश्न विचारले होते - बाय दि वे गेल्या १५ वर्षात मराठी माध्यमातून किती मुले IIT / IIM ला गेली ? यावर एकदा दुसरीकडे वाद झाल्याने मी हि माहिती मागितली होती . तसेच मी recruitment मध्ये काही काल होतो , त्यामुळे अनेक bio data बघायला लागायचे त्यावरून हा निष्कर्ष काढला आहे . २००० सालापूर्वी मराठी medium दर्जा खूप चांगला होता पण आता तो घसरला आहे . मागे काही कारणासाठी मी भारतातील top १०० startups बघत होतो , त्यात मराठी नवे खूप कमी होती आणि त्यांच्य्ही profiles linkedin वर बागीतल्या तर मराठी शाळांचे असावे असे वाटले नाही . तरुण मुलांबाबत प्रश्न १) गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून IIT/IIM सारख्या संस्था मध्ये किती जण गेले ? ( पूर्वी काही जण होते , पण त्यावेळी शाळेचा दर्जा हि चांगला होता २) मेडिकल बद्दल खरेच माहिती नाही पण गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून किती जण चांगल्या मेडिकल कॉलेज ला गेले ? ३) भारतात ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची किती मुले असावीत ? ४) IAS / UPSC मध्ये मराठी माध्यमातील मुलांची स्थिती काय आहे ? हि चांगली असावी असा अंदाज आहे . कोठल्याही वयातील मराठी माध्यमाच्या मुलांबद्दल १) मराठी माध्यमातील किती जण आजच्या टॉप चे पगार असलेल्या नोकरीत आहेत ? २) मराठी माध्यमातीलअनेक जण IT त आहेत पण त्यापेक्षा हि अधिक पगार देणारी consulting , इन्व्हेस्टमेंट बँकिंग , private बँकिंग मध्य किती आहेत ? ( ४) टॉप ५ कन्सल्टन्सी चा सर्व्हे मी केला होता , त्यात काही मराठी लोक आहेत पण प्रोफाईल्स बघता मराठी माध्यमाचा कोणी आढळला नाही . ५) तीच गोष्ट अमेरिकेतील भारतीय वंशांच्या CEO ची . त्यातील जवळपास सर्व मराठी नावांची प्रोफाईल्स मी बघितली होती त्यात मराठी माध्यमातील कोणी आढळला नाही ( कोणी असेल तर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा). २-३ वर्षांपूर्वी आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेची अधोगती का होत आहे आणि यावर काय करता येईल याची एक समिती बसली होती . त्या वेळी मी मराठी माध्यमाच्या शाळेतील चमकल्या विद्यार्थ्यांवर संशोधन केले . तसेच मी त्या वेळी recruitment मध्ये काम करीत असल्याने अनेक वरिष्ठ प्रोफाईल्स रोज बघत होतो आणि अनेक प्रोफाईल्स खास करून इंजिनीरिंग आणि management च्या पालथ्या घातल्या . ४० च्या वर काही मराठी मुले चमकत आहेत . पण ४० च्या खाली परिस्थिती वाईट आहे . तरी माझा देता सर्वसमावेशक आहे असे म्हणत नाही . तर वरील विचारलेले काही उदाहरणे असतील तर सांगा . म्हणजे नाव , काय शिकलाय , आणि आता काय करतोय मराठी लेखनाची स्थिती तर अतिशय वाईट आहे . मराठीतून लिहून तर कोणालाही पोट भरणे शक्य नाही , तेच तिकडे आमिष त्रिवेदी आणि चेतन भागात सारखा लेखक कॉर्पोरेट मधली मोठी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनतात ! आजही मराठी आणि इंग्लिश पत्रकारांच्या पगारात बरीच तफावत आहे . काही वेळा तर ती प्रचंड आहे . मराठीत नियतकालिक चालवणे आत्बात्त्याचे झाले आहे . मराठीमध्ये Fashion or Lifestyle साठी कोणतीही नियतकालिके नाहीत . अशाच एका नियतकालिका च्या ग्रुप मध्ये २ नियतकालीकांचा संपादक असलेल्या माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीस ४० लाखाच्या आस पास पगार आहे आणि तो Mercedes C Class मधून फिरतो . मराठीत एवढा पगार सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्र संपादकास हि मिळत नसावा . ( हे माहितीतील उदाहरण आहे म्हणून दिले आहे ) तसेच आता साईट चालवत असल्याने अतिशय उत्तम इंग्लिश येण्याचे फायदे रोज दिसतात - माझ्या साईट साठी तर ते काम माझा पार्टनर च बघतो . Content लिहिणे हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे , मी यातल्या अनेक लोकांना भेटलो आहे , मला तर मराठी माध्यमाचे कोणी भेटले नाही ! मला सर्वात आधी फक्त मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात Top Institutes ( IIT / IIM / INSEAD / Harverd / Stanferd / Cambridge / Oxford / London School of Economics / Sloan etc) गेलेली मुलांची नावे पाहिजे आहेत .

माहितगार 28/11/2017 - 20:06
मराठीप्रेमी पालक महासंमेलन धाग्यावरून काढलेला हा धागालेख :)
याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?
मराठीप्रेमी पालक सद्य प्रवाहा विरुद्ध पोहताहेत त्यांच्या जाहीरातीची गरज समजू शकते . सद्य काळात इंग्रजी शाळांचा प्रसार आपसूकच वाढत असताना या धाग्याची आवश्यकता समजलेली नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अधिक लठ्ठ पगारांच्या बळावर काही चांगले शिक्षक आणि सुबत्ता असलेला विद्यार्थी वर्ग मिळवला असेल पण म्हणून इंग्रजी शाळातील विद्यार्थी खासगी शिकवण्या लावल्या शिवाय किती प्रमाणात पास होत आहेत आणि किती प्रमाणात कथित संस्थांमधून शिकवण्यांशिवाय प्रवेश मिळवत आहेत ? इंग्रजी शाळेत भरती करूनही उड्या मारण्यासाठी खासगी शिकवण्यांशिवाय चालत नसेल तर मराठी शाळांचा दर्जा भले घसरला असे गृहीत धरले तरी इंग्रजी शाळांचा दर्जा सुधारतो आहे हे गृहीतक नक्की सबळ आहे का ? येत्या काळातल्या आर्थीक प्रगत देशांचा विचार करावयाचा असेल तर मुलांना इंग्रजी शाळेत घालण्या पेक्षा चिनी भाषिक शाळातून का घालू नये ?

माहितगार 28/11/2017 - 20:06
मराठीप्रेमी पालक महासंमेलन धाग्यावरून काढलेला हा धागालेख :)
याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?
मराठीप्रेमी पालक सद्य प्रवाहा विरुद्ध पोहताहेत त्यांच्या जाहीरातीची गरज समजू शकते . सद्य काळात इंग्रजी शाळांचा प्रसार आपसूकच वाढत असताना या धाग्याची आवश्यकता समजलेली नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अधिक लठ्ठ पगारांच्या बळावर काही चांगले शिक्षक आणि सुबत्ता असलेला विद्यार्थी वर्ग मिळवला असेल पण म्हणून इंग्रजी शाळातील विद्यार्थी खासगी शिकवण्या लावल्या शिवाय किती प्रमाणात पास होत आहेत आणि किती प्रमाणात कथित संस्थांमधून शिकवण्यांशिवाय प्रवेश मिळवत आहेत ? इंग्रजी शाळेत भरती करूनही उड्या मारण्यासाठी खासगी शिकवण्यांशिवाय चालत नसेल तर मराठी शाळांचा दर्जा भले घसरला असे गृहीत धरले तरी इंग्रजी शाळांचा दर्जा सुधारतो आहे हे गृहीतक नक्की सबळ आहे का ? येत्या काळातल्या आर्थीक प्रगत देशांचा विचार करावयाचा असेल तर मुलांना इंग्रजी शाळेत घालण्या पेक्षा चिनी भाषिक शाळातून का घालू नये ?

वेल्लाभट 28/11/2017 - 23:34
मराठी माध्यमातले विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संस्थांमधे का दिसत नाहीत?
सर, तुमचा अभ्यास प्रचंड कमी पडतोय या बाबतीत इतकंच नम्रपणे म्हणतो. बाकी तुम्ही सांगाल तितकी मोठी यादी करता येईल अशा लोकांची. तुमच्या आमच्यात आहेत हो, पण आपण जागतिक दर्जाचे म्हणजे काय हे आधी ... असो ते राहूदे, या संमेलनातून असे निवडक (निवडक हं) चेहरे नुसते समोरच येणार नाहीत त्यांचं मनोगत पालकांना सांगतील, अनुभव सांगतील. उपस्थित आणि टीव्ही इत्यादी मार्फत बघणारे पालक मग कदाचित थोड्या वेगळ्या मताचे होतील अशी आशा आहे.

In reply to by वेल्लाभट

रानरेडा 25/12/2017 - 11:28
यादी बनलीच असणार . प्रतीक्षेत ................ समारंभात मात्र निवडक असे सहा लोकच आले का ? त्यात पण कोणीही Superstar Position वर असलेला तरुण चेहरा मिळाला नाही का ?

In reply to by वेल्लाभट

रानरेडा 25/12/2017 - 11:28
यादी बनलीच असणार . प्रतीक्षेत ................ समारंभात मात्र निवडक असे सहा लोकच आले का ? त्यात पण कोणीही Superstar Position वर असलेला तरुण चेहरा मिळाला नाही का ?

रानरेडा 29/11/2017 - 00:11
वेल्लाभट तुम्ही सांगाल तितकी मोठी यादी ? तुमच्याकडे मोठी यादी दिसते , तुम्ही आधी का नाही भेटलात ? आपले काय दिल है छोटा सा, छोटी सी आशा मोठी यादी नको हो ४-५ नावे प्रत्येक category t तर द्या सुरुवातीला अ ) तर मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात खालील कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेली मुले IIT IIM INSEAD Harvard Stanford Cambridge Oxford London School of Economics Sloan ब) खालील पैकी काम करणारे मराठी माध्यमाचे लोक ( कोठल्याही वयाचे ) Only Management / Strategy consulting NOT software McKinsky BCG – Boston Bain KPMG PWC क) ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची मुले ड) तरुण ( ३०-३५ ) पर्यंत च्या वयाच्या मराठी मुलांनी काढलेले आणि गाजलेले business / startups ( ४० पलीकडचे माझ्या माहितीचे बरेच आहेत ) तर मला हि नवे तुम्ही झटपट द्याल याची खात्री आहे .

In reply to by रानरेडा

साहना 29/11/2017 - 00:26
मी IIT Bombay मध्ये शिकत होते तेंव्हा साधारण २५% मुले हि मातृभाषेतून (मराठी, हिंदी इत्यादी) शिक्षण (५ ते दहावी) घेऊन येत होती. ह्यांत बहुतेक मुले हिंदी भाषिक बेल्ट मधून यायची. ह्या मुलांना इंग्रजी शिकवण्या असायच्या त्यामुळे शिकवण्यासाठी रजिस्टर केलेल्या मुलांचीच माहिती घेऊन हा आकडा आहे. कदाचित अशी सुद्धा अनेक मुले असतील ज्यांनी शिक्षण मातृभाषेतून घेतले असेल पण त्यांना शिकवणीची गरज पडली नसेल. प्रत्यक्षात आकडा मोठा असू शकतो. पण IQ १३५ पेक्षा जास्त असणाऱ्या मुलांवरून आम्ही काहीही निष्कर्ष काढू शकत नाही. जी मुले गणित सारखे विषय शाळेबाहेर आत्मसात करतात त्यांच्या साठी इंग्रजी हि मामुली बाब आहे. माझ्या मते इंग्रजी शिक्षणाचा फायदा साधारण मुलांना फार जास्त होतो.

साहना 29/11/2017 - 00:17
असल्या घटनात नेहमी "स्किन इन द गेम" पाहावी. नेते मंडळी, शिक्षणतज्ञ्, साहित्यिक, इतर भाषाप्रेमी ह्यांना तुमच्या मुलांचे काहीही पडून गेलेले नसते. आमच्या मुलांवरून ट्रक चालवून ह्यांचा काही फायदा होत असेल तर ते हि मंडळी खुशालीने करतील. त्यामुळे ह्यांचे सल्ले आणि रुदन नजरअंदाज करावेत. "मार्केट काय म्हणते" हे आधी पाहावे. मार्केट म्हणजे जिथे लोक स्वखुशीने निर्णय घेतात तेंव्हा बहुतेक वेळा कुठल्या आयडिया चालतात तर कुठल्या आयडिया फ्रॉड आहेत हे अतिशय लवकर स्पष्ट होते. उदाहरणार्थ "शिकवण्या १०वी, १२वी साठी फार महत्वाच्या आहेत" हि गोष्ट मार्केटनेच आम्हाला शिकवली आहे. ह्या मार्केट सिग्नल्स ना नजरअंदाज करणे मूर्खपणा आहे. मार्केट नुसार इंग्रजी शाळेंत प्रवेश आणि खर्या शिक्षणासाठी शिकवण्या हि गोष्ट फार महत्वाची आहे असे वाटते.

रेवती 29/11/2017 - 06:56
मी काही हुषार अजिबातच नसल्याने वरील कॉलेजांच्या आसपास फिरकण्याची वेळ आली नाही पण ही वेळ आलेले लोक आजूबाजूला रोज बघते. वर उल्लेख केलेली आणि दुसरी वेगळी आणि तश्याच दर्जाची कॉलेजस आहेत तीही या यादीत धरलियेत. आमच्या घरच्या मंडळींमध्येही वरील यादीतील मंडळी आहेत. नियम कोणताच दिसला नाही. अमूक असलात तर तमूक होते किंवा अमक्या देशाचे नागरिक, तमक्या पंथाचे, जातीचे वगैरे काहीच नसते असे दिसतेय. मोठ्या कॉलेजांमध्ये शिकून, मेडले मिळवून फारसे यशस्वी नसलेले, फार्फार यशस्वी असलेले, मध्यम दर्जाचे यशस्वी/ अयशस्वी, मराठी, बीनमराठी, भारतीय, बीनभारतीय, सिंगल, भरपूर मुले असलेले, मध्येच मोठा जॉब सोडून व्यवसाय करणारे मोठ्या तसेच लहान कॉलेज मधील काही यशस्वी तर काही अयशस्वी असे प्रकार आहेत. काहीजण जन्मत:अपंग आहेत. त्यांचे यश वरील कॉलेजांमध्ये आणि पैशांमध्ये कसे मोजणार? खरंतर यशस्वी आणि अयशस्वी कोणाला म्हणायचे हा प्रश्न पडतो. पैसा हेच मोजमाप असेल तर माझा एक भाचा लैच्च यशस्वी आहे पण बाकी संसारालं, व्यवहारातलं काही कळत नाही. सारखे भारतातून नातेवाईक हामेरिकेला पळतात मदतीला. दुसर्‍या भावाने भारतातील सरकारी हुच्च कॉलेजे, आयायटी, स्टॅनफर्ड सगळीकडे स्कॉलरशिपवर शिक्षण केले पण काहीकेल्या जम बसेना. मग सगळे सोडून भारतात गेला आणि मनात खोल दडून बसलेला व्यवसाय सुरु केला घवघवीत यश मिळवले आहे. या व्यव्सायाचा व त्याच्या सगळ्या शिक्षणाचा अर्धा टक्काही संबंध नाही. दुसर्‍याने बोर्डात येऊनही आवडीच्या व्यवसायास जेवढे मिनिमन शिक्षण आवशय्क आहे तेवढे करून विसेक वर्षे व्यवसाय जोरात केला पण कुठेतरी बिनसले आणि आता सगळे बंद करून नोकरी करतोय. हितं शेजारचा मनुष्य व त्याची बायको मराठीच आहेत. हुच्च दर्जाच्या कॉलेजात शिकलेत पण रोज भाजी फोडणीला टाकता येत नाही दोघांनाही. सहा महिने आईवडील तर उरलेले सहा महिने सासूसासरे आल्याशिवाय यांचे पान हलत नाही. पैशांचे काय करायचे? दुसर्‍याने महान कॉलेजातून आर्थिक व्यवस्थापनाची महान डिग्री घेऊन महिन्याचे घराचे दवापाण्याचे बजेट कसे करावे हे माहित नाही. आम्हाला विचारत होता. तो अब्जाधीश आहे. उपयोग काय? सगळ्यांचे शिक्षण मात्र इंग्रजी माध्यमातून झालेय पण अगदी पक्के मराठी लोक्स आहेत. आणखी कितीतरी मराठी मध्यमातील मिपाकरच हुच्च दर्जाच्या कॉलेज व जॉब्जमध्ये आहेत. असं आपल्याबद्दलच कसं बोलायचं म्हणून अवघडून गप्प असतील. ही अवघड वेळ माझ्यावर मी कधीच आणली नाही.

In reply to by रेवती

babu b 29/11/2017 - 07:53
तात्पर्य - अकबर अशिक्षित होता. डिग्र्या , सर्टिफिकेट हे बहुदा नोकरीसाठीच हातभार लावतात. खासगी व्यवसायाला स्वत:चे स्किल उपयोगी पडते.

उपयोजक 29/11/2017 - 07:18
दुसर्‍या भावाने भारतातील सरकारी हुच्च कॉलेजे, आयायटी, स्टॅनफर्ड सगळीकडे स्कॉलरशिपवर शिक्षण केले पण काहीकेल्या जम बसेना. मग सगळे सोडून भारतात गेला आणि मनात खोल दडून बसलेला व्यवसाय सुरु केला घवघवीत यश मिळवले आहे. या व्यव्सायाचा व त्याच्या सगळ्या शिक्षणाचा अर्धा टक्काही संबंध नाही. तुमच्या भावाचा हा प्रवास वाचायला नक्की आवडेल अंजन ठरेल ते! शक्य झाल्यास त्यावर धागाच काढा.

In reply to by उपयोजक

रेवती 29/11/2017 - 08:02
अहो, नाही हो, असं कसं लिहायचं. शिवाय तो जर मिपावर असला तर माझा कान धरेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याकडे शालेय शिक्षणाला अवास्तव महत्व दिले जाते. शालेय शिक्षण, तेही मातृभाषेतून आवश्यक आहेच पण मनुष्यप्राणी या प्रांतातून त्या प्रांतात, परदेशात संचार करत असतो व मुले त्यानुसार शाळा बदलत असतात. माझ्या या आतेभावाने व त्याच्या बहिणींनी यत्ता पाचवीपर्यंत अत्यंत कमी मार्क पाडण्याचा सपाटा लावला होता. ते मराठी माध्यमातच शिकत होते. शेवटी त्या तिघांनाही इंग्रजी माध्यमात घातले (ती शाळा घराजवळ होती म्हणून! बाकी काही कारण नाही). त्यानंतर तिघाही भावंडांनी मागे वळून पाहिले नाही. सतत पहिला नंबर, मग दहावी व बारावी गुणवत्ता यादीत, उच्च दर्जाची कॉलेजे, मोठ्या कंपन्या असे तिघांनीही केले व आता चाळीशीत निवृत्त झालेत. त्यापैकी भावाने अनेक वर्षे नोकरी केली, बदलली, पुन्हा बदलली असे करूनही मनासारखे काम मिळेना तर कधी नोकरी टिकेना! इतक्या हुषार मुलाचे असे काय झाले वगैरे वाटणे साहजिक होते. शेवटी कंटाळून त्याने हामेरिकेतला गाशा गुंडाळला. बायको मुले घेऊन मायदेश गाठला. आईवडिलांपुढे मनातले काय ते बोलला. सुदैवाने त्यांनी आनंदाने परवानगी दिली. याने ट्रॅक्टर संदर्भात व्यवसाय सुरु केला आणि आता ऐकीव माहितीप्रमाणे (माहेरी जाणे व नातेवाईकांची विचारपूस होत नाही आताशा) पुढे व्यवसायविस्तार करून अनेक उपव्यवसाय सुरु केलेत. बस्तान बसवताना त्याला तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला नाही इतका विचार त्याने केला होता (असे म्हणावे लागेल. नक्की काय ते माहित नाही). हे सगळे असूनही त्याचे वैशिष्ट्य असे की घरातील सगळी कामे करणे, रांधणे, वाढणे, पाहुण्यांची ऊठबस ही कामे त्याला व्यवस्थित जमतात. सध्या सगळ्या कामांना वेगळे मनुष्य आहे. घरी पूजेच्या दिवशी सोवळ्यातले स्वयंपाकी ऐनवेळी आले नाहीत, तीन ऐवजी दोन आले तर हा लगेच सोवळे नेसून शंभर माणसांच्या स्वयंपाकाला बरोबरीने उभा राहतो. त्याच्या बहिणीही तश्याच आहेत. आयुष्यात चांगले शिक्षण हवे, ज्याने तुम्हाला निर्वाहाला मदत होईल पण त्यामुळे जीवनावश्यक एकही काम जमू नये हे पटत नाही. दुसर्‍या आतेभावाचे सगळे शिक्षण असेच चांगले झालेय पण हुषार मुलगा म्हणून शिक्का बसल्याने त्याने आजपर्यंत एकदाही घरातल्या एकाही कामाला हात लावलेला नाही. सत्रा नोकर कामाला आणि तो व्याप सांभाळताना बायको म्हातारी व्हायची वेळ आलिये. उपयोग काय या मनुष्यांचा? इथे मराठी माध्यम की तमीळ माध्यम याचा काय संबंध? पण आपले मराठीवर प्रेम आहे, ती आपली भाषा आहे यावर १०० टक्के सहमत आहे.

In reply to by रेवती

रानरेडा 01/12/2017 - 00:11
ते तुमच्या शेजारी कोण अब्जाधीश राहतात ? ते अब्जाधीश म्हणजे ते बिलिओनर म्हणतात ते आहेत का हो ?

In reply to by रेवती

स्मिता. 01/12/2017 - 14:41
माझ्या माहितीतही असे अनेक लोक आहेत हे लहान शहरातल्या मराठी माध्यमातल्या शाळांत शिकून परदेशात (वर उल्लेखलेली बरीचशी कॉलेजेस परदेशी आहेत म्हणून परदेशाचा उल्लेख) उच्चपदस्थ आहेत. जरा सुधारीत खेडं म्हणावं अश्या लहान शहरात शालेय शिक्षण करून पुढे Oxford मधून Phd करणाराही एक आहे. माझ्यामते शिक्षण कसं मिळतंय ते महत्त्वाचं, शाळेतून आणि घरूनही! भाषामाध्यम इंग्रजी असलं म्हणजे शिक्षण आपोआपच उत्तम होतंय असं नाहीये. खरं तर प्रत्येकाच्या यशापशाला अनेक गोष्टी जबाबदार असतात पण शिक्षणाचं माध्यम ही सगळ्यात गौण गोष्ट असावी.
आयुष्यात चांगले शिक्षण हवे, ज्याने तुम्हाला निर्वाहाला मदत होईल पण त्यामुळे जीवनावश्यक एकही काम जमू नये हे पटत नाही.
यातल्या शब्दाशब्दाशी सहमत!! हल्ली चांगले शिक्षण घेतले की स्वयंपाक किंवा इतर साधे घरकाम न जमणे हे समीकरण झाल्यासारखे वाटते.

मराठी भाषक शाळांचा दर्जा एकेकाळी उत्कृष्ट होता हे निर्विवाद. शाळांच्या दर्जा हा तिथल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणार्‍या शिक्षकांमुळे होता. साधारण पन्नास -साठच्या दशकात पास आउट झालेले हे सर्व शिक्षक हे शिक्षणाचे कार्य पवित्र मानून शिकवणारे होते. मात्र साधारण दोन हजारच्या आसपास हि पिढी रिटायर झाली. नंतर केवळ पोटार्थी शिक्षकांची भरती या क्षेत्रात झाली. भरपुर पगार मिळतोय म्हणल्यानंतर भुछ्त्र्यासारखी डि.एड.ची कॉलेज निघाली. एकदा पैसा मिळाण्याचे उत्तम साधन म्हणून शिक्षकी पेशाकडे पहाण्यास सुरवात झाली, शिवाय शिक्षकाला तसेही फार काम नसते म्हणून कोणतेही शासनाचे काम त्याच्या गळ्यात घालण्यास सुरवात झाली. याचा परिणाम म्हणून सरकारी मराठी शाळांचा दर्जा वेगाने घसरला. अर्थात आजही मराठी शाळात चांगले शिक्षक आहेत आणि अगदी अ‍ॅडमिशनसाठी रांग लावल्या जाणार्‍या नगरपालिकेच्या शाळा आहेत. पण हे अपवाद. यानंतर कॉम्प्युटरच्या प्रसारानंतर चित्र बदलले ( साधारण २००० सालानंतर ). कॉम्प्युटर ईंग्लिशमधेच आहे शिवाय ईंटरनेटवरची माहितीही ईंग्रजी म्हणल्यानंतर मुलांचा ओढा ईंग्लिशकडे वळाला. आतातर ज्ञानभाषाच ईंग्रजी बनली आहे. आमच्या इथे अगदी मोलकरीन, प्लंबर, सुतार यांची मुलेही ईंग्रजी शाळेत जातात. माझे काही नातेवाईक अगदी खेड्यात आहेत, त्यांची मुले मराठी शाळात शिकली, पण नातवंडे मात्र केरळी शिक्षक असणार्‍या ईंग्रजी शाळात आहेत. यावरून ईंग्रजी माध्यमाच्या शाळा खुपच उत्तम शिक्षण देणार्‍या असतात असे नाही. पण चकाचक ईमारती, ने आण करण्यासाठी सर्वसुविधायुक्त बसेस, उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यामुळेच पालकांचा कल मुलांना ईंग्रजी माध्यमांच्या शाळात घालण्याकडे आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ईथे कमी पडतात. अर्थात विध्यार्थी नाही, म्हणून पैसे नाहीत, आणि पैसे नाहीत म्हणून पायाभुत सुविधा सुधारता येत नाहीत असे हे दुष्टचक्र आहे. शिक्षणाचा विचार केला तर गणितासारखा विषय मराठीमधूनच शिकवावा, मात्र शास्त्र हे ईंग्रजीमधून योग्य वाटते. शास्त्रामधे मराठीकरणाच्या नादात अनेक क्लिष्ट शब्द शिरलेले आहेत, जे लक्षात ठेवणे फार जड जाते, त्यापेक्षा काही ईंग्रजी शब्द एकून एकून सोपे वाटतात. इतिहास, भुगोल वगैरे किमान समजावून तरी मराठीतून द्यावेत. अर्थात हा वेगळा विषय होइल. राहता राहिले आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. ईथे प्रवेश घेण्याचा मुध्द्दा, तर हा त्या व्य्क्तीच्या वैयक्तिक बुध्दिमत्तेचा भाग झाला. अमुक माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला म्हणून इथे जाउ शकेल असे नक्कीच नाही.ज्यांचे हे उद्दिष्ट आधीच नक्की आहेत ती मुले साधारण आठवीपासून तयारीला लागतात, मग माध्यम कोणतेही असो. अर्थात सरसकट हिच आयुष्यातल्या यशस्वीपणाची व्याख्या नक्कीच नव्हे, त्यामुळे हा पॅरामीटर घेउन मराठी शाळांना झोडपणे पटले नाही.

In reply to by सरल मान

babu b 29/11/2017 - 15:03
स्टेट बोर्डमध्येही इंग्रजी मेडियम असतेच. मी एक वर्ष क्लास घेतले होते.. त्याना मी चार वर्ण शिकवले होते... १. इतर हाय फाय बोर्ड २. कॉन्वेंट / इंग्रजी माध्यम ३. सेमी ४. मराठी माध्यम. प्रत्येक वरचा वर्ण हा खालच्याना दाबायला बघत असतो.

In reply to by babu b

माहितगार 29/11/2017 - 17:01
त्याना मी चार वर्ण शिकवले होते...
भारतात नवी स्तरीकरणे आकारास येत आहेत हे खरे असले तरी त्याचे स्वरूप जन्माधारीत वर्ण कडून संपत्तीआधारीत '(सोशल) क्लास' असे बदलत आहे का ? नव्यास्तरीकरणाचा शैक्षणिक भाषामाध्यम हा यात अद्यापतरी तात्कालीक आणि दुय्यम घटक आहे. एकदा तुम्ही तंत्रज्ञ / तज्ञ म्हणून तुमच्या नौकरीत स्विकारले गेला की शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले हा अजूनही दुय्यम घटक आहे आणि पुढेही हा घटक दुय्यम राहील फक्त न्युनगंड, एक्सपोजर अभाव या समस्या भेडसावत राहतात त्यातून मोठ्या मानवी समुहाची भाषा संकल्प होतो आहे. आज भाषा विषयक तंत्रज्ञान एवढ्यावेगाने प्रगत होत आहे अजून दहा-पंधरा वर्षांनी तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे विशीष्ट भाषेचे येणे न येणे दुय्यम होईल. इंग्रजीच्या तुष्टीकरणात रॅशनल काहीच नाहीए पण समाज आणि त्यांचे सामाजिक-राजकीय नेतृत्व आत्मविश्वास गमावून बसल्यावर काय होते याचे चित्र दिसत आहे.

In reply to by दुर्गविहारी

माहितगार 29/11/2017 - 16:46
मराठी भाषक शाळांचा दर्जा एकेकाळी उत्कृष्ट होता हे निर्विवाद. शाळांच्या दर्जा हा तिथल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणार्‍या शिक्षकांमुळे होता. साधारण पन्नास -साठच्या दशकात पास आउट झालेले हे सर्व शिक्षक हे शिक्षणाचे कार्य पवित्र मानून शिकवणारे होते. मात्र साधारण दोन हजारच्या आसपास हि पिढी रिटायर झाली. नंतर केवळ पोटार्थी शिक्षकांची भरती या क्षेत्रात झाली.
सहमत. अजून काही मुद्दे; १) जो पर्यंत विभागवार आणि राज्यवार बोर्ड परिक्षांच्या मेरीट लिस्ट काढल्या जात तो पर्यंत मराठी शाळातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांची आणि शाळांची स्पर्धात्मकता आणि गुणात्मकता स्पष्टपणे दिसून येत होती. ते आता होत नाही त्यामुळे तुलना काय दिखाऊ ते चकाकते आहे, त्याच्याशी होते आहे. २) आधीच्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा ओढा राज्य-सरकारी नौकर्‍या त्यासाठी च्या स्पर्धा परिक्षाकडे होता, लोकसंख्या वाढ आणि सरकारी संधी खासगीकरणामुळे कमी होणे जागतीकीकरण यामुळे करीअर गोल शिफ्ट झाले.
यानंतर कॉम्प्युटरच्या प्रसारानंतर चित्र बदलले ( साधारण २००० सालानंतर ). कॉम्प्युटर ईंग्लिशमधेच आहे शिवाय ईंटरनेटवरची माहितीही ईंग्रजी म्हणल्यानंतर मुलांचा ओढा ईंग्लिशकडे वळाला. आतातर ज्ञानभाषाच ईंग्रजी बनली आहे. आमच्या इथे अगदी मोलकरीन, प्लंबर, सुतार यांची मुलेही ईंग्रजी शाळेत जातात. माझे काही नातेवाईक अगदी खेड्यात आहेत, त्यांची मुले मराठी शाळात शिकली, पण नातवंडे मात्र केरळी शिक्षक असणार्‍या ईंग्रजी शाळात आहेत. यावरून ईंग्रजी माध्यमाच्या शाळा खुपच उत्तम शिक्षण देणार्‍या असतात असे नाही. पण चकाचक ईमारती, ने आण करण्यासाठी सर्वसुविधायुक्त बसेस, उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यामुळेच पालकांचा कल मुलांना ईंग्रजी माध्यमांच्या शाळात घालण्याकडे आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ईथे कमी पडतात. अर्थात विध्यार्थी नाही, म्हणून पैसे नाहीत, आणि पैसे नाहीत म्हणून पायाभुत सुविधा सुधारता येत नाहीत असे हे दुष्टचक्र आहे.
सहमत.
राहता राहिले आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. ईथे प्रवेश घेण्याचा मुध्द्दा, तर हा त्या व्य्क्तीच्या वैयक्तिक बुध्दिमत्तेचा भाग झाला. अमुक माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला म्हणून इथे जाउ शकेल असे नक्कीच नाही.ज्यांचे हे उद्दिष्ट आधीच नक्की आहेत ती मुले साधारण आठवीपासून तयारीला लागतात, मग माध्यम कोणतेही असो. अर्थात सरसकट हिच आयुष्यातल्या यशस्वीपणाची व्याख्या नक्कीच नव्हे, त्यामुळे हा पॅरामीटर घेउन मराठी शाळांना झोडपणे पटले नाही.
वस्तुतः आधीच्या पिध्यातून आमेरीकावासी आणि आयटीवासी झालेली बरीच मंडळी मराठी माध्यमातीलच आहेत . मराठी संकेतस्थळांचा मोठा वाचक/ग्राहकवर्गही हिच मंडळी आहेत. आमेरीकेत गेल्यावर यांना आयआयटी आय आय एम झालेली मंडळी भेटतात. जो सिंड्रोम भारतात असताना नसतो तो तिथे जाऊन काही प्रमाणात तयार होऊन असे धागे तयार होतात. वस्तुतः विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्ता उपलब्ध ज्ञान आणि संधी अर्थशास्त्र परभाषा अवलंबी असण्याचे कारण नाही, हे भाषा अवलंबीत्व कृत्रिम मोनोपॉलीच्या आधारावर तयारकरत केले जात याची जाणीव होत नाही. तो पर्यंत हे दुष्टचक्र चालू रहाणे क्रमप्राप्त असावे.

श्रीगुरुजी 29/11/2017 - 15:56
"मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" हे या धाग्याचे शीर्षकच मुळात चुकले आहे. त्याऐवजी "सर्व माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" किंवा "शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" असे शीर्षक हवे होते. कारण निव्वळ मराठी माध्यमाच्याच शाळा दर्जाहीन नसून सर्व माध्यमातील बहुतेक सर्व शाळांचा दर्जा अत्यंत सुमार आहे. मराठी शाळांच्या जुनाट इमारती, फारसे पॉलिश्ड नसलेले किंवा शहरी/स्पष्ट उच्चार नसलेले काही शिक्षक, तिथे शिकण्यास येणारे कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी यामुळे चकचकीत वर्ग, हायफाय शिक्षक, उच्च उत्पन्न गटातील विद्यार्थी असलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळा मराठी शाळांच्या तुलनेत खूप उजव्या वाटतात. परंत दोन्ही शाळांमध्ये फक्त दिखाव्याचाच फरक आहे. तिथल्या शिक्षणाचा व शिक्षकांचा दर्जा यात फारसा फरक नाही. एकूण चार प्रकारची माध्यमे आहेत. १) १० पर्यंत संपूर्ण मराठीत शिक्षण २) ७ वी पर्यंत संपूर्ण मराठीत शिक्षण व ८ वी ते १० वी फक्त विज्ञान व गणित इंग्लिशमधून (यातला अजून एक प्रकार म्हणजे ४ थी पर्यंत संपूर्ण मराठी व ५ वी ते १० वी फक्त विज्ञान व गणित इंग्लिशमधून) ३) मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा ४) चर्चशी संबंधित असलेल्या संतांची नावे दिलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या कॉन्व्हेन्ट शाळा या सर्व प्रकारच्या शाळेत ज्ञान दिले जात नसून या शाळेत दिले जाते ते ज्ञान समजून गोड मानून घ्यावे लागते. बर्‍याचशा मराठी शाळा या सरकारी अनुदानित आहेत तर बहुतेक इंग्लिश माध्यमाच्या शाळा विनाअनुदानित आहेत. कॉन्व्हेन्ट किंवा संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना संपूर्ण मराठी किंवा अंशतः मराठी माध्यम असलेल्या शाळातील शिक्षकांच्या तुलनेत जास्त किंवा खूप जास्त वेतन मिळते हा एक मोठा गैरसमज आहे. इंग्लिश माध्यम / कॉन्व्हेन्ट मध्ये शिकविणारे अनेक जण कंत्राटी शिक्षक असून त्यांच्याकडे बी एड किंवा तत्सम पात्रता पदवी नसते. त्या तुलनेत मराठी माध्यमांच्या शाळा अनुदानित असल्याने तिथले शिक्षक पूर्णपणे सरकारी नियमानुसार नेमले जातात (म्हणजेच ते बी एड, डी एड इ. पदवीधारक असतात). त्यांचे वेतन सरकारी नियमानुसार असते व नोकरीची शाश्वती असते. याउलट इंग्लिश माध्यमातील शाळांमधून शिकविणार्‍या शिक्षकांना नोकरीची शाश्वती नसते व त्यांचे वेतन संस्थाचालकांच्या मर्जीवर अवलंबून असते. या शाळांची फी प्रचंड भरमसाठ असली तरी त्यातील बहुतेक रक्कम संस्थाचालकांकडे जाते व शिक्षकांना त्यातील अत्यल्प वाटा मिळतो. मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँकिंग अशा क्षेत्रात आहेत? किंवा स्टार्टअप्समधे आहेत? ज्यांचं वय आज ३० ते ३५ किंवा याच्या आतलं आहे असे कितीजण मराठी माध्यमातून शिकून पुढे जागतिक दर्जाच्या संस्थेत शिकलेले आहेत? हा प्रश्नच संदर्भहीन आहे. त्याचे कारण असे की मराठी माध्यमांच्या शाळा व इंग्लिश माध्यमांच्या शाळा हा निर्णय बहुतांशी पालकांच्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून आहे (याला अर्थातच थोडे अपवाद आहेत). IIT/IIM, हार्वर्ड, INSEAD अशा ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. त्यासाठी प्रशिक्षण देणार्‍या संस्थांची फी खूप प्रचंड असते (IIT साठी शक्यतो उशीरात उशीरा ८ वी पासून तयारी करावी लागते व IIT च्या ११ वी/१२ वी च्या प्रशिक्षण वर्गाची फी किमान २ लाख आहे). नुसते प्रशिक्षण घेऊन भागत नाही तर त्याबरोबर महागडी पुस्तके, टेस्ट सीरीज असा मोठा खर्च असतो. मराठी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या घरची सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नसते व त्यामुळे त्यांना हे महागडे प्रशिक्षण परवडत नाही. त्यामुळे तिथून IIT/IIM किंवा तत्सम संस्थांमध्ये प्रवेश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अर्थातच कमी असते. या परिस्थितीत सुद्धा मराठी शाळेतून शिकलेले काही विद्यार्थी हे अशा संस्थांमधून प्रवेश मिळवितातच. मराठी व इंग्लिश पत्रकारांची किंवा लेखकांची तुलना अस्थायी आहे कारण मराठी ही केवळ एका राज्याची भाषा आहे तर इंग्लिशभाषी देशात व परदेशात सर्वत्र पसरलेले आहेत. अशी तुलना करणे म्हणजे दंगल व सैराट या सिनेमांच्या गल्ल्याची तुलना केल्यासारखे आहे. याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का? दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. परंतु व्यावहारिकदृष्ट्या (दर्जामुळे नाही) इंग्लिश माध्यमात घालणे योग्य (खरं तर कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य).

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 29/11/2017 - 16:05
दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. परंतु व्यावहारिकदृष्ट्या (दर्जामुळे नाही) इंग्लिश माध्यमात घालणे योग्य (खरं तर कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य). वरील वाक्य थोडे चुकले आहे. ते पुढीलप्रमाणे हवे. दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या व मुलांच्या आवडीनुसार व प्राथमिकतेनुसार आपल्या मुलांसाठी माध्यम निवडावे. इंग्लिश माध्यम हवे असल्यास कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य.

In reply to by श्रीगुरुजी

रानरेडा 29/11/2017 - 22:35
या परिस्थितीत सुद्धा मराठी शाळेतून शिकलेले काही विद्यार्थी हे अशा संस्थांमधून प्रवेश मिळवितातच. चांगली गोष्ट आहे . तरी गेल्या १५ वर्षातील काही नवे देवू शकाल काय ? मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा याच चांगल्या का ? त्या ICSE / CBSE नसतील तरी चांगल्याच का ? आणि मग मुंबईतील काही शाळा जशा कि जमनाबाई नरसी , मानेकजि कूपर , पोदार या मराठी लोक चालवत नाहत म्हणून टाकाऊ आहेत काय ? मराठी लोकांनी चालवलेल्या कोणत्या ICSE / CBSE शाळा आहेत ? IB बोर्डाच्या किती ? कॉन्व्हेंट मध्ये गेल्याने काय तोटा होतो ? मी ३० वर्षे पाववाल्यांच्या शेजारी ( कॅथलिक ) वाढलो . ते आणि बिल्डिंग मधले बरेच कॉन्व्हेंट मध्ये होते . हिंदू मित्र हिंदूच राहिले आणि क्रिस्टिअनस क्रिस्टिअनस , उलटे माळ्यावर आजिबात इतर मराठी लोक नसल्याने बालपण मजेत गेले . सध्या कॉन्व्हेंट चा एकच तोटा आहे कि फार कमी ICSE / CBSE आहेत , आणि मुंबईच्या बऱ्याच भागात कॉन्व्हेंट शाळांचे ग्लॅमर गेले आहे . तरी पण तुमचे कॉन्व्हेंट ला झोडपणे अनाठायी वाटते !

In reply to by रानरेडा

श्रीगुरुजी 30/11/2017 - 15:10
माझा नूमवि शाळेतील वर्गमित्र १२ वी नंतर आयआयआयटीत गेला होता. ७ वी पर्यंत मराठी माध्यमात व ८ वी ते १० वी फक्त शास्त्र व गणित वगळता इतर विषय मराठीतून शिकलेले एक मिपाकर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये होते. माझ्या ओळखीची एक मुलगी १० पर्यंत हुजूरपागेच्या मराठी माध्यमात शिकली. पदवीनंतर तिने कॅटमध्ये ९९% अधिक पर्सेंटाईल मिळविले होते. तिला कोणत्यातरी एका आयआयएम मध्ये नक्कीच प्रवेश मिळत होता. परंतु ती एकुलती एक असल्याने घरच्यांची तिला बाहेर पाठवायची तयारी नव्हती. त्यामुळे तिने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून एम बी ए पूर्ण केले. ही अगदी सहज आठविलेली उदाहरणे. मी ज्या आयआयटी प्रशिक्षण संस्थेत शिकवितो तिथे ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी इंग्लीश माध्यमातील असले तरी मराठी माध्यमातील सुद्धा काही विद्यार्थी आहेत व त्यातील काही जण आयआयटी प्रवेश परीक्षेत रॅंक मिळवितात. मी आधीच लिहिल्याप्रमाणे आयआयटी, आयआयएम इ. संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्याचा व शिक्षणाच्या माध्यमाचा संबंध नाही. या संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही अपवाद वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते. अशा प्रशिक्षण वर्गाची फी खूप प्रचंड असते. कमी आर्थिक उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण परवडत नाही व त्यामुळे ते त्या दिशेला फिरकत नाहीत. एखाद्या उच्च उत्पन्न गटातील मुलाने १० पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले व नंतर अशा प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतले तर तो मुलगा आयआयटी, आयआयएम अशा संस्थेत प्रवेश मिळविण्याची शक्यता खूप जास्त आहे. याउलट त्याच मुलाने १० पर्यंत इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतले व नंतर अशा प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतले नाही तर तो मुलगा आयआयटी, आयआयएम अशा संस्थेत प्रवेश मिळविण्याची शक्यता खूप कमी आहे. मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा व चर्चशी संबंधित किंवा कॉन्व्हेंटने चालविलेल्या अशा शाळा यात बराच फरक आहे. कॉन्व्हेंट शाळेतून बर्‍याच प्रमाणात RNI तयार केले जातात असे माझे निरीक्षण आहे. इथल्या संस्कृतीशी, चालीरितींशी ते बर्‍याच प्रमाणात फटकून वागतात. अशा संस्थांमध्ये दिवाळीची सुटी जेमतेम १ आठवडा व ख्रिसमसची सुटी ३-४ आठवडे असते. याउलट मराठी शिक्षणसंस्थांनी शाळा संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या असल्या तरी त्या बर्‍याच प्रमाणात मराठी शाळेप्रमाणेच चालविल्या जातात. अशा बर्‍याचशा शाळा अनुदानित असल्याने तिथे पात्र शिक्षकांनाच घेतले जाते. कंत्राटी, अपात्र शिक्षक कमी असतात.

In reply to by श्रीगुरुजी

रानरेडा 30/11/2017 - 22:15
पदवीनंतर तिने कॅटमध्ये ९९% अधिक पर्सेंटाईल मिळविले होते. तिला कोणत्यातरी एका आयआयएम मध्ये नक्कीच प्रवेश मिळत होता. परंतु ती एकुलती एक असल्याने घरच्यांची तिला बाहेर पाठवायची तयारी नव्हती. त्यामुळे तिने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून एम बी ए पूर्ण केले. काहीतरी गडबड नाही का? मला वाटे कि ती मुलगी फेक्तेय हे कुठल्या वर्षी झाले ? मुंबईत चांगल्या कॉलेज चे ranking असे आहे Independat SP Jain IIT Shailesh J Mehta School of Management National Institute of Industrial Engineering, Mumbai Under Mumbai Univercity JBIMS NMIMS Sydenham Welingkar सोमैया तर तिने एवढी कॉलेज सोडून Welingkar ला प्रवेश का घेतला ? माझ्या वेळेला (1991) IIT 2 मार्कांनी गेली सांगणारे बरेच जण असायचे . नंतर कळले कि त्यावेळी तरी मार्क कोणालाच काळात नाही फक्त ranks आणि watlist असते . हे एकदा एक असेच सांगणार्याला सांगितले तेव्हा तो पिसाळला होता !

In reply to by रानरेडा

श्रीगुरुजी 30/11/2017 - 22:39
तिच्या पालकांनी ३ कॉलेजेस पाहून त्यांना सोयिस्कर म्हणून वेलिंगकर निवडले होते. नंतर कळले कि त्यावेळी तरी मार्क कोणालाच काळात नाही फक्त ranks आणि watlist असते . चुकीची माहिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन 30/11/2017 - 23:08
कॅटमध्ये ९९+ पर्सेन्टाईल असतील तरी वेलिंगकरमध्ये जायची प्रेरणा समजण्याच्या पलीकडची आहे. मुंबईत एकही आय.आय.एम नाही तरी कॅटचा स्कोअर घेणारी एस.पी.जैन (आणि इंजिनिअर असल्यास आय.आय.टी आणि निटी) ही कॉलेज टारगेट करता येऊ शकली असती. आणि तिथे पण जायचे नसेल तर मुळात कॅट कशाला दिली हा प्रश्न पण पडलाच. नाहीतर नरसी मोनजीसाठीची एन.मॅट किंवा बजाज/ सिडेनहॅम यांच्यासाठीची सी.ई.टी यातून वेलिंगकरपेक्षा जास्त चांगली कॉलेज मिळू शकलीच असती. कॅटमध्ये ९९+ पर्सेन्टाईल आणि त्यातून मुलगी असेल तर अहमदाबाद/कलकत्ता नाही तरी निदान कोईकोडचे आय.आय.एम मध्ये नक्कीच प्रवेश मिळू शकतो. ते सोडून वेलिंगकरमध्ये जावे लागल्याची घटना बघून वाईट वाटले. आणि चांगल्या संस्था कुठल्या ही माहिती नसल्यामुळे जर हा निर्णय घेतला गेला असेल तर अजूनच वाईट वाटण्यासारखा प्रकार आहे हा.

In reply to by श्रीगुरुजी

रानरेडा 30/11/2017 - 23:26
आयला . असे त्यांनी काय पहिले होते ? ती ओंग वागिरे होती का ? १९९१ साली IIT चे मार्क कळत होते ? तुम्ही त्यावेळी दिली होती का? कारण त्या वर्षी पहिल्यांदा Screening टेस्ट आली होती , तसेच ८९ , ९० , ९१ , ९३ ला कोणी ना कोणी तरी ओळखीचे IIT गेले होते .

In reply to by रानरेडा

रानरेडा 30/11/2017 - 23:28
ओंग नाही अपंग मी आज पहिल्यांदा मिळत असून टॉप चे कॉलेज सोडले अशी केस बघितली ...

In reply to by रानरेडा

श्रीगुरुजी 30/11/2017 - 23:58
माझ्या ओळखीतील अजून एक केस आहे. ही मुलगी १२ वीत असताना तिची आई एका गंभीर आजाराने आजारी पडली. मुलीला IIT प्रवेश परीक्शेत ranking मिळूनसुद्धा तिने आईपासून दूर जाऊ नये यासाठी IIT त गेली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

रानरेडा 01/12/2017 - 00:08
हे असू शकते कारण iit राहावे लागते इकडे बाकीची सर्व कॉलेज मुंबईतच आहेत . म्हणजे जायला यायला त्रास होतो म्हणून तिने हे केले का ? असे असेल तर तिची Management करायची लायकी नव्हती असे वाटते . नात्र हि कोठे जॉब करतेय ? म्हणजे तिकडून एकाद्या कामाला दुसर्या ठिकाणी जावे लागले तरी नाही म्हणते का ? कि असा काही व्यवसाय आहे कि तिच्याकडेच फक्त क्लायंट ला दुरून यावे लागते ?? अजबच आहे सगळे ...

In reply to by रानरेडा

रेवती 01/12/2017 - 00:10
अहो असतात अशा केसेस. माझ्या आत्यानी तिच्या मुलीला कोणत्यातरी चांगल्या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळत असताना लांब पाठवायला नको या एका कारणास्तव बिएस्सी करायला लावले व एमेस्सीचे एक वर्ष झाल्यावर "बास आता" म्हणाली. ती बहिण आमच्यापेक्षा वयाने बरीच मोठी असल्याने त्यावेळची मार्कांची परिस्थिती व मुंबईतील कॉलेजस माहित नसल्याने काही सांगता येणार नाही पण उडत उडत ऐकले की तिला वैद्यकीय प्रवेश मिळत होता पण 'लग्न' या एका कारणास्तव बाकी सगळे बंद केले. एवढे करून लग्न नंतर चार वर्शांनी झाले. बीएस्सी व पुढील वर्षी ती त्यावेळचे हुच्च मार्क्स मिळवून होती हे मात्र माहितिये.

आदिजोशी 29/11/2017 - 16:50
शिक्षण कुठल्याही माध्यमात घेतले तरी आयुष्यात यश अंगभूत हुशारी मुळेच येते ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. पण हुशारीला पैलू पाडायचे काम शाळेत होऊ शकत असल्याने शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा माध्यमाइतकाच महव्हाचा आहे. माझ्य वैयक्तीक अनुभवावरून सांगतो, आमच्या शाळेचा दर्जा - जो मी शिकत असतानाही फारसा उच्च नव्हता - तो आता प्रचंड घसरला आहे. ह्याची सुरुवात मी शाळेत असतानाच झाली होती. स्पष्ट सांगायचं तर शाळेने सरकारी ग्रँट घेतल्यावर शाळेत रिझर्वेशन कोट्यातनं शिक्षक यायला सुरुवात झाली आणि तिथून दर्जा घसरू लागला. दोन शिक्षकांच्या शिकवायच्या पद्धतीमुळे आणि अगाध ज्ञानामुळे मुलांनीच सह्यांची मोहीम राबवून त्यांना शाळेतून काढायला लावले होते. पण पुढले पाढे पंचावन्न झाल्यावर आम्हीही नाद सोडला. हळू हळू लोकांनी मुलांना इथे पाठवायचे बंद केले. सद्ध्या जाता येताना ह्या शाळेतली मुलं बघितली तर ह्यांच्या सोबत आपल्या पाल्याला शिकू द्यायला काय १० मिनिटं सोबत बसवायलाही कुणी तयार होणार नाही. थोड्याफार फरकाने हीच अवस्था मागच्या १२-१५ वर्षात इतर मराठी शाळांची झालेली आहे. मी माझ्या मुलीसाठी शाळा बघत असताना, मराठी माध्यम - स्टेट बोर्ड - अन्यथा इतर असा पर्याय ठेवला होता. कॉन्व्हेंटमधे चुकुनही पाठवायचे नव्हते. आजूबाजूच्या बर्‍याच शाळांचा अभ्यास केल्यावर आणि बराच शोध घेतल्यावर शेवटी आय.सि.एस.सि. बोर्डात प्रवेश घेतला. शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. त्यांचा अभ्यासक्रम आणि मराठी शाळेतला अभ्यासक्रम ह्यात प्रचंड फरक आहे. आणि माझ्या मते हा अभ्यासक्रम भविष्यासाठी अधीक उत्तम आहे. शाळेची फी नक्कीच जास्त आहे, पण शैक्षणीक सोयी सुविधा, शिक्षकांचा दर्जा, शाळेचा दर्जा हा आमच्या शाळेपेक्षा कैक म्हणजे कैक प्रमाणात चांगला आहे.

In reply to by आदिजोशी

बर्‍याचश्या मुध्दयाशी सहमत ! मी ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो तिथली सध्याची परिस्थिती पहाता मला मुलगा असता तर निश्चितच घातले नसते. मात्र हे दर्जा घसरत जाणे एका रात्रीत घडलेले नाही. आजुबाजुची मुले याच शाळेत जात होती. त्यामुळे चाललेल्या घडामोडी समजत होत्या. याबाबत रिझर्व्हेशन कोट्यालाच किती दोष द्यायचा हे नक्की समजत नाही. बर्याचश्या शिक्षकांचे चुकीचे उच्चार, जो विषय शिकवायचा त्याचे पुरेसे नसलेले ज्ञान आणि शिकवण्याआधी तयारी न करताच तासाला येणे हे दोष जाणवतात. अश्या परिस्थितीत आपल्या मुलाला/ मुलीला कोणत्या कारणाने या शाळेत घालणार ? शिवाय मराठी शाळांची कमी असणारी फि आणि ईंग्रजी माध्यमांच्या शाळांची जास्त असणारी फि यामुळे कदाचित आर्थिकदॄष्ट्या विभागणी होउन एका विशिष्ट वर्गाची मुलेच पालकांना परवडणार्‍या शाळेत जात असल्याने कदाचित मराठी शाळांचा पर्याय निवडताना अडचणी येत असाव्यात किंवा आजुबाजुच्या लोकांचे एक नकळत दडपण येत असावे. यामुळे काही उत्तम दर्जा असणार्‍या मराठी शाळांना याचा फटका बसला असणे शक्य आहे. माझ्यापुरते सांगायचे तर मी माझ्या मुलीसाठी सि.बी.एस.सी. पॅटर्न नक्की केला. मात्र शाळेची निवड करताना आवर्जुन आजुबाजुच्या लोकांकडून शाळेची पुरेशी माहिती घेतली आणि मुख्य म्हणजे शाळा पहायला जाताना आवर्जून मुलीला सोबत घेउन गेलो, कारण शेवटी तीलाच आयुष्यातील महत्वाची दहा वर्षे तिथे काढायची आहेत. ज्या शाळेत ती आत्ता आहे, तिथे गेल्यानंतर स्वतःहून तीला ती शाळा आवडली. आम्हीही अगदी टॉयलेटपासून सर्व सुविधा नजरेखालून घातल्या. नुसते शिक्षण नाही तर ईतर गोष्टींवर किती भर दिला जातो आहे ह्याच्यावर लक्ष दिले. तेव्हा मुलांसाठी शाळा मराठी किंवा ईंग्रजी कोणतीही निवडा महत्वाचे आहे आपले मुल तिथे रुळले जाईल का, हे. अर्थात शिक्षणाचे माध्यम ईंग्लिश निवडले म्हणजे अगदी घरादारात सतत ईंग्लिश बोलले पाहीजे असे नाही, हे माझे मत. आवर्जून नवीन समजलेल्या गोष्टीला ईंग्लिश शब्द व त्याला पर्यायी मराठी शब्द आम्ही सांगतो. शाळेमधे ईंग्लिश गोष्टीची पुस्तके मिळतात. पण पुस्तकप्रदर्शनातून तिच्यासाठी खास मराठी गोष्टीची पुस्तके, सि.डी. या आणतो. मातॄभाषेतही तुम्हाला सफाईने लिहीता वाचता यायलाच हवे. अगदी पु.ल. किंवा व.पु. किंवा मिरासदार, माडगुळकर यांची पुस्तके हि मुले वाचतील कि नाही हे आज सांगंणे कठीण आहे, पण किमान यांची ओळख करुन देणे तरी तुमच्या हातात आहे.

मित्रहो 29/11/2017 - 20:01
शाळा कुठली आहे याने खरच किती फरक पडतो हा संशोधनाचा विषय आहे. कितीही नाकारले तरी पैसा हे यश मोजण्याचे एक महत्वाचे परिमाण आहे. वर नमूद केलेल्या कॉलेजात प्रवेश घेतला असता पैसा मिळविणे सोपे जाते हेही खरेच आहे. तेंव्हा ते मार्केट आहेच. पुढे राहीलच असे ठामपणे सांगता येत नाही. प्रश्न येतो की मुलांना तिथे प्रवेश मिळविण्यात शाळेचा वाटा किती. क्लासेसचा वाटा किती. बरेच असे असतात उगाच क्लास नाही लावला तर प्रवेश मिळनार नाही म्हणून क्लास लावतात तर काही मित्र जातात म्हणून तिथे जातात. मला वाटते जे खरच जिनियस असतात, कुठल्या तरी क्षेत्रात कारागीर असतात, मेहनत करायची तयारी असते ते मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले काय किंवा इंग्रजी, आयआयटीत गेले काय किंवा साधारण कॉलेजात ते यशस्वी होतातच. त्यांना हवे ते गुरु सुद्धा भेटतात. शेवटी रत्न आहे तर त्याला रत्नपाऱखी सुद्धा भेटतात. जे ढ आहेत ते तसेच राहतात. समस्या असते ती मधल्यांची. त्यांना इंग्रजी, मोठ्या कॉलेजचे सर्टिफिकेट या अशा कुबड्यांची गरज पडते. आज इंग्रजी ही जगाच्या व्यवहाराची भाषा आहे. तिला नाकारुन जमतच नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीत तरी मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून विशेषताः विज्ञान तरी नक्कीच इंग्रजीतून शिकले पाहीजे. Harvard, Insead यांना GMAT लागते त्यात Sentence Correction नावाचा प्रकार असतो. तो इंग्रजी माध्यमवाल्यांना सोपा जातो असे म्हणतात. खरे म्हणजे या प्रकाराचा व्यक्तीच्या बुद्धीशी फारसा संबंध नाही. IIM मधे प्रवेशासाठी सुद्धा इंग्रजीचे आकलन गरजेचे असते त्याचमुळे इकडे मराठी माध्यमातील मुले सापडत नसावीत. मराठी शाळा जर खरच चांगल्या शिकवित असतील तर IIT मधे मराठी शाळेतील विद्यार्थी सापडायला हवेत. Consultancy कंपनीत जाणे म्हणजे फार महान आहे हे फारसे पटले नाही. त्या कंपन्यांतील लोकांना प्रत्यक्ष व्यवस्थापनाचा कितपत अनुभव असतो माहीती नाही पण त्यांच्या स्लाइडस आणि इंग्रजी छान असते. स्लाइड कशा बनावायच्या हे त्यांच्यापासून शिकले पाहीजे. खरे खोटे माहीत नाही मागे वाचले होते बजाजने पल्सर लॉंच करायच्या आधी अशाच साऱ्या कंपन्यांना विचारले होते आणि साऱ्यांनी नाही म्हणून सांगितले होते. बजाजने त्यांचे म्हणणे ऐकले असते तर.... कॉर्पोरेट क्षेत्रात VP म्हणून बरेच मराठी माणसे सापडतात पण मोठी म्हणून काही नावे घ्यायची झाली तर नितीन परांजपे, विक्रम पंडीत, अभी तळवलकर अजूनही असतील घेता येतील. माझ्या माहीतीप्रमाणे ते मराठी शाळांचे नाही. तसेच KPIT, Persistent या मराठी माणसांच्या यशस्वी कंपन्या आहेत . यश हे फक्त शाळेवरच अवलंबून नसते हे जरी खरे असले तरी इंग्रजीचे ज्ञान आणि सराइतपणे इंग्रजी बोलायची सवय आजच्या जगात तरी मदत करते. पुढे तसेच राहील काही सांगता येत नाही. इंग्रजी माध्यमात गेला म्हणून खूप नुकसान झाले असे मात्र ऐकले नाही. इंग्रजी माध्यमात शिकला म्हणून मराठीपण हरवायला नको हे मात्र खरे.

खरं तर हा प्रश्नच संदर्भहिन आहे. आता मुलं इंग्रजी माध्यमातच शिकणार. प्रश्न एवढाच आहे की स्टेट बोर्ड सि.बी.एस. सी आय.सी.एस.सी, आय.जी.सी.एस.सी की आय.बी. ?

उपयोजक 29/11/2017 - 20:31
IIT/IIM हार्वर्ड , INSEAD, Oxford इथे शिकता येण्यासाठी नेमकं काय काय लागतं? अाणि हे जे काही लागतं ते मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांमधे(निदान मागच्या १० वर्षातल्या तरी) नसतं का? असेल तर आऊटपूट का दिसत नाही? मराठी माध्यमांतल शिक्षण हे पुढे जाऊन जागतिक स्तरावर टिकता येईल एवढं दर्जेदार नसतं का? किंवा राहिलेलं नाही का? मागच्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेली मुलं पुढे मात्र दर्जेदार संस्थेत शिकतात.हे कसं?

श्रीगुरुजी 01/12/2017 - 13:10
खालील संकेतस्थळावरील माहिती वाचा. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/After-Hindi-and-Marathi-lectures-in-Bengali-at-IIT-Bombay/articleshow/43175224.cms मुंबई आयआयटीमध्ये स्थानिक माध्यमातून शिक्षण घेतलेल्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांंसाठी मराठी, हिंदी व बंगालीतून तास आयोजित करून शिकण्यासाठी मदत केली जाते. या संस्थेत स्थानिक माध्यमातून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या बर्‍यापैकी आहे व त्यांना विशेषतः पहिल्या वर्षी इंग्लिशमधून विषय शिकण्यास अवघड जाते. त्यामुळे तेथील प्राध्यापकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. या वृत्तांतातील काही निष्कर्ष उल्लेखनीय आहेत. - A campus survey has shown that among IIT-B's 2013 batch's first-year students, 40% are from metropolitan cities, 35% from other cities, 21% from towns and the remaining 4% from villages. The institute's student media body, which conducted the study, found that academic performance was correlated to students' place of origin. विद्यार्थी कोणत्या भाषेच्या माध्यमातून शिकला यापेक्षा तो कोणत्या गावातून आला यावर विद्यार्थ्याची कामगिरी अवलंबून आहे असे लिहिले आहे. The survey also found that every third respondent felt their academic performance nosedived because of the medium of instruction being English (for exceptions, refer to main story). The average CPI of such students is 5.47. एकंदरीत येथील एक तृतीयांश विद्यार्थी इंग्लिशमधून शिकण्यास कचरत असावेत असं दिसतंय. ते कदाचित स्थानिक भाषेतून शिकले असावेत. ___________________________________________________________________________ खालील संकेतस्थळावर रोचक आकडेवारी आहे. http://blog.askiitians.com/jee-advanced-2014-result-analysis-favor-regional-languages/ जेईई-अ‍ॅडव्हान्स्डची पूर्वपरीक्षा, जेईई मेन्स, स्थानिक भाषेतून सुद्धा देता येते. या परीक्षा इंग्लिश माध्यमातून देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १२.५% टक्के आहे. मराठी माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ३.०३% टक्के आहे. यावरून एकदम असा निष्कर्ष काढता येईल की मराठी माध्यमातून शिकल्यामुळे ते मागे पडत आहेत. परंतु इतर आकडेवारी व निष्कर्ष वेगळेच चित्र दाखविते. गुजराती माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ११.०५% टक्के व हिंदी माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ९.२१% टक्के आहे. म्हणजे इंग्लिशमधून किंवा गुजराती/हिंदी भाषेतून ही परीक्षा देऊन यश मिळविणार्‍यांच्या टक्केवारीत फारच थोडा फरक आहे. याचे कारणही वृत्तांतात दिले आहे. - A senior CBSE official shared that most students who took JEE Main in Marathi and Urdu were from government schools and poor families. Their poor performance and weak success rate can be attributed to lack of coaching and guidance too. Most of the JEE coaching is either available in English or in Hindi (in some regions), is expensive and is concentrated in urban areas. - An IIT faculty member opines that even the JEE Main aspirants taking exams in regional languages can have a better success rate if they have adequate study material and training in the languages they choose. This trend can be seen in the case of Gujarat where even students from well-off families study in Gujarati medium. Hence, the success rate of students who took JEE Main in Gujarati is quite high. मी याआधीच एका प्रतिसादात लिहिले आहे की अशा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे व अशा प्रशिक्षण वर्गांचे शुल्क खूप जास्त असल्याने कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. सर्वसाधारणपणे मराठी माध्यमातील बहुसंख्य शाळांमधून कमी उत्पन्न गटाचीच मुले असतात व त्यांना हे प्रशिक्षण परवडू शकत नसल्याने त्यांची टक्केवारी कमी दिसते. जर त्यांनासुद्धा हे विशेष प्रशिक्षण मिळाले तर ते सुद्धा या संस्थेत प्रवेश मिळवून शकतील. वरील परिच्छेद मी आधी लिहिलेलेच सिद्ध करतात. ____________________________________________________________ मराठी माध्यमातून शिकून प्रथम आयआयटी (मद्रास) व नंतर स्टॅनफोर्डमध्ये प्रवेश मिळविलेल्या सुजीत घोलपची स्फूर्तीदायक कहाणी त्याच्याच शब्दात - http://blog.sujeet.me/2014/06/let-no-one-tell-you.html तामिळ माध्यमातून शिकून आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळविणार्‍या व नंतर गुगलमध्ये जॉब मिळविणार्‍या अजून एका तामिळ विद्यार्थ्याची कहाणी - http://ajourneythatneverends.blogspot.in/2011/08/how-did-i-survive-that.html ३-४ वर्षांपूरी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून शिकणारी मृदुल थत्ते हिला ३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाचे रौप्य पदक मिळाले होते. तेव्हा ती १२ वीत शिकत होती. या स्पर्धेतील यशामुळे तिला एमआयटी पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश दिला व सध्या ती तिथेच पदवीचे शिक्षण घेत आहे. ज्ञानप्रबोधिनी ही अधिकृतरित्या इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. या शाळेत प्रवेश ५ वी मध्ये मिळतो (१ ली ते ४ थी वर्ग ही संस्था चालवित नाही). ४ थी तील मुलांची प्रवेश परीक्षा घेऊन फत ८० विद्यार्थ्यांना ५ वीत प्रवेश दिला जातो. ५ वीत प्रवेश घेतलेली मुले ४ थी पर्यंत मराठी किंवा अन्य माध्यमातून शिकलेली असतात. ५ वी नंतर जरी इंग्लिश माध्यम असले तरी शाळेचे वातावरण व सर्व उपक्रम संपूर्ण मराठी आहेत. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व सर्वजण मराठीतच बोलतात. इंग्लिश फक्त विषय शिकण्यापुरते आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 01/12/2017 - 15:14
महाराष्ट्रातील एका खेड्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या, मराठी माध्यमातून शिकलेल्या व नंतर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये प्रवेश मिळविलेल्या सागर देसाईची कहाणी - http://www.dnaindia.com/academy/report-worldly-wise-converge-at-iim-a-1273264 गुजराती माध्यमातून शिकलेल्या व व नंतर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये प्रवेश मिळविलेल्या एका विद्यार्थ्याची कहाणी - https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Over-15-students-from-Gujarat-make-it-to-IIM-A/articleshow/46973245.cms

नमकिन 02/12/2017 - 18:58
निव्वळ एेदी पणा. HR ला आहात तर घ्या की PhD या विषयात, करा जरा मेहनत, अभ्यास, आकडेमोड इ. इ. IIT, IIM सरकारी नियंत्रणात असल्याने RTI खाली नक्की माहीती मिळेल पण उगा उचकवण्याचा आनंद घालवा कशाला? प्राथमिक माहीती व शिक्षण दुरापास्त असताना हे माध्मम वितंड कुठे उठाठेव करतील मराठी जन? सरकारी नोकरांना जोवर स्वत:च्या मुलांना सरकारी शाळेत शिकायची सक्ती होत नाही तोवर दर्जा सुधारणे नाही. या राज्यात राज्यभाषेची अवहेलना व तिचे पाईक शिक्षक सरकारी अधिका-यांच्या मनमानी, लहरी, धोरणशुन्य कारभारात पिचून गेल्याने कसचा दर्जा, सगळा जर्दा!! धागालेखकाला PhD साठी शुभेच्छा!! बाकी , विषयात वाद-विचार मूल्य शून्य. शिका व मोठे व्हा, स्वत:चा अभ्यास स्वत: करुन!

In reply to by नमकिन

babu b 03/12/2017 - 10:19
सरकारी नोकरांना जोवर स्वत:च्या मुलांना सरकारी शाळेत शिकायची सक्ती होत नाही तोवर दर्जा सुधारणे नाही. हे पटले नाही.

नमकिन 02/12/2017 - 19:45
मी 【राज्यातील तेराशे शाळा बंद - one thousand three hunderd school will shut down - Maharashtra Times】 | https://www.google.co.in/search?hl=mr-IN&ie=UTF-8&source=android-browser&q=%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6+%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE+%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6&gfe_rd=cr&dcr=0&ei=arIiWsLFEbKdX4mSruAB&gws_rd=ssl ची मजा घेत आहे आता शिकायचं कुटं? आन् कसं वो? लोकसंख्या वाढतेय पण पटसंख्या घटतेय.

In reply to by नमकिन

babu b 02/12/2017 - 20:47
पटसंख्या स्थलांतरीत होते. बाकी , सत्तांतर होउनही संस्कृती , भाषा वाचेना , हे गौडबंगाल काय म्हणे ?

babu b 04/12/2017 - 23:37
Taj terror attack has become a massive psychology case study in Harvard. Not ONE Taj employee abandoned the hotel and ran right through the attack. They helped guests escape and many died . It confounds psychologists . Finally they pin pointed 3 recruitment strategies 1) Taj did not recruit from big cities , they recruited from smaller cities where traditional culture still holds strong 2) They did not recruit toppers, they spoke to school masters to find out who were most respectful of their parents, elders , teachers and and others .3) They taught their employees to be ambassadors of their guests to the organisation not ambassadors of the company to their guests . The results are stupefying . The Indian army too does not recruit toppers, they recruit people through intensive psychological testing, perhaps that is why they have one of the most effective govt organisations in the country , unlike bureaucrats recruited for being topers but suspect psychologies . This has implications on parenting too https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=vQGz1YRqBPw

माझा मोठा मुलगा गेल्या वर्षी 12 वी त होता . तो मराठी (Semi english) माध्यमात होता . 12 वी CET त तो top 100 मधे होता , bits pilani ला प्रवेश मिळत होता . पण IIT च हवं होतं त्याला त्यामुळे I IT इंदौर ला प्रवेश घेतला . तो हुशार आणि अभ्यासू होताच पण त्याच्या मते अशा competitive परीक्षंत माध्यम महत्वाचे नसते . Basic concept समजून घेतली तर कठीण नाही . त्ाने अकरावीत क्लास लावला .सुरवातीचे सहा महिने icse cbse ची मुले क्लास मधे पुढे होती कारण काही portion आधीच झाला होता त्यांचा. पण नंतर अर्थातच मेहनत घेउन याने स्पेशल बॅच , स्पेशल टीचर मिळवले. यात त्यची हुशारी मेहनत धरली तरीही त्याचा अनुभव अगदीच ताजा आहे हे पण खरं . माझ्या मते एकूणच दर्जा खालावला आहे . मराठी माध्यमातून शिकणं कधीही चांगलेच. उगाचच भपका पाहून दुसरीकडे धावण्यापेक्षा हे बरं .

माध्यमापेक्षा शिक्षक महत्वाचे आहेत हे माझं मत पक्के आहे. आजूबाजूला पाहिलं तर इंग्रजी माध्यमाच्या गेल्या काहीच वर्षात सुरू झालेल्या शाळांमध्ये शिक्षक अगदीच सुमार आहेत. अत्यंत कमी पगारावर काम करणारे हे लोक दर्जेदार असतील तरी कसे? जुन्या मराठी शाळेत अजून काही शिक्षक शिल्लक आहेत (पण अशा शाळाच आता शिल्लक नाहीत. आहेत त्यांनीं माध्यम इंग्रजी करून घेतले आहे.) मी सध्या शाळाच शोधतेय आणि प्राधान्य मराठीलाच आहे. बाकी आयुष्यात यशस्वी होणे ही घटना अगणित घटकांवर अवलंबून आहे. एकट्या माध्यमाचा काय संबंध? आमच्या शाळेतला मुलगा आयआयटी आणि आयआयएम ला होता. भारतात पहिला आला होता cat मध्ये. एक काका पंढरपूरचे आहेत. मराठीच माध्यम. तेही ह्या दोन्ही संस्थमध्ये गोल्ड मेडलिस्ट आणि आज फार मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहेत. माझे बाबा खेडे गावात झाडाखाली भरणाऱ्या शाळेत शिकलेत, परिस्थितीमुळे डिप्लोमाच फक्त करू शकले. आज मोठ्या पदावर आहेत. हे तिघे मराठीतून शिकले म्हणून पुढे गेले नाहीत तर ते अत्यंत हुशार किंवा मेहनती होते. माध्यम महत्वाचं असत तर त्याच शाळेतले आम्ही सुद्धा आयआयटी मध्ये गेलो असतो. एवढ्या मोठ्या ठिकाणी जायला केवळ माध्यम (इंग्रजी वा मराठी) कसे महत्वाचे असेल? इतर अनेक पूरक गोष्टी हव्यात. त्यामुळे रानरेडा ह्यांचे प्रश्न पटले नाहीत. बाकी सगळ्याच शाळांचा दर्जा घसरतो आहे. मराठीचाच नाही.

रानरेडा 28/11/2017 - 19:56
हा वाद मी सुरु केला होता . शहरात नवे तर गावात सुद्धा आता लोक इंग्लिश माध्यमात जात आहेत , आणि मराठी माध्यमाचे commercial benefits तसे काही फार नाहीत . जिकडे अतीव स्पर्धा आहे तिकडे मराठी माध्यमाची मुले - ते पण गेल्या -१०-१२ वर्षात आहेत का ? या विषयावरून माझा वाद झाला तेव्हा मी काही प्रश्न विचारले होते - बाय दि वे गेल्या १५ वर्षात मराठी माध्यमातून किती मुले IIT / IIM ला गेली ? यावर एकदा दुसरीकडे वाद झाल्याने मी हि माहिती मागितली होती . तसेच मी recruitment मध्ये काही काल होतो , त्यामुळे अनेक bio data बघायला लागायचे त्यावरून हा निष्कर्ष काढला आहे . २००० सालापूर्वी मराठी medium दर्जा खूप चांगला होता पण आता तो घसरला आहे . मागे काही कारणासाठी मी भारतातील top १०० startups बघत होतो , त्यात मराठी नवे खूप कमी होती आणि त्यांच्य्ही profiles linkedin वर बागीतल्या तर मराठी शाळांचे असावे असे वाटले नाही . तरुण मुलांबाबत प्रश्न १) गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून IIT/IIM सारख्या संस्था मध्ये किती जण गेले ? ( पूर्वी काही जण होते , पण त्यावेळी शाळेचा दर्जा हि चांगला होता २) मेडिकल बद्दल खरेच माहिती नाही पण गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून किती जण चांगल्या मेडिकल कॉलेज ला गेले ? ३) भारतात ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची किती मुले असावीत ? ४) IAS / UPSC मध्ये मराठी माध्यमातील मुलांची स्थिती काय आहे ? हि चांगली असावी असा अंदाज आहे . कोठल्याही वयातील मराठी माध्यमाच्या मुलांबद्दल १) मराठी माध्यमातील किती जण आजच्या टॉप चे पगार असलेल्या नोकरीत आहेत ? २) मराठी माध्यमातीलअनेक जण IT त आहेत पण त्यापेक्षा हि अधिक पगार देणारी consulting , इन्व्हेस्टमेंट बँकिंग , private बँकिंग मध्य किती आहेत ? ( ४) टॉप ५ कन्सल्टन्सी चा सर्व्हे मी केला होता , त्यात काही मराठी लोक आहेत पण प्रोफाईल्स बघता मराठी माध्यमाचा कोणी आढळला नाही . ५) तीच गोष्ट अमेरिकेतील भारतीय वंशांच्या CEO ची . त्यातील जवळपास सर्व मराठी नावांची प्रोफाईल्स मी बघितली होती त्यात मराठी माध्यमातील कोणी आढळला नाही ( कोणी असेल तर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा). २-३ वर्षांपूर्वी आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेची अधोगती का होत आहे आणि यावर काय करता येईल याची एक समिती बसली होती . त्या वेळी मी मराठी माध्यमाच्या शाळेतील चमकल्या विद्यार्थ्यांवर संशोधन केले . तसेच मी त्या वेळी recruitment मध्ये काम करीत असल्याने अनेक वरिष्ठ प्रोफाईल्स रोज बघत होतो आणि अनेक प्रोफाईल्स खास करून इंजिनीरिंग आणि management च्या पालथ्या घातल्या . ४० च्या वर काही मराठी मुले चमकत आहेत . पण ४० च्या खाली परिस्थिती वाईट आहे . तरी माझा देता सर्वसमावेशक आहे असे म्हणत नाही . तर वरील विचारलेले काही उदाहरणे असतील तर सांगा . म्हणजे नाव , काय शिकलाय , आणि आता काय करतोय मराठी लेखनाची स्थिती तर अतिशय वाईट आहे . मराठीतून लिहून तर कोणालाही पोट भरणे शक्य नाही , तेच तिकडे आमिष त्रिवेदी आणि चेतन भागात सारखा लेखक कॉर्पोरेट मधली मोठी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनतात ! आजही मराठी आणि इंग्लिश पत्रकारांच्या पगारात बरीच तफावत आहे . काही वेळा तर ती प्रचंड आहे . मराठीत नियतकालिक चालवणे आत्बात्त्याचे झाले आहे . मराठीमध्ये Fashion or Lifestyle साठी कोणतीही नियतकालिके नाहीत . अशाच एका नियतकालिका च्या ग्रुप मध्ये २ नियतकालीकांचा संपादक असलेल्या माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीस ४० लाखाच्या आस पास पगार आहे आणि तो Mercedes C Class मधून फिरतो . मराठीत एवढा पगार सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्र संपादकास हि मिळत नसावा . ( हे माहितीतील उदाहरण आहे म्हणून दिले आहे ) तसेच आता साईट चालवत असल्याने अतिशय उत्तम इंग्लिश येण्याचे फायदे रोज दिसतात - माझ्या साईट साठी तर ते काम माझा पार्टनर च बघतो . Content लिहिणे हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे , मी यातल्या अनेक लोकांना भेटलो आहे , मला तर मराठी माध्यमाचे कोणी भेटले नाही ! मला सर्वात आधी फक्त मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात Top Institutes ( IIT / IIM / INSEAD / Harverd / Stanferd / Cambridge / Oxford / London School of Economics / Sloan etc) गेलेली मुलांची नावे पाहिजे आहेत .

माहितगार 28/11/2017 - 20:06
मराठीप्रेमी पालक महासंमेलन धाग्यावरून काढलेला हा धागालेख :)
याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?
मराठीप्रेमी पालक सद्य प्रवाहा विरुद्ध पोहताहेत त्यांच्या जाहीरातीची गरज समजू शकते . सद्य काळात इंग्रजी शाळांचा प्रसार आपसूकच वाढत असताना या धाग्याची आवश्यकता समजलेली नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अधिक लठ्ठ पगारांच्या बळावर काही चांगले शिक्षक आणि सुबत्ता असलेला विद्यार्थी वर्ग मिळवला असेल पण म्हणून इंग्रजी शाळातील विद्यार्थी खासगी शिकवण्या लावल्या शिवाय किती प्रमाणात पास होत आहेत आणि किती प्रमाणात कथित संस्थांमधून शिकवण्यांशिवाय प्रवेश मिळवत आहेत ? इंग्रजी शाळेत भरती करूनही उड्या मारण्यासाठी खासगी शिकवण्यांशिवाय चालत नसेल तर मराठी शाळांचा दर्जा भले घसरला असे गृहीत धरले तरी इंग्रजी शाळांचा दर्जा सुधारतो आहे हे गृहीतक नक्की सबळ आहे का ? येत्या काळातल्या आर्थीक प्रगत देशांचा विचार करावयाचा असेल तर मुलांना इंग्रजी शाळेत घालण्या पेक्षा चिनी भाषिक शाळातून का घालू नये ?

माहितगार 28/11/2017 - 20:06
मराठीप्रेमी पालक महासंमेलन धाग्यावरून काढलेला हा धागालेख :)
याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का?
मराठीप्रेमी पालक सद्य प्रवाहा विरुद्ध पोहताहेत त्यांच्या जाहीरातीची गरज समजू शकते . सद्य काळात इंग्रजी शाळांचा प्रसार आपसूकच वाढत असताना या धाग्याची आवश्यकता समजलेली नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अधिक लठ्ठ पगारांच्या बळावर काही चांगले शिक्षक आणि सुबत्ता असलेला विद्यार्थी वर्ग मिळवला असेल पण म्हणून इंग्रजी शाळातील विद्यार्थी खासगी शिकवण्या लावल्या शिवाय किती प्रमाणात पास होत आहेत आणि किती प्रमाणात कथित संस्थांमधून शिकवण्यांशिवाय प्रवेश मिळवत आहेत ? इंग्रजी शाळेत भरती करूनही उड्या मारण्यासाठी खासगी शिकवण्यांशिवाय चालत नसेल तर मराठी शाळांचा दर्जा भले घसरला असे गृहीत धरले तरी इंग्रजी शाळांचा दर्जा सुधारतो आहे हे गृहीतक नक्की सबळ आहे का ? येत्या काळातल्या आर्थीक प्रगत देशांचा विचार करावयाचा असेल तर मुलांना इंग्रजी शाळेत घालण्या पेक्षा चिनी भाषिक शाळातून का घालू नये ?

वेल्लाभट 28/11/2017 - 23:34
मराठी माध्यमातले विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संस्थांमधे का दिसत नाहीत?
सर, तुमचा अभ्यास प्रचंड कमी पडतोय या बाबतीत इतकंच नम्रपणे म्हणतो. बाकी तुम्ही सांगाल तितकी मोठी यादी करता येईल अशा लोकांची. तुमच्या आमच्यात आहेत हो, पण आपण जागतिक दर्जाचे म्हणजे काय हे आधी ... असो ते राहूदे, या संमेलनातून असे निवडक (निवडक हं) चेहरे नुसते समोरच येणार नाहीत त्यांचं मनोगत पालकांना सांगतील, अनुभव सांगतील. उपस्थित आणि टीव्ही इत्यादी मार्फत बघणारे पालक मग कदाचित थोड्या वेगळ्या मताचे होतील अशी आशा आहे.

In reply to by वेल्लाभट

रानरेडा 25/12/2017 - 11:28
यादी बनलीच असणार . प्रतीक्षेत ................ समारंभात मात्र निवडक असे सहा लोकच आले का ? त्यात पण कोणीही Superstar Position वर असलेला तरुण चेहरा मिळाला नाही का ?

In reply to by वेल्लाभट

रानरेडा 25/12/2017 - 11:28
यादी बनलीच असणार . प्रतीक्षेत ................ समारंभात मात्र निवडक असे सहा लोकच आले का ? त्यात पण कोणीही Superstar Position वर असलेला तरुण चेहरा मिळाला नाही का ?

रानरेडा 29/11/2017 - 00:11
वेल्लाभट तुम्ही सांगाल तितकी मोठी यादी ? तुमच्याकडे मोठी यादी दिसते , तुम्ही आधी का नाही भेटलात ? आपले काय दिल है छोटा सा, छोटी सी आशा मोठी यादी नको हो ४-५ नावे प्रत्येक category t तर द्या सुरुवातीला अ ) तर मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात खालील कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेली मुले IIT IIM INSEAD Harvard Stanford Cambridge Oxford London School of Economics Sloan ब) खालील पैकी काम करणारे मराठी माध्यमाचे लोक ( कोठल्याही वयाचे ) Only Management / Strategy consulting NOT software McKinsky BCG – Boston Bain KPMG PWC क) ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची मुले ड) तरुण ( ३०-३५ ) पर्यंत च्या वयाच्या मराठी मुलांनी काढलेले आणि गाजलेले business / startups ( ४० पलीकडचे माझ्या माहितीचे बरेच आहेत ) तर मला हि नवे तुम्ही झटपट द्याल याची खात्री आहे .

In reply to by रानरेडा

साहना 29/11/2017 - 00:26
मी IIT Bombay मध्ये शिकत होते तेंव्हा साधारण २५% मुले हि मातृभाषेतून (मराठी, हिंदी इत्यादी) शिक्षण (५ ते दहावी) घेऊन येत होती. ह्यांत बहुतेक मुले हिंदी भाषिक बेल्ट मधून यायची. ह्या मुलांना इंग्रजी शिकवण्या असायच्या त्यामुळे शिकवण्यासाठी रजिस्टर केलेल्या मुलांचीच माहिती घेऊन हा आकडा आहे. कदाचित अशी सुद्धा अनेक मुले असतील ज्यांनी शिक्षण मातृभाषेतून घेतले असेल पण त्यांना शिकवणीची गरज पडली नसेल. प्रत्यक्षात आकडा मोठा असू शकतो. पण IQ १३५ पेक्षा जास्त असणाऱ्या मुलांवरून आम्ही काहीही निष्कर्ष काढू शकत नाही. जी मुले गणित सारखे विषय शाळेबाहेर आत्मसात करतात त्यांच्या साठी इंग्रजी हि मामुली बाब आहे. माझ्या मते इंग्रजी शिक्षणाचा फायदा साधारण मुलांना फार जास्त होतो.

साहना 29/11/2017 - 00:17
असल्या घटनात नेहमी "स्किन इन द गेम" पाहावी. नेते मंडळी, शिक्षणतज्ञ्, साहित्यिक, इतर भाषाप्रेमी ह्यांना तुमच्या मुलांचे काहीही पडून गेलेले नसते. आमच्या मुलांवरून ट्रक चालवून ह्यांचा काही फायदा होत असेल तर ते हि मंडळी खुशालीने करतील. त्यामुळे ह्यांचे सल्ले आणि रुदन नजरअंदाज करावेत. "मार्केट काय म्हणते" हे आधी पाहावे. मार्केट म्हणजे जिथे लोक स्वखुशीने निर्णय घेतात तेंव्हा बहुतेक वेळा कुठल्या आयडिया चालतात तर कुठल्या आयडिया फ्रॉड आहेत हे अतिशय लवकर स्पष्ट होते. उदाहरणार्थ "शिकवण्या १०वी, १२वी साठी फार महत्वाच्या आहेत" हि गोष्ट मार्केटनेच आम्हाला शिकवली आहे. ह्या मार्केट सिग्नल्स ना नजरअंदाज करणे मूर्खपणा आहे. मार्केट नुसार इंग्रजी शाळेंत प्रवेश आणि खर्या शिक्षणासाठी शिकवण्या हि गोष्ट फार महत्वाची आहे असे वाटते.

रेवती 29/11/2017 - 06:56
मी काही हुषार अजिबातच नसल्याने वरील कॉलेजांच्या आसपास फिरकण्याची वेळ आली नाही पण ही वेळ आलेले लोक आजूबाजूला रोज बघते. वर उल्लेख केलेली आणि दुसरी वेगळी आणि तश्याच दर्जाची कॉलेजस आहेत तीही या यादीत धरलियेत. आमच्या घरच्या मंडळींमध्येही वरील यादीतील मंडळी आहेत. नियम कोणताच दिसला नाही. अमूक असलात तर तमूक होते किंवा अमक्या देशाचे नागरिक, तमक्या पंथाचे, जातीचे वगैरे काहीच नसते असे दिसतेय. मोठ्या कॉलेजांमध्ये शिकून, मेडले मिळवून फारसे यशस्वी नसलेले, फार्फार यशस्वी असलेले, मध्यम दर्जाचे यशस्वी/ अयशस्वी, मराठी, बीनमराठी, भारतीय, बीनभारतीय, सिंगल, भरपूर मुले असलेले, मध्येच मोठा जॉब सोडून व्यवसाय करणारे मोठ्या तसेच लहान कॉलेज मधील काही यशस्वी तर काही अयशस्वी असे प्रकार आहेत. काहीजण जन्मत:अपंग आहेत. त्यांचे यश वरील कॉलेजांमध्ये आणि पैशांमध्ये कसे मोजणार? खरंतर यशस्वी आणि अयशस्वी कोणाला म्हणायचे हा प्रश्न पडतो. पैसा हेच मोजमाप असेल तर माझा एक भाचा लैच्च यशस्वी आहे पण बाकी संसारालं, व्यवहारातलं काही कळत नाही. सारखे भारतातून नातेवाईक हामेरिकेला पळतात मदतीला. दुसर्‍या भावाने भारतातील सरकारी हुच्च कॉलेजे, आयायटी, स्टॅनफर्ड सगळीकडे स्कॉलरशिपवर शिक्षण केले पण काहीकेल्या जम बसेना. मग सगळे सोडून भारतात गेला आणि मनात खोल दडून बसलेला व्यवसाय सुरु केला घवघवीत यश मिळवले आहे. या व्यव्सायाचा व त्याच्या सगळ्या शिक्षणाचा अर्धा टक्काही संबंध नाही. दुसर्‍याने बोर्डात येऊनही आवडीच्या व्यवसायास जेवढे मिनिमन शिक्षण आवशय्क आहे तेवढे करून विसेक वर्षे व्यवसाय जोरात केला पण कुठेतरी बिनसले आणि आता सगळे बंद करून नोकरी करतोय. हितं शेजारचा मनुष्य व त्याची बायको मराठीच आहेत. हुच्च दर्जाच्या कॉलेजात शिकलेत पण रोज भाजी फोडणीला टाकता येत नाही दोघांनाही. सहा महिने आईवडील तर उरलेले सहा महिने सासूसासरे आल्याशिवाय यांचे पान हलत नाही. पैशांचे काय करायचे? दुसर्‍याने महान कॉलेजातून आर्थिक व्यवस्थापनाची महान डिग्री घेऊन महिन्याचे घराचे दवापाण्याचे बजेट कसे करावे हे माहित नाही. आम्हाला विचारत होता. तो अब्जाधीश आहे. उपयोग काय? सगळ्यांचे शिक्षण मात्र इंग्रजी माध्यमातून झालेय पण अगदी पक्के मराठी लोक्स आहेत. आणखी कितीतरी मराठी मध्यमातील मिपाकरच हुच्च दर्जाच्या कॉलेज व जॉब्जमध्ये आहेत. असं आपल्याबद्दलच कसं बोलायचं म्हणून अवघडून गप्प असतील. ही अवघड वेळ माझ्यावर मी कधीच आणली नाही.

In reply to by रेवती

babu b 29/11/2017 - 07:53
तात्पर्य - अकबर अशिक्षित होता. डिग्र्या , सर्टिफिकेट हे बहुदा नोकरीसाठीच हातभार लावतात. खासगी व्यवसायाला स्वत:चे स्किल उपयोगी पडते.

उपयोजक 29/11/2017 - 07:18
दुसर्‍या भावाने भारतातील सरकारी हुच्च कॉलेजे, आयायटी, स्टॅनफर्ड सगळीकडे स्कॉलरशिपवर शिक्षण केले पण काहीकेल्या जम बसेना. मग सगळे सोडून भारतात गेला आणि मनात खोल दडून बसलेला व्यवसाय सुरु केला घवघवीत यश मिळवले आहे. या व्यव्सायाचा व त्याच्या सगळ्या शिक्षणाचा अर्धा टक्काही संबंध नाही. तुमच्या भावाचा हा प्रवास वाचायला नक्की आवडेल अंजन ठरेल ते! शक्य झाल्यास त्यावर धागाच काढा.

In reply to by उपयोजक

रेवती 29/11/2017 - 08:02
अहो, नाही हो, असं कसं लिहायचं. शिवाय तो जर मिपावर असला तर माझा कान धरेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याकडे शालेय शिक्षणाला अवास्तव महत्व दिले जाते. शालेय शिक्षण, तेही मातृभाषेतून आवश्यक आहेच पण मनुष्यप्राणी या प्रांतातून त्या प्रांतात, परदेशात संचार करत असतो व मुले त्यानुसार शाळा बदलत असतात. माझ्या या आतेभावाने व त्याच्या बहिणींनी यत्ता पाचवीपर्यंत अत्यंत कमी मार्क पाडण्याचा सपाटा लावला होता. ते मराठी माध्यमातच शिकत होते. शेवटी त्या तिघांनाही इंग्रजी माध्यमात घातले (ती शाळा घराजवळ होती म्हणून! बाकी काही कारण नाही). त्यानंतर तिघाही भावंडांनी मागे वळून पाहिले नाही. सतत पहिला नंबर, मग दहावी व बारावी गुणवत्ता यादीत, उच्च दर्जाची कॉलेजे, मोठ्या कंपन्या असे तिघांनीही केले व आता चाळीशीत निवृत्त झालेत. त्यापैकी भावाने अनेक वर्षे नोकरी केली, बदलली, पुन्हा बदलली असे करूनही मनासारखे काम मिळेना तर कधी नोकरी टिकेना! इतक्या हुषार मुलाचे असे काय झाले वगैरे वाटणे साहजिक होते. शेवटी कंटाळून त्याने हामेरिकेतला गाशा गुंडाळला. बायको मुले घेऊन मायदेश गाठला. आईवडिलांपुढे मनातले काय ते बोलला. सुदैवाने त्यांनी आनंदाने परवानगी दिली. याने ट्रॅक्टर संदर्भात व्यवसाय सुरु केला आणि आता ऐकीव माहितीप्रमाणे (माहेरी जाणे व नातेवाईकांची विचारपूस होत नाही आताशा) पुढे व्यवसायविस्तार करून अनेक उपव्यवसाय सुरु केलेत. बस्तान बसवताना त्याला तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला नाही इतका विचार त्याने केला होता (असे म्हणावे लागेल. नक्की काय ते माहित नाही). हे सगळे असूनही त्याचे वैशिष्ट्य असे की घरातील सगळी कामे करणे, रांधणे, वाढणे, पाहुण्यांची ऊठबस ही कामे त्याला व्यवस्थित जमतात. सध्या सगळ्या कामांना वेगळे मनुष्य आहे. घरी पूजेच्या दिवशी सोवळ्यातले स्वयंपाकी ऐनवेळी आले नाहीत, तीन ऐवजी दोन आले तर हा लगेच सोवळे नेसून शंभर माणसांच्या स्वयंपाकाला बरोबरीने उभा राहतो. त्याच्या बहिणीही तश्याच आहेत. आयुष्यात चांगले शिक्षण हवे, ज्याने तुम्हाला निर्वाहाला मदत होईल पण त्यामुळे जीवनावश्यक एकही काम जमू नये हे पटत नाही. दुसर्‍या आतेभावाचे सगळे शिक्षण असेच चांगले झालेय पण हुषार मुलगा म्हणून शिक्का बसल्याने त्याने आजपर्यंत एकदाही घरातल्या एकाही कामाला हात लावलेला नाही. सत्रा नोकर कामाला आणि तो व्याप सांभाळताना बायको म्हातारी व्हायची वेळ आलिये. उपयोग काय या मनुष्यांचा? इथे मराठी माध्यम की तमीळ माध्यम याचा काय संबंध? पण आपले मराठीवर प्रेम आहे, ती आपली भाषा आहे यावर १०० टक्के सहमत आहे.

In reply to by रेवती

रानरेडा 01/12/2017 - 00:11
ते तुमच्या शेजारी कोण अब्जाधीश राहतात ? ते अब्जाधीश म्हणजे ते बिलिओनर म्हणतात ते आहेत का हो ?

In reply to by रेवती

स्मिता. 01/12/2017 - 14:41
माझ्या माहितीतही असे अनेक लोक आहेत हे लहान शहरातल्या मराठी माध्यमातल्या शाळांत शिकून परदेशात (वर उल्लेखलेली बरीचशी कॉलेजेस परदेशी आहेत म्हणून परदेशाचा उल्लेख) उच्चपदस्थ आहेत. जरा सुधारीत खेडं म्हणावं अश्या लहान शहरात शालेय शिक्षण करून पुढे Oxford मधून Phd करणाराही एक आहे. माझ्यामते शिक्षण कसं मिळतंय ते महत्त्वाचं, शाळेतून आणि घरूनही! भाषामाध्यम इंग्रजी असलं म्हणजे शिक्षण आपोआपच उत्तम होतंय असं नाहीये. खरं तर प्रत्येकाच्या यशापशाला अनेक गोष्टी जबाबदार असतात पण शिक्षणाचं माध्यम ही सगळ्यात गौण गोष्ट असावी.
आयुष्यात चांगले शिक्षण हवे, ज्याने तुम्हाला निर्वाहाला मदत होईल पण त्यामुळे जीवनावश्यक एकही काम जमू नये हे पटत नाही.
यातल्या शब्दाशब्दाशी सहमत!! हल्ली चांगले शिक्षण घेतले की स्वयंपाक किंवा इतर साधे घरकाम न जमणे हे समीकरण झाल्यासारखे वाटते.

मराठी भाषक शाळांचा दर्जा एकेकाळी उत्कृष्ट होता हे निर्विवाद. शाळांच्या दर्जा हा तिथल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणार्‍या शिक्षकांमुळे होता. साधारण पन्नास -साठच्या दशकात पास आउट झालेले हे सर्व शिक्षक हे शिक्षणाचे कार्य पवित्र मानून शिकवणारे होते. मात्र साधारण दोन हजारच्या आसपास हि पिढी रिटायर झाली. नंतर केवळ पोटार्थी शिक्षकांची भरती या क्षेत्रात झाली. भरपुर पगार मिळतोय म्हणल्यानंतर भुछ्त्र्यासारखी डि.एड.ची कॉलेज निघाली. एकदा पैसा मिळाण्याचे उत्तम साधन म्हणून शिक्षकी पेशाकडे पहाण्यास सुरवात झाली, शिवाय शिक्षकाला तसेही फार काम नसते म्हणून कोणतेही शासनाचे काम त्याच्या गळ्यात घालण्यास सुरवात झाली. याचा परिणाम म्हणून सरकारी मराठी शाळांचा दर्जा वेगाने घसरला. अर्थात आजही मराठी शाळात चांगले शिक्षक आहेत आणि अगदी अ‍ॅडमिशनसाठी रांग लावल्या जाणार्‍या नगरपालिकेच्या शाळा आहेत. पण हे अपवाद. यानंतर कॉम्प्युटरच्या प्रसारानंतर चित्र बदलले ( साधारण २००० सालानंतर ). कॉम्प्युटर ईंग्लिशमधेच आहे शिवाय ईंटरनेटवरची माहितीही ईंग्रजी म्हणल्यानंतर मुलांचा ओढा ईंग्लिशकडे वळाला. आतातर ज्ञानभाषाच ईंग्रजी बनली आहे. आमच्या इथे अगदी मोलकरीन, प्लंबर, सुतार यांची मुलेही ईंग्रजी शाळेत जातात. माझे काही नातेवाईक अगदी खेड्यात आहेत, त्यांची मुले मराठी शाळात शिकली, पण नातवंडे मात्र केरळी शिक्षक असणार्‍या ईंग्रजी शाळात आहेत. यावरून ईंग्रजी माध्यमाच्या शाळा खुपच उत्तम शिक्षण देणार्‍या असतात असे नाही. पण चकाचक ईमारती, ने आण करण्यासाठी सर्वसुविधायुक्त बसेस, उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यामुळेच पालकांचा कल मुलांना ईंग्रजी माध्यमांच्या शाळात घालण्याकडे आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ईथे कमी पडतात. अर्थात विध्यार्थी नाही, म्हणून पैसे नाहीत, आणि पैसे नाहीत म्हणून पायाभुत सुविधा सुधारता येत नाहीत असे हे दुष्टचक्र आहे. शिक्षणाचा विचार केला तर गणितासारखा विषय मराठीमधूनच शिकवावा, मात्र शास्त्र हे ईंग्रजीमधून योग्य वाटते. शास्त्रामधे मराठीकरणाच्या नादात अनेक क्लिष्ट शब्द शिरलेले आहेत, जे लक्षात ठेवणे फार जड जाते, त्यापेक्षा काही ईंग्रजी शब्द एकून एकून सोपे वाटतात. इतिहास, भुगोल वगैरे किमान समजावून तरी मराठीतून द्यावेत. अर्थात हा वेगळा विषय होइल. राहता राहिले आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. ईथे प्रवेश घेण्याचा मुध्द्दा, तर हा त्या व्य्क्तीच्या वैयक्तिक बुध्दिमत्तेचा भाग झाला. अमुक माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला म्हणून इथे जाउ शकेल असे नक्कीच नाही.ज्यांचे हे उद्दिष्ट आधीच नक्की आहेत ती मुले साधारण आठवीपासून तयारीला लागतात, मग माध्यम कोणतेही असो. अर्थात सरसकट हिच आयुष्यातल्या यशस्वीपणाची व्याख्या नक्कीच नव्हे, त्यामुळे हा पॅरामीटर घेउन मराठी शाळांना झोडपणे पटले नाही.

In reply to by सरल मान

babu b 29/11/2017 - 15:03
स्टेट बोर्डमध्येही इंग्रजी मेडियम असतेच. मी एक वर्ष क्लास घेतले होते.. त्याना मी चार वर्ण शिकवले होते... १. इतर हाय फाय बोर्ड २. कॉन्वेंट / इंग्रजी माध्यम ३. सेमी ४. मराठी माध्यम. प्रत्येक वरचा वर्ण हा खालच्याना दाबायला बघत असतो.

In reply to by babu b

माहितगार 29/11/2017 - 17:01
त्याना मी चार वर्ण शिकवले होते...
भारतात नवी स्तरीकरणे आकारास येत आहेत हे खरे असले तरी त्याचे स्वरूप जन्माधारीत वर्ण कडून संपत्तीआधारीत '(सोशल) क्लास' असे बदलत आहे का ? नव्यास्तरीकरणाचा शैक्षणिक भाषामाध्यम हा यात अद्यापतरी तात्कालीक आणि दुय्यम घटक आहे. एकदा तुम्ही तंत्रज्ञ / तज्ञ म्हणून तुमच्या नौकरीत स्विकारले गेला की शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले हा अजूनही दुय्यम घटक आहे आणि पुढेही हा घटक दुय्यम राहील फक्त न्युनगंड, एक्सपोजर अभाव या समस्या भेडसावत राहतात त्यातून मोठ्या मानवी समुहाची भाषा संकल्प होतो आहे. आज भाषा विषयक तंत्रज्ञान एवढ्यावेगाने प्रगत होत आहे अजून दहा-पंधरा वर्षांनी तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे विशीष्ट भाषेचे येणे न येणे दुय्यम होईल. इंग्रजीच्या तुष्टीकरणात रॅशनल काहीच नाहीए पण समाज आणि त्यांचे सामाजिक-राजकीय नेतृत्व आत्मविश्वास गमावून बसल्यावर काय होते याचे चित्र दिसत आहे.

In reply to by दुर्गविहारी

माहितगार 29/11/2017 - 16:46
मराठी भाषक शाळांचा दर्जा एकेकाळी उत्कृष्ट होता हे निर्विवाद. शाळांच्या दर्जा हा तिथल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणार्‍या शिक्षकांमुळे होता. साधारण पन्नास -साठच्या दशकात पास आउट झालेले हे सर्व शिक्षक हे शिक्षणाचे कार्य पवित्र मानून शिकवणारे होते. मात्र साधारण दोन हजारच्या आसपास हि पिढी रिटायर झाली. नंतर केवळ पोटार्थी शिक्षकांची भरती या क्षेत्रात झाली.
सहमत. अजून काही मुद्दे; १) जो पर्यंत विभागवार आणि राज्यवार बोर्ड परिक्षांच्या मेरीट लिस्ट काढल्या जात तो पर्यंत मराठी शाळातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांची आणि शाळांची स्पर्धात्मकता आणि गुणात्मकता स्पष्टपणे दिसून येत होती. ते आता होत नाही त्यामुळे तुलना काय दिखाऊ ते चकाकते आहे, त्याच्याशी होते आहे. २) आधीच्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा ओढा राज्य-सरकारी नौकर्‍या त्यासाठी च्या स्पर्धा परिक्षाकडे होता, लोकसंख्या वाढ आणि सरकारी संधी खासगीकरणामुळे कमी होणे जागतीकीकरण यामुळे करीअर गोल शिफ्ट झाले.
यानंतर कॉम्प्युटरच्या प्रसारानंतर चित्र बदलले ( साधारण २००० सालानंतर ). कॉम्प्युटर ईंग्लिशमधेच आहे शिवाय ईंटरनेटवरची माहितीही ईंग्रजी म्हणल्यानंतर मुलांचा ओढा ईंग्लिशकडे वळाला. आतातर ज्ञानभाषाच ईंग्रजी बनली आहे. आमच्या इथे अगदी मोलकरीन, प्लंबर, सुतार यांची मुलेही ईंग्रजी शाळेत जातात. माझे काही नातेवाईक अगदी खेड्यात आहेत, त्यांची मुले मराठी शाळात शिकली, पण नातवंडे मात्र केरळी शिक्षक असणार्‍या ईंग्रजी शाळात आहेत. यावरून ईंग्रजी माध्यमाच्या शाळा खुपच उत्तम शिक्षण देणार्‍या असतात असे नाही. पण चकाचक ईमारती, ने आण करण्यासाठी सर्वसुविधायुक्त बसेस, उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यामुळेच पालकांचा कल मुलांना ईंग्रजी माध्यमांच्या शाळात घालण्याकडे आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ईथे कमी पडतात. अर्थात विध्यार्थी नाही, म्हणून पैसे नाहीत, आणि पैसे नाहीत म्हणून पायाभुत सुविधा सुधारता येत नाहीत असे हे दुष्टचक्र आहे.
सहमत.
राहता राहिले आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. ईथे प्रवेश घेण्याचा मुध्द्दा, तर हा त्या व्य्क्तीच्या वैयक्तिक बुध्दिमत्तेचा भाग झाला. अमुक माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला म्हणून इथे जाउ शकेल असे नक्कीच नाही.ज्यांचे हे उद्दिष्ट आधीच नक्की आहेत ती मुले साधारण आठवीपासून तयारीला लागतात, मग माध्यम कोणतेही असो. अर्थात सरसकट हिच आयुष्यातल्या यशस्वीपणाची व्याख्या नक्कीच नव्हे, त्यामुळे हा पॅरामीटर घेउन मराठी शाळांना झोडपणे पटले नाही.
वस्तुतः आधीच्या पिध्यातून आमेरीकावासी आणि आयटीवासी झालेली बरीच मंडळी मराठी माध्यमातीलच आहेत . मराठी संकेतस्थळांचा मोठा वाचक/ग्राहकवर्गही हिच मंडळी आहेत. आमेरीकेत गेल्यावर यांना आयआयटी आय आय एम झालेली मंडळी भेटतात. जो सिंड्रोम भारतात असताना नसतो तो तिथे जाऊन काही प्रमाणात तयार होऊन असे धागे तयार होतात. वस्तुतः विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्ता उपलब्ध ज्ञान आणि संधी अर्थशास्त्र परभाषा अवलंबी असण्याचे कारण नाही, हे भाषा अवलंबीत्व कृत्रिम मोनोपॉलीच्या आधारावर तयारकरत केले जात याची जाणीव होत नाही. तो पर्यंत हे दुष्टचक्र चालू रहाणे क्रमप्राप्त असावे.

श्रीगुरुजी 29/11/2017 - 15:56
"मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" हे या धाग्याचे शीर्षकच मुळात चुकले आहे. त्याऐवजी "सर्व माध्यमातल्या शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" किंवा "शाळांचा दर्जा आताशा घसरु लागलाय का?" असे शीर्षक हवे होते. कारण निव्वळ मराठी माध्यमाच्याच शाळा दर्जाहीन नसून सर्व माध्यमातील बहुतेक सर्व शाळांचा दर्जा अत्यंत सुमार आहे. मराठी शाळांच्या जुनाट इमारती, फारसे पॉलिश्ड नसलेले किंवा शहरी/स्पष्ट उच्चार नसलेले काही शिक्षक, तिथे शिकण्यास येणारे कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी यामुळे चकचकीत वर्ग, हायफाय शिक्षक, उच्च उत्पन्न गटातील विद्यार्थी असलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळा मराठी शाळांच्या तुलनेत खूप उजव्या वाटतात. परंत दोन्ही शाळांमध्ये फक्त दिखाव्याचाच फरक आहे. तिथल्या शिक्षणाचा व शिक्षकांचा दर्जा यात फारसा फरक नाही. एकूण चार प्रकारची माध्यमे आहेत. १) १० पर्यंत संपूर्ण मराठीत शिक्षण २) ७ वी पर्यंत संपूर्ण मराठीत शिक्षण व ८ वी ते १० वी फक्त विज्ञान व गणित इंग्लिशमधून (यातला अजून एक प्रकार म्हणजे ४ थी पर्यंत संपूर्ण मराठी व ५ वी ते १० वी फक्त विज्ञान व गणित इंग्लिशमधून) ३) मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा ४) चर्चशी संबंधित असलेल्या संतांची नावे दिलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या कॉन्व्हेन्ट शाळा या सर्व प्रकारच्या शाळेत ज्ञान दिले जात नसून या शाळेत दिले जाते ते ज्ञान समजून गोड मानून घ्यावे लागते. बर्‍याचशा मराठी शाळा या सरकारी अनुदानित आहेत तर बहुतेक इंग्लिश माध्यमाच्या शाळा विनाअनुदानित आहेत. कॉन्व्हेन्ट किंवा संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना संपूर्ण मराठी किंवा अंशतः मराठी माध्यम असलेल्या शाळातील शिक्षकांच्या तुलनेत जास्त किंवा खूप जास्त वेतन मिळते हा एक मोठा गैरसमज आहे. इंग्लिश माध्यम / कॉन्व्हेन्ट मध्ये शिकविणारे अनेक जण कंत्राटी शिक्षक असून त्यांच्याकडे बी एड किंवा तत्सम पात्रता पदवी नसते. त्या तुलनेत मराठी माध्यमांच्या शाळा अनुदानित असल्याने तिथले शिक्षक पूर्णपणे सरकारी नियमानुसार नेमले जातात (म्हणजेच ते बी एड, डी एड इ. पदवीधारक असतात). त्यांचे वेतन सरकारी नियमानुसार असते व नोकरीची शाश्वती असते. याउलट इंग्लिश माध्यमातील शाळांमधून शिकविणार्‍या शिक्षकांना नोकरीची शाश्वती नसते व त्यांचे वेतन संस्थाचालकांच्या मर्जीवर अवलंबून असते. या शाळांची फी प्रचंड भरमसाठ असली तरी त्यातील बहुतेक रक्कम संस्थाचालकांकडे जाते व शिक्षकांना त्यातील अत्यल्प वाटा मिळतो. मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँकिंग अशा क्षेत्रात आहेत? किंवा स्टार्टअप्समधे आहेत? ज्यांचं वय आज ३० ते ३५ किंवा याच्या आतलं आहे असे कितीजण मराठी माध्यमातून शिकून पुढे जागतिक दर्जाच्या संस्थेत शिकलेले आहेत? हा प्रश्नच संदर्भहीन आहे. त्याचे कारण असे की मराठी माध्यमांच्या शाळा व इंग्लिश माध्यमांच्या शाळा हा निर्णय बहुतांशी पालकांच्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून आहे (याला अर्थातच थोडे अपवाद आहेत). IIT/IIM, हार्वर्ड, INSEAD अशा ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. त्यासाठी प्रशिक्षण देणार्‍या संस्थांची फी खूप प्रचंड असते (IIT साठी शक्यतो उशीरात उशीरा ८ वी पासून तयारी करावी लागते व IIT च्या ११ वी/१२ वी च्या प्रशिक्षण वर्गाची फी किमान २ लाख आहे). नुसते प्रशिक्षण घेऊन भागत नाही तर त्याबरोबर महागडी पुस्तके, टेस्ट सीरीज असा मोठा खर्च असतो. मराठी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या घरची सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नसते व त्यामुळे त्यांना हे महागडे प्रशिक्षण परवडत नाही. त्यामुळे तिथून IIT/IIM किंवा तत्सम संस्थांमध्ये प्रवेश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अर्थातच कमी असते. या परिस्थितीत सुद्धा मराठी शाळेतून शिकलेले काही विद्यार्थी हे अशा संस्थांमधून प्रवेश मिळवितातच. मराठी व इंग्लिश पत्रकारांची किंवा लेखकांची तुलना अस्थायी आहे कारण मराठी ही केवळ एका राज्याची भाषा आहे तर इंग्लिशभाषी देशात व परदेशात सर्वत्र पसरलेले आहेत. अशी तुलना करणे म्हणजे दंगल व सैराट या सिनेमांच्या गल्ल्याची तुलना केल्यासारखे आहे. याचा अर्थ मागच्या १०-१२ वर्षात मराठी शाळांचा दर्जा कमालीचा घसरलाय असाच घेऊन यापुढे आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य चिंतणार्‍या पालकांनी सरळ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं का? दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. परंतु व्यावहारिकदृष्ट्या (दर्जामुळे नाही) इंग्लिश माध्यमात घालणे योग्य (खरं तर कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य).

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 29/11/2017 - 16:05
दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. परंतु व्यावहारिकदृष्ट्या (दर्जामुळे नाही) इंग्लिश माध्यमात घालणे योग्य (खरं तर कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य). वरील वाक्य थोडे चुकले आहे. ते पुढीलप्रमाणे हवे. दोन्ही माध्यमांच्या शाळांचा दर्जा एकसमान वाईट आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या व मुलांच्या आवडीनुसार व प्राथमिकतेनुसार आपल्या मुलांसाठी माध्यम निवडावे. इंग्लिश माध्यम हवे असल्यास कॉन्व्हेंटपेक्षा मराठी संस्थांनी चालविलेल्या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत घालणे योग्य.

In reply to by श्रीगुरुजी

रानरेडा 29/11/2017 - 22:35
या परिस्थितीत सुद्धा मराठी शाळेतून शिकलेले काही विद्यार्थी हे अशा संस्थांमधून प्रवेश मिळवितातच. चांगली गोष्ट आहे . तरी गेल्या १५ वर्षातील काही नवे देवू शकाल काय ? मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा याच चांगल्या का ? त्या ICSE / CBSE नसतील तरी चांगल्याच का ? आणि मग मुंबईतील काही शाळा जशा कि जमनाबाई नरसी , मानेकजि कूपर , पोदार या मराठी लोक चालवत नाहत म्हणून टाकाऊ आहेत काय ? मराठी लोकांनी चालवलेल्या कोणत्या ICSE / CBSE शाळा आहेत ? IB बोर्डाच्या किती ? कॉन्व्हेंट मध्ये गेल्याने काय तोटा होतो ? मी ३० वर्षे पाववाल्यांच्या शेजारी ( कॅथलिक ) वाढलो . ते आणि बिल्डिंग मधले बरेच कॉन्व्हेंट मध्ये होते . हिंदू मित्र हिंदूच राहिले आणि क्रिस्टिअनस क्रिस्टिअनस , उलटे माळ्यावर आजिबात इतर मराठी लोक नसल्याने बालपण मजेत गेले . सध्या कॉन्व्हेंट चा एकच तोटा आहे कि फार कमी ICSE / CBSE आहेत , आणि मुंबईच्या बऱ्याच भागात कॉन्व्हेंट शाळांचे ग्लॅमर गेले आहे . तरी पण तुमचे कॉन्व्हेंट ला झोडपणे अनाठायी वाटते !

In reply to by रानरेडा

श्रीगुरुजी 30/11/2017 - 15:10
माझा नूमवि शाळेतील वर्गमित्र १२ वी नंतर आयआयआयटीत गेला होता. ७ वी पर्यंत मराठी माध्यमात व ८ वी ते १० वी फक्त शास्त्र व गणित वगळता इतर विषय मराठीतून शिकलेले एक मिपाकर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये होते. माझ्या ओळखीची एक मुलगी १० पर्यंत हुजूरपागेच्या मराठी माध्यमात शिकली. पदवीनंतर तिने कॅटमध्ये ९९% अधिक पर्सेंटाईल मिळविले होते. तिला कोणत्यातरी एका आयआयएम मध्ये नक्कीच प्रवेश मिळत होता. परंतु ती एकुलती एक असल्याने घरच्यांची तिला बाहेर पाठवायची तयारी नव्हती. त्यामुळे तिने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून एम बी ए पूर्ण केले. ही अगदी सहज आठविलेली उदाहरणे. मी ज्या आयआयटी प्रशिक्षण संस्थेत शिकवितो तिथे ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी इंग्लीश माध्यमातील असले तरी मराठी माध्यमातील सुद्धा काही विद्यार्थी आहेत व त्यातील काही जण आयआयटी प्रवेश परीक्षेत रॅंक मिळवितात. मी आधीच लिहिल्याप्रमाणे आयआयटी, आयआयएम इ. संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्याचा व शिक्षणाच्या माध्यमाचा संबंध नाही. या संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही अपवाद वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते. अशा प्रशिक्षण वर्गाची फी खूप प्रचंड असते. कमी आर्थिक उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण परवडत नाही व त्यामुळे ते त्या दिशेला फिरकत नाहीत. एखाद्या उच्च उत्पन्न गटातील मुलाने १० पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले व नंतर अशा प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतले तर तो मुलगा आयआयटी, आयआयएम अशा संस्थेत प्रवेश मिळविण्याची शक्यता खूप जास्त आहे. याउलट त्याच मुलाने १० पर्यंत इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतले व नंतर अशा प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतले नाही तर तो मुलगा आयआयटी, आयआयएम अशा संस्थेत प्रवेश मिळविण्याची शक्यता खूप कमी आहे. मराठी शिक्षणसंस्थांनी चालविलेल्या संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या शाळा व चर्चशी संबंधित किंवा कॉन्व्हेंटने चालविलेल्या अशा शाळा यात बराच फरक आहे. कॉन्व्हेंट शाळेतून बर्‍याच प्रमाणात RNI तयार केले जातात असे माझे निरीक्षण आहे. इथल्या संस्कृतीशी, चालीरितींशी ते बर्‍याच प्रमाणात फटकून वागतात. अशा संस्थांमध्ये दिवाळीची सुटी जेमतेम १ आठवडा व ख्रिसमसची सुटी ३-४ आठवडे असते. याउलट मराठी शिक्षणसंस्थांनी शाळा संपूर्ण इंग्लिश माध्यमाच्या असल्या तरी त्या बर्‍याच प्रमाणात मराठी शाळेप्रमाणेच चालविल्या जातात. अशा बर्‍याचशा शाळा अनुदानित असल्याने तिथे पात्र शिक्षकांनाच घेतले जाते. कंत्राटी, अपात्र शिक्षक कमी असतात.

In reply to by श्रीगुरुजी

रानरेडा 30/11/2017 - 22:15
पदवीनंतर तिने कॅटमध्ये ९९% अधिक पर्सेंटाईल मिळविले होते. तिला कोणत्यातरी एका आयआयएम मध्ये नक्कीच प्रवेश मिळत होता. परंतु ती एकुलती एक असल्याने घरच्यांची तिला बाहेर पाठवायची तयारी नव्हती. त्यामुळे तिने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून एम बी ए पूर्ण केले. काहीतरी गडबड नाही का? मला वाटे कि ती मुलगी फेक्तेय हे कुठल्या वर्षी झाले ? मुंबईत चांगल्या कॉलेज चे ranking असे आहे Independat SP Jain IIT Shailesh J Mehta School of Management National Institute of Industrial Engineering, Mumbai Under Mumbai Univercity JBIMS NMIMS Sydenham Welingkar सोमैया तर तिने एवढी कॉलेज सोडून Welingkar ला प्रवेश का घेतला ? माझ्या वेळेला (1991) IIT 2 मार्कांनी गेली सांगणारे बरेच जण असायचे . नंतर कळले कि त्यावेळी तरी मार्क कोणालाच काळात नाही फक्त ranks आणि watlist असते . हे एकदा एक असेच सांगणार्याला सांगितले तेव्हा तो पिसाळला होता !

In reply to by रानरेडा

श्रीगुरुजी 30/11/2017 - 22:39
तिच्या पालकांनी ३ कॉलेजेस पाहून त्यांना सोयिस्कर म्हणून वेलिंगकर निवडले होते. नंतर कळले कि त्यावेळी तरी मार्क कोणालाच काळात नाही फक्त ranks आणि watlist असते . चुकीची माहिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन 30/11/2017 - 23:08
कॅटमध्ये ९९+ पर्सेन्टाईल असतील तरी वेलिंगकरमध्ये जायची प्रेरणा समजण्याच्या पलीकडची आहे. मुंबईत एकही आय.आय.एम नाही तरी कॅटचा स्कोअर घेणारी एस.पी.जैन (आणि इंजिनिअर असल्यास आय.आय.टी आणि निटी) ही कॉलेज टारगेट करता येऊ शकली असती. आणि तिथे पण जायचे नसेल तर मुळात कॅट कशाला दिली हा प्रश्न पण पडलाच. नाहीतर नरसी मोनजीसाठीची एन.मॅट किंवा बजाज/ सिडेनहॅम यांच्यासाठीची सी.ई.टी यातून वेलिंगकरपेक्षा जास्त चांगली कॉलेज मिळू शकलीच असती. कॅटमध्ये ९९+ पर्सेन्टाईल आणि त्यातून मुलगी असेल तर अहमदाबाद/कलकत्ता नाही तरी निदान कोईकोडचे आय.आय.एम मध्ये नक्कीच प्रवेश मिळू शकतो. ते सोडून वेलिंगकरमध्ये जावे लागल्याची घटना बघून वाईट वाटले. आणि चांगल्या संस्था कुठल्या ही माहिती नसल्यामुळे जर हा निर्णय घेतला गेला असेल तर अजूनच वाईट वाटण्यासारखा प्रकार आहे हा.

In reply to by श्रीगुरुजी

रानरेडा 30/11/2017 - 23:26
आयला . असे त्यांनी काय पहिले होते ? ती ओंग वागिरे होती का ? १९९१ साली IIT चे मार्क कळत होते ? तुम्ही त्यावेळी दिली होती का? कारण त्या वर्षी पहिल्यांदा Screening टेस्ट आली होती , तसेच ८९ , ९० , ९१ , ९३ ला कोणी ना कोणी तरी ओळखीचे IIT गेले होते .

In reply to by रानरेडा

रानरेडा 30/11/2017 - 23:28
ओंग नाही अपंग मी आज पहिल्यांदा मिळत असून टॉप चे कॉलेज सोडले अशी केस बघितली ...

In reply to by रानरेडा

श्रीगुरुजी 30/11/2017 - 23:58
माझ्या ओळखीतील अजून एक केस आहे. ही मुलगी १२ वीत असताना तिची आई एका गंभीर आजाराने आजारी पडली. मुलीला IIT प्रवेश परीक्शेत ranking मिळूनसुद्धा तिने आईपासून दूर जाऊ नये यासाठी IIT त गेली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

रानरेडा 01/12/2017 - 00:08
हे असू शकते कारण iit राहावे लागते इकडे बाकीची सर्व कॉलेज मुंबईतच आहेत . म्हणजे जायला यायला त्रास होतो म्हणून तिने हे केले का ? असे असेल तर तिची Management करायची लायकी नव्हती असे वाटते . नात्र हि कोठे जॉब करतेय ? म्हणजे तिकडून एकाद्या कामाला दुसर्या ठिकाणी जावे लागले तरी नाही म्हणते का ? कि असा काही व्यवसाय आहे कि तिच्याकडेच फक्त क्लायंट ला दुरून यावे लागते ?? अजबच आहे सगळे ...

In reply to by रानरेडा

रेवती 01/12/2017 - 00:10
अहो असतात अशा केसेस. माझ्या आत्यानी तिच्या मुलीला कोणत्यातरी चांगल्या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळत असताना लांब पाठवायला नको या एका कारणास्तव बिएस्सी करायला लावले व एमेस्सीचे एक वर्ष झाल्यावर "बास आता" म्हणाली. ती बहिण आमच्यापेक्षा वयाने बरीच मोठी असल्याने त्यावेळची मार्कांची परिस्थिती व मुंबईतील कॉलेजस माहित नसल्याने काही सांगता येणार नाही पण उडत उडत ऐकले की तिला वैद्यकीय प्रवेश मिळत होता पण 'लग्न' या एका कारणास्तव बाकी सगळे बंद केले. एवढे करून लग्न नंतर चार वर्शांनी झाले. बीएस्सी व पुढील वर्षी ती त्यावेळचे हुच्च मार्क्स मिळवून होती हे मात्र माहितिये.

आदिजोशी 29/11/2017 - 16:50
शिक्षण कुठल्याही माध्यमात घेतले तरी आयुष्यात यश अंगभूत हुशारी मुळेच येते ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. पण हुशारीला पैलू पाडायचे काम शाळेत होऊ शकत असल्याने शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा माध्यमाइतकाच महव्हाचा आहे. माझ्य वैयक्तीक अनुभवावरून सांगतो, आमच्या शाळेचा दर्जा - जो मी शिकत असतानाही फारसा उच्च नव्हता - तो आता प्रचंड घसरला आहे. ह्याची सुरुवात मी शाळेत असतानाच झाली होती. स्पष्ट सांगायचं तर शाळेने सरकारी ग्रँट घेतल्यावर शाळेत रिझर्वेशन कोट्यातनं शिक्षक यायला सुरुवात झाली आणि तिथून दर्जा घसरू लागला. दोन शिक्षकांच्या शिकवायच्या पद्धतीमुळे आणि अगाध ज्ञानामुळे मुलांनीच सह्यांची मोहीम राबवून त्यांना शाळेतून काढायला लावले होते. पण पुढले पाढे पंचावन्न झाल्यावर आम्हीही नाद सोडला. हळू हळू लोकांनी मुलांना इथे पाठवायचे बंद केले. सद्ध्या जाता येताना ह्या शाळेतली मुलं बघितली तर ह्यांच्या सोबत आपल्या पाल्याला शिकू द्यायला काय १० मिनिटं सोबत बसवायलाही कुणी तयार होणार नाही. थोड्याफार फरकाने हीच अवस्था मागच्या १२-१५ वर्षात इतर मराठी शाळांची झालेली आहे. मी माझ्या मुलीसाठी शाळा बघत असताना, मराठी माध्यम - स्टेट बोर्ड - अन्यथा इतर असा पर्याय ठेवला होता. कॉन्व्हेंटमधे चुकुनही पाठवायचे नव्हते. आजूबाजूच्या बर्‍याच शाळांचा अभ्यास केल्यावर आणि बराच शोध घेतल्यावर शेवटी आय.सि.एस.सि. बोर्डात प्रवेश घेतला. शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. त्यांचा अभ्यासक्रम आणि मराठी शाळेतला अभ्यासक्रम ह्यात प्रचंड फरक आहे. आणि माझ्या मते हा अभ्यासक्रम भविष्यासाठी अधीक उत्तम आहे. शाळेची फी नक्कीच जास्त आहे, पण शैक्षणीक सोयी सुविधा, शिक्षकांचा दर्जा, शाळेचा दर्जा हा आमच्या शाळेपेक्षा कैक म्हणजे कैक प्रमाणात चांगला आहे.

In reply to by आदिजोशी

बर्‍याचश्या मुध्दयाशी सहमत ! मी ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो तिथली सध्याची परिस्थिती पहाता मला मुलगा असता तर निश्चितच घातले नसते. मात्र हे दर्जा घसरत जाणे एका रात्रीत घडलेले नाही. आजुबाजुची मुले याच शाळेत जात होती. त्यामुळे चाललेल्या घडामोडी समजत होत्या. याबाबत रिझर्व्हेशन कोट्यालाच किती दोष द्यायचा हे नक्की समजत नाही. बर्याचश्या शिक्षकांचे चुकीचे उच्चार, जो विषय शिकवायचा त्याचे पुरेसे नसलेले ज्ञान आणि शिकवण्याआधी तयारी न करताच तासाला येणे हे दोष जाणवतात. अश्या परिस्थितीत आपल्या मुलाला/ मुलीला कोणत्या कारणाने या शाळेत घालणार ? शिवाय मराठी शाळांची कमी असणारी फि आणि ईंग्रजी माध्यमांच्या शाळांची जास्त असणारी फि यामुळे कदाचित आर्थिकदॄष्ट्या विभागणी होउन एका विशिष्ट वर्गाची मुलेच पालकांना परवडणार्‍या शाळेत जात असल्याने कदाचित मराठी शाळांचा पर्याय निवडताना अडचणी येत असाव्यात किंवा आजुबाजुच्या लोकांचे एक नकळत दडपण येत असावे. यामुळे काही उत्तम दर्जा असणार्‍या मराठी शाळांना याचा फटका बसला असणे शक्य आहे. माझ्यापुरते सांगायचे तर मी माझ्या मुलीसाठी सि.बी.एस.सी. पॅटर्न नक्की केला. मात्र शाळेची निवड करताना आवर्जुन आजुबाजुच्या लोकांकडून शाळेची पुरेशी माहिती घेतली आणि मुख्य म्हणजे शाळा पहायला जाताना आवर्जून मुलीला सोबत घेउन गेलो, कारण शेवटी तीलाच आयुष्यातील महत्वाची दहा वर्षे तिथे काढायची आहेत. ज्या शाळेत ती आत्ता आहे, तिथे गेल्यानंतर स्वतःहून तीला ती शाळा आवडली. आम्हीही अगदी टॉयलेटपासून सर्व सुविधा नजरेखालून घातल्या. नुसते शिक्षण नाही तर ईतर गोष्टींवर किती भर दिला जातो आहे ह्याच्यावर लक्ष दिले. तेव्हा मुलांसाठी शाळा मराठी किंवा ईंग्रजी कोणतीही निवडा महत्वाचे आहे आपले मुल तिथे रुळले जाईल का, हे. अर्थात शिक्षणाचे माध्यम ईंग्लिश निवडले म्हणजे अगदी घरादारात सतत ईंग्लिश बोलले पाहीजे असे नाही, हे माझे मत. आवर्जून नवीन समजलेल्या गोष्टीला ईंग्लिश शब्द व त्याला पर्यायी मराठी शब्द आम्ही सांगतो. शाळेमधे ईंग्लिश गोष्टीची पुस्तके मिळतात. पण पुस्तकप्रदर्शनातून तिच्यासाठी खास मराठी गोष्टीची पुस्तके, सि.डी. या आणतो. मातॄभाषेतही तुम्हाला सफाईने लिहीता वाचता यायलाच हवे. अगदी पु.ल. किंवा व.पु. किंवा मिरासदार, माडगुळकर यांची पुस्तके हि मुले वाचतील कि नाही हे आज सांगंणे कठीण आहे, पण किमान यांची ओळख करुन देणे तरी तुमच्या हातात आहे.

मित्रहो 29/11/2017 - 20:01
शाळा कुठली आहे याने खरच किती फरक पडतो हा संशोधनाचा विषय आहे. कितीही नाकारले तरी पैसा हे यश मोजण्याचे एक महत्वाचे परिमाण आहे. वर नमूद केलेल्या कॉलेजात प्रवेश घेतला असता पैसा मिळविणे सोपे जाते हेही खरेच आहे. तेंव्हा ते मार्केट आहेच. पुढे राहीलच असे ठामपणे सांगता येत नाही. प्रश्न येतो की मुलांना तिथे प्रवेश मिळविण्यात शाळेचा वाटा किती. क्लासेसचा वाटा किती. बरेच असे असतात उगाच क्लास नाही लावला तर प्रवेश मिळनार नाही म्हणून क्लास लावतात तर काही मित्र जातात म्हणून तिथे जातात. मला वाटते जे खरच जिनियस असतात, कुठल्या तरी क्षेत्रात कारागीर असतात, मेहनत करायची तयारी असते ते मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले काय किंवा इंग्रजी, आयआयटीत गेले काय किंवा साधारण कॉलेजात ते यशस्वी होतातच. त्यांना हवे ते गुरु सुद्धा भेटतात. शेवटी रत्न आहे तर त्याला रत्नपाऱखी सुद्धा भेटतात. जे ढ आहेत ते तसेच राहतात. समस्या असते ती मधल्यांची. त्यांना इंग्रजी, मोठ्या कॉलेजचे सर्टिफिकेट या अशा कुबड्यांची गरज पडते. आज इंग्रजी ही जगाच्या व्यवहाराची भाषा आहे. तिला नाकारुन जमतच नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीत तरी मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून विशेषताः विज्ञान तरी नक्कीच इंग्रजीतून शिकले पाहीजे. Harvard, Insead यांना GMAT लागते त्यात Sentence Correction नावाचा प्रकार असतो. तो इंग्रजी माध्यमवाल्यांना सोपा जातो असे म्हणतात. खरे म्हणजे या प्रकाराचा व्यक्तीच्या बुद्धीशी फारसा संबंध नाही. IIM मधे प्रवेशासाठी सुद्धा इंग्रजीचे आकलन गरजेचे असते त्याचमुळे इकडे मराठी माध्यमातील मुले सापडत नसावीत. मराठी शाळा जर खरच चांगल्या शिकवित असतील तर IIT मधे मराठी शाळेतील विद्यार्थी सापडायला हवेत. Consultancy कंपनीत जाणे म्हणजे फार महान आहे हे फारसे पटले नाही. त्या कंपन्यांतील लोकांना प्रत्यक्ष व्यवस्थापनाचा कितपत अनुभव असतो माहीती नाही पण त्यांच्या स्लाइडस आणि इंग्रजी छान असते. स्लाइड कशा बनावायच्या हे त्यांच्यापासून शिकले पाहीजे. खरे खोटे माहीत नाही मागे वाचले होते बजाजने पल्सर लॉंच करायच्या आधी अशाच साऱ्या कंपन्यांना विचारले होते आणि साऱ्यांनी नाही म्हणून सांगितले होते. बजाजने त्यांचे म्हणणे ऐकले असते तर.... कॉर्पोरेट क्षेत्रात VP म्हणून बरेच मराठी माणसे सापडतात पण मोठी म्हणून काही नावे घ्यायची झाली तर नितीन परांजपे, विक्रम पंडीत, अभी तळवलकर अजूनही असतील घेता येतील. माझ्या माहीतीप्रमाणे ते मराठी शाळांचे नाही. तसेच KPIT, Persistent या मराठी माणसांच्या यशस्वी कंपन्या आहेत . यश हे फक्त शाळेवरच अवलंबून नसते हे जरी खरे असले तरी इंग्रजीचे ज्ञान आणि सराइतपणे इंग्रजी बोलायची सवय आजच्या जगात तरी मदत करते. पुढे तसेच राहील काही सांगता येत नाही. इंग्रजी माध्यमात गेला म्हणून खूप नुकसान झाले असे मात्र ऐकले नाही. इंग्रजी माध्यमात शिकला म्हणून मराठीपण हरवायला नको हे मात्र खरे.

खरं तर हा प्रश्नच संदर्भहिन आहे. आता मुलं इंग्रजी माध्यमातच शिकणार. प्रश्न एवढाच आहे की स्टेट बोर्ड सि.बी.एस. सी आय.सी.एस.सी, आय.जी.सी.एस.सी की आय.बी. ?

उपयोजक 29/11/2017 - 20:31
IIT/IIM हार्वर्ड , INSEAD, Oxford इथे शिकता येण्यासाठी नेमकं काय काय लागतं? अाणि हे जे काही लागतं ते मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांमधे(निदान मागच्या १० वर्षातल्या तरी) नसतं का? असेल तर आऊटपूट का दिसत नाही? मराठी माध्यमांतल शिक्षण हे पुढे जाऊन जागतिक स्तरावर टिकता येईल एवढं दर्जेदार नसतं का? किंवा राहिलेलं नाही का? मागच्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेली मुलं पुढे मात्र दर्जेदार संस्थेत शिकतात.हे कसं?

श्रीगुरुजी 01/12/2017 - 13:10
खालील संकेतस्थळावरील माहिती वाचा. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/After-Hindi-and-Marathi-lectures-in-Bengali-at-IIT-Bombay/articleshow/43175224.cms मुंबई आयआयटीमध्ये स्थानिक माध्यमातून शिक्षण घेतलेल्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांंसाठी मराठी, हिंदी व बंगालीतून तास आयोजित करून शिकण्यासाठी मदत केली जाते. या संस्थेत स्थानिक माध्यमातून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या बर्‍यापैकी आहे व त्यांना विशेषतः पहिल्या वर्षी इंग्लिशमधून विषय शिकण्यास अवघड जाते. त्यामुळे तेथील प्राध्यापकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. या वृत्तांतातील काही निष्कर्ष उल्लेखनीय आहेत. - A campus survey has shown that among IIT-B's 2013 batch's first-year students, 40% are from metropolitan cities, 35% from other cities, 21% from towns and the remaining 4% from villages. The institute's student media body, which conducted the study, found that academic performance was correlated to students' place of origin. विद्यार्थी कोणत्या भाषेच्या माध्यमातून शिकला यापेक्षा तो कोणत्या गावातून आला यावर विद्यार्थ्याची कामगिरी अवलंबून आहे असे लिहिले आहे. The survey also found that every third respondent felt their academic performance nosedived because of the medium of instruction being English (for exceptions, refer to main story). The average CPI of such students is 5.47. एकंदरीत येथील एक तृतीयांश विद्यार्थी इंग्लिशमधून शिकण्यास कचरत असावेत असं दिसतंय. ते कदाचित स्थानिक भाषेतून शिकले असावेत. ___________________________________________________________________________ खालील संकेतस्थळावर रोचक आकडेवारी आहे. http://blog.askiitians.com/jee-advanced-2014-result-analysis-favor-regional-languages/ जेईई-अ‍ॅडव्हान्स्डची पूर्वपरीक्षा, जेईई मेन्स, स्थानिक भाषेतून सुद्धा देता येते. या परीक्षा इंग्लिश माध्यमातून देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १२.५% टक्के आहे. मराठी माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ३.०३% टक्के आहे. यावरून एकदम असा निष्कर्ष काढता येईल की मराठी माध्यमातून शिकल्यामुळे ते मागे पडत आहेत. परंतु इतर आकडेवारी व निष्कर्ष वेगळेच चित्र दाखविते. गुजराती माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ११.०५% टक्के व हिंदी माध्यमातून परीक्षा देऊन जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ९.२१% टक्के आहे. म्हणजे इंग्लिशमधून किंवा गुजराती/हिंदी भाषेतून ही परीक्षा देऊन यश मिळविणार्‍यांच्या टक्केवारीत फारच थोडा फरक आहे. याचे कारणही वृत्तांतात दिले आहे. - A senior CBSE official shared that most students who took JEE Main in Marathi and Urdu were from government schools and poor families. Their poor performance and weak success rate can be attributed to lack of coaching and guidance too. Most of the JEE coaching is either available in English or in Hindi (in some regions), is expensive and is concentrated in urban areas. - An IIT faculty member opines that even the JEE Main aspirants taking exams in regional languages can have a better success rate if they have adequate study material and training in the languages they choose. This trend can be seen in the case of Gujarat where even students from well-off families study in Gujarati medium. Hence, the success rate of students who took JEE Main in Gujarati is quite high. मी याआधीच एका प्रतिसादात लिहिले आहे की अशा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे व अशा प्रशिक्षण वर्गांचे शुल्क खूप जास्त असल्याने कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. सर्वसाधारणपणे मराठी माध्यमातील बहुसंख्य शाळांमधून कमी उत्पन्न गटाचीच मुले असतात व त्यांना हे प्रशिक्षण परवडू शकत नसल्याने त्यांची टक्केवारी कमी दिसते. जर त्यांनासुद्धा हे विशेष प्रशिक्षण मिळाले तर ते सुद्धा या संस्थेत प्रवेश मिळवून शकतील. वरील परिच्छेद मी आधी लिहिलेलेच सिद्ध करतात. ____________________________________________________________ मराठी माध्यमातून शिकून प्रथम आयआयटी (मद्रास) व नंतर स्टॅनफोर्डमध्ये प्रवेश मिळविलेल्या सुजीत घोलपची स्फूर्तीदायक कहाणी त्याच्याच शब्दात - http://blog.sujeet.me/2014/06/let-no-one-tell-you.html तामिळ माध्यमातून शिकून आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळविणार्‍या व नंतर गुगलमध्ये जॉब मिळविणार्‍या अजून एका तामिळ विद्यार्थ्याची कहाणी - http://ajourneythatneverends.blogspot.in/2011/08/how-did-i-survive-that.html ३-४ वर्षांपूरी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून शिकणारी मृदुल थत्ते हिला ३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाचे रौप्य पदक मिळाले होते. तेव्हा ती १२ वीत शिकत होती. या स्पर्धेतील यशामुळे तिला एमआयटी पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश दिला व सध्या ती तिथेच पदवीचे शिक्षण घेत आहे. ज्ञानप्रबोधिनी ही अधिकृतरित्या इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. या शाळेत प्रवेश ५ वी मध्ये मिळतो (१ ली ते ४ थी वर्ग ही संस्था चालवित नाही). ४ थी तील मुलांची प्रवेश परीक्षा घेऊन फत ८० विद्यार्थ्यांना ५ वीत प्रवेश दिला जातो. ५ वीत प्रवेश घेतलेली मुले ४ थी पर्यंत मराठी किंवा अन्य माध्यमातून शिकलेली असतात. ५ वी नंतर जरी इंग्लिश माध्यम असले तरी शाळेचे वातावरण व सर्व उपक्रम संपूर्ण मराठी आहेत. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व सर्वजण मराठीतच बोलतात. इंग्लिश फक्त विषय शिकण्यापुरते आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 01/12/2017 - 15:14
महाराष्ट्रातील एका खेड्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या, मराठी माध्यमातून शिकलेल्या व नंतर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये प्रवेश मिळविलेल्या सागर देसाईची कहाणी - http://www.dnaindia.com/academy/report-worldly-wise-converge-at-iim-a-1273264 गुजराती माध्यमातून शिकलेल्या व व नंतर आयआयएम (अहमदाबाद) मध्ये प्रवेश मिळविलेल्या एका विद्यार्थ्याची कहाणी - https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Over-15-students-from-Gujarat-make-it-to-IIM-A/articleshow/46973245.cms

नमकिन 02/12/2017 - 18:58
निव्वळ एेदी पणा. HR ला आहात तर घ्या की PhD या विषयात, करा जरा मेहनत, अभ्यास, आकडेमोड इ. इ. IIT, IIM सरकारी नियंत्रणात असल्याने RTI खाली नक्की माहीती मिळेल पण उगा उचकवण्याचा आनंद घालवा कशाला? प्राथमिक माहीती व शिक्षण दुरापास्त असताना हे माध्मम वितंड कुठे उठाठेव करतील मराठी जन? सरकारी नोकरांना जोवर स्वत:च्या मुलांना सरकारी शाळेत शिकायची सक्ती होत नाही तोवर दर्जा सुधारणे नाही. या राज्यात राज्यभाषेची अवहेलना व तिचे पाईक शिक्षक सरकारी अधिका-यांच्या मनमानी, लहरी, धोरणशुन्य कारभारात पिचून गेल्याने कसचा दर्जा, सगळा जर्दा!! धागालेखकाला PhD साठी शुभेच्छा!! बाकी , विषयात वाद-विचार मूल्य शून्य. शिका व मोठे व्हा, स्वत:चा अभ्यास स्वत: करुन!

In reply to by नमकिन

babu b 03/12/2017 - 10:19
सरकारी नोकरांना जोवर स्वत:च्या मुलांना सरकारी शाळेत शिकायची सक्ती होत नाही तोवर दर्जा सुधारणे नाही. हे पटले नाही.

नमकिन 02/12/2017 - 19:45
मी 【राज्यातील तेराशे शाळा बंद - one thousand three hunderd school will shut down - Maharashtra Times】 | https://www.google.co.in/search?hl=mr-IN&ie=UTF-8&source=android-browser&q=%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6+%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE+%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6&gfe_rd=cr&dcr=0&ei=arIiWsLFEbKdX4mSruAB&gws_rd=ssl ची मजा घेत आहे आता शिकायचं कुटं? आन् कसं वो? लोकसंख्या वाढतेय पण पटसंख्या घटतेय.

In reply to by नमकिन

babu b 02/12/2017 - 20:47
पटसंख्या स्थलांतरीत होते. बाकी , सत्तांतर होउनही संस्कृती , भाषा वाचेना , हे गौडबंगाल काय म्हणे ?

babu b 04/12/2017 - 23:37
Taj terror attack has become a massive psychology case study in Harvard. Not ONE Taj employee abandoned the hotel and ran right through the attack. They helped guests escape and many died . It confounds psychologists . Finally they pin pointed 3 recruitment strategies 1) Taj did not recruit from big cities , they recruited from smaller cities where traditional culture still holds strong 2) They did not recruit toppers, they spoke to school masters to find out who were most respectful of their parents, elders , teachers and and others .3) They taught their employees to be ambassadors of their guests to the organisation not ambassadors of the company to their guests . The results are stupefying . The Indian army too does not recruit toppers, they recruit people through intensive psychological testing, perhaps that is why they have one of the most effective govt organisations in the country , unlike bureaucrats recruited for being topers but suspect psychologies . This has implications on parenting too https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=vQGz1YRqBPw

माझा मोठा मुलगा गेल्या वर्षी 12 वी त होता . तो मराठी (Semi english) माध्यमात होता . 12 वी CET त तो top 100 मधे होता , bits pilani ला प्रवेश मिळत होता . पण IIT च हवं होतं त्याला त्यामुळे I IT इंदौर ला प्रवेश घेतला . तो हुशार आणि अभ्यासू होताच पण त्याच्या मते अशा competitive परीक्षंत माध्यम महत्वाचे नसते . Basic concept समजून घेतली तर कठीण नाही . त्ाने अकरावीत क्लास लावला .सुरवातीचे सहा महिने icse cbse ची मुले क्लास मधे पुढे होती कारण काही portion आधीच झाला होता त्यांचा. पण नंतर अर्थातच मेहनत घेउन याने स्पेशल बॅच , स्पेशल टीचर मिळवले. यात त्यची हुशारी मेहनत धरली तरीही त्याचा अनुभव अगदीच ताजा आहे हे पण खरं . माझ्या मते एकूणच दर्जा खालावला आहे . मराठी माध्यमातून शिकणं कधीही चांगलेच. उगाचच भपका पाहून दुसरीकडे धावण्यापेक्षा हे बरं .

माध्यमापेक्षा शिक्षक महत्वाचे आहेत हे माझं मत पक्के आहे. आजूबाजूला पाहिलं तर इंग्रजी माध्यमाच्या गेल्या काहीच वर्षात सुरू झालेल्या शाळांमध्ये शिक्षक अगदीच सुमार आहेत. अत्यंत कमी पगारावर काम करणारे हे लोक दर्जेदार असतील तरी कसे? जुन्या मराठी शाळेत अजून काही शिक्षक शिल्लक आहेत (पण अशा शाळाच आता शिल्लक नाहीत. आहेत त्यांनीं माध्यम इंग्रजी करून घेतले आहे.) मी सध्या शाळाच शोधतेय आणि प्राधान्य मराठीलाच आहे. बाकी आयुष्यात यशस्वी होणे ही घटना अगणित घटकांवर अवलंबून आहे. एकट्या माध्यमाचा काय संबंध? आमच्या शाळेतला मुलगा आयआयटी आणि आयआयएम ला होता. भारतात पहिला आला होता cat मध्ये. एक काका पंढरपूरचे आहेत. मराठीच माध्यम. तेही ह्या दोन्ही संस्थमध्ये गोल्ड मेडलिस्ट आणि आज फार मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहेत. माझे बाबा खेडे गावात झाडाखाली भरणाऱ्या शाळेत शिकलेत, परिस्थितीमुळे डिप्लोमाच फक्त करू शकले. आज मोठ्या पदावर आहेत. हे तिघे मराठीतून शिकले म्हणून पुढे गेले नाहीत तर ते अत्यंत हुशार किंवा मेहनती होते. माध्यम महत्वाचं असत तर त्याच शाळेतले आम्ही सुद्धा आयआयटी मध्ये गेलो असतो. एवढ्या मोठ्या ठिकाणी जायला केवळ माध्यम (इंग्रजी वा मराठी) कसे महत्वाचे असेल? इतर अनेक पूरक गोष्टी हव्यात. त्यामुळे रानरेडा ह्यांचे प्रश्न पटले नाहीत. बाकी सगळ्याच शाळांचा दर्जा घसरतो आहे. मराठीचाच नाही.
मराठी माध्यमात शिकणार्‍या मुलांच्या पालकांचा हा धागा http://www.misalpav.com/node/41541 वाचला.चांगला उपक्रम होतोय.शुभेच्छा! याच विषयावर ग्रुपमधे चर्चा सुरु होती.त्या दरम्यान एक मुद्दा असा पुढे आला की विषयाचं आकलन चांगलं होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणं वगैरे ठिक आहे.पण हे चांगलं आकलन झालेले मराठी माध्यमातले विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संस्थांमधे का दिसत नाहीत? मागच्या १०-१२ वर्षात शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्यांपैकी कितीजण पुढे IIT/IIM हार्वर्ड,INSEAD सारख्या संस्थांतून शिक्षण घेतलेले आहेत,किंवा याच दर्जाच्या अन्य संस्थांतून शिकलेले आहेत?प्रायव्हेट बँकिंग,इन्व्हेस्टमेंट बँक

कार्यानुभवाचा तास

भ ट क्या खे ड वा ला ·

आम्हाल स्टोव चि दुरुस्ती होता. कार्यानुभवाच्या तासाला एकदा सर फरफरणारा बरनर स्टोव, पिन काकडा, बाटलीभर रॉकेल, आणी पाना घेउन वर्गात आले होते. त्यानंतर पुढचा अर्धा तास वर्गात धुरच होता. आम्ही मुलं उगाचच खोकायची एक्टींग करत राहीलो. मग पुढचा सगळा कार्यानुभव चित्रातुनच घ्यावा लागला.

In reply to by आदूबाळ

उदय 02/08/2017 - 02:09
स्टोव्ह मध्ये केरोसिन भरतात. त्याला पंप मारला की प्रेशरने ते एका सूक्ष्म छिद्रातून बाहेर येते जिथे ज्योत लावली की स्टोव्ह पेटतो. थोड्या वेळाने तिथे काजळी जमून त्या छिद्रात जमा होऊ लागते. त्या छिद्राचा पॅसेज मोकळा करण्यासाठी पिनचा वापर करतात. म्हणजे हार्ट अँजिओप्लॅस्टी करताना कॅथेटर वापरतात ना, काहीसे तसेच.

In reply to by उदय

खेडूत 02/08/2017 - 11:42
+१ आमच्या कॉलेजसमोरचा चहावाला ही 'स्टोव ची पिन' एरवी उलटी बर्नरजवळ तापलेली ठेवून दुधाच्या पिशवीवर अश्या सराईतपणे फिरवीत असे, की पिशवी पूर्ण उघडून दूध चहाच्या पातेल्यात मोकळे होई. हा उत्सव पहाण्यासारखा असे. :)

डॉ श्रीहास 01/08/2017 - 14:45
ज्या घरांमध्ये कामाला माणसं असतात त्यांच्याकडे ह्यॅ गोष्टी घडतातच ..... पण वेळ पडली तर कोणाकडून हे काम शिकून घेऊन केलं तर चांगलच !!

विशुमित 01/08/2017 - 16:13
लेख काही पटला नाही. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीत प्राविण्य मिळवलेच पाहिजे असे काही नाही. आठवडी बाजार, सामाजिक बाबींचा सर्व्हे आणि इतर तत्सम कार्य उद्योग आताच्या शाळा पण राबवतात.

In reply to by विशुमित

खरतर हे सर्व शाळेत शिकवावे अशी अपेक्षा ठेवणे ही बरोबर नाही आता ,पुर्वी अशिक्षित आई बाबांची मूले शाळेत जात असत , आता सुशिक्षित आई बाबांची जातात .. जीवन सुकर व्हावे या साठी पक्षी , प्राणी जसे आपल्या पिल्लाना आवश्यक गोष्टी शिकवतात (काही प्रजाती ) तसे जबाबदार पालकत्व म्हणून मानवाने ते शिकवावे आपल्या पिल्लाना .. इतर बाबतीत प्रगत देशांचे अनुकरण करताना आपली पुढील पिढी , अशा अनेक गोष्टी स्वतः करण्याच्या , त्या प्रगत देशातील जनतेचे अनुकरण करत नाहीत .. याच लेखावर मला दुसऱ्या ठिकाणी आलेली एक प्रतिक्रिया " सीए च्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या मुलीने चप्पल तुटली रस्त्यात तेव्हा आई ला विचारले आई चप्पल तुटल्ये आता काय करु ..?" अशाच एक दोन आल्या .. सर्व दोष त्या नवीन जोडी चाच नाही .. त्याना हे योग्य वयात अजिबात न करु न देणाऱ्या पालकांचा ही आहे .म्हणूनच एक बोट आपल्याकडे ...

कार्यानुभावाच्या त्रासाला हे शिकवतात? आम्हाला घोटीव पेपरच्या निरूपयोगी वस्तु, काही तरी लोकरीचं वगैरे शिकवायचे. म्हणजे ते ही आवश्यक आहे पण सोबतच अशा जीवनावश्यक गोष्टी सुद्धा शिकवायला हरकत नव्हती. मलाही गॅस लावता येत नाही. म्हणजे मी प्रयत्न केलाय, पण मला नेहमी असं वाटतं की मी चुकीचा लावला आणि आता तो लीक होतोय. खरंच गॅस लावणे, गाडीचे चाक बदलणे, गाडी मेन स्टॅण्डवर लावणे, बल्ब बदलणे, ट्युब लावणे, बॅंकेत चेक भरणे इ साध्या गोष्टी सगळ्यांना यायलाच हव्यात.

In reply to by पिलीयन रायडर

अगदी सहमत ........ मी लग्न झाल्यावर बायकोला सांगितल तुला जेवण ( स्वयंपाक ) छान जमला नाही तरी चालेल मला , मी मदत करेन वेळ पडली कि पण , सिलेंडर वाला आला कि त्याच्या कडून सिलेंडर नीट तपासून घेऊन , रिकामा सिलेंडर बाहेर आणून देता आला पाहिजे ,( त्या साठीच्या सर्व ट्रिक्स आणि सोपे उपाय तिला शिकवले ) त्या माणसाला सिलेंडर लावे पर्यंत थांबवून , शिवाय त्याच माणसाकडून बरोबर जोडला याची खात्री करून घेता आली पाहिजे किचन वर मालकी गाजवायची असेल तर किचन मधील ज्या ज्या गोष्टी जुन्या / नवीन तंत्रज्ञाना वर आधारित आहेत त्याची संपूर्ण माहिती असायलाच हवी ....तरच मी तुला किचन क़्विन म्हणेन वर सांगितल्या प्रमाणे बायका घरात एकट्या असताना जर वरील कोणतेही अडचणी आल्या तर निदान प्राथमिक माहिती असेल तर त्या डेरिंग करून निदान त्या सोप्या करू शकतात / त्यातून मार्ग काढू शकतात ........हे पुरुषांचे काम आहे असे म्हणून चालत नाही.... कारण फालतू कामासाठी पुरुषांवर अवलंबून रहावे लागते आणि मग विनाकारण हातातील कामास उशीर होतो .. गाडी फक्त भरधाव चालवणे म्हणजे झाले असे नाही .........गाडीब्द्द्लची जुजबी माहिती हि असायलाच हवी ..........अचानक रस्त्यात गाडी बंद पडली तर काही बायकांना आकाश कोसळले असे वाटू लागते .... तेव्हा प्रथम काय चेक पोइंट आहेत त्याची एक यादी कागदावर लिहून ति डिकी मध्ये असायला हवीच .... एकदा ते सगळे पोइंत्स स्वतः चेक केले आणि तरीही प्रोब्लेम सोल्व नाही झाला तर .... त्याच कागदावर सर्विस सेंटर / नेहमीचा मेकानिक चा फोन नंबर असायला हवा .....( बरेच वेळेस मी पाहतो रस्त्यावर गाडी बंद झाली कि बायका अंगात आल्यासारखं करतात ..... त्यात उन डोक्यावर असेल तर काय विचारू नका .... स्मार्ट फोन ची स्क्रीन दिसत नाही ( कारण डोळ्यावरचा काला चष्मा काढायचं विसरतात ) शिवाय रस्त्यावरची प्या.... प्या.... पु.... पू..... चालूच असते , अशा वेळी सुपर कुल राहून सर्वात आधी इंडिकेटर देऊन गाडी बाजूला करून सावली मध्ये उभी करावी आणि कम्फर्टेबल मोड मध्ये दिक्कीतली यादी काढून टिक करत जावे. या सर्व गोष्टी अवघड नसतात पण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांच्या समोर केले नाही तर त्या बद्दल ची कल्पना नसते ..... म्हणून कार्यानुभव चा तास हा प्रत्येक घरात घेणे अतिशय गरजेचे आहे.

थॉर माणूस 02/08/2017 - 06:09
आम्ही कार्यानुभव च्या तासाला भूगोल, भूमिती असल्या गोष्टी शिकलो कायम. नंतर कधीतरी मुल्यशिक्षण वगैरे प्रकार सुरू झाले तेव्हा त्या तासाला मराठी, संस्कृत इत्यादी भाषा शिकवल्या गेल्या. :)

हेमंतकुमार 02/08/2017 - 12:38
लेखाशी सहमत. गॅस न बदलता येणार्‍या बर्‍याच जणी पाहिल्यात. तसेच घरचा इलेक्ट्रिक चा फ्युज ही बदलता आला पाहिजे. म्हणून कार्यानुभव चा तास हा प्रत्येक घरात घेणे अतिशय गरजेचे आहे. > +१०००

यात झुरळ पाल दिसल्यावर फेफरे आल्यागत उड्या न मारता शांतपणे त्या कीटकांना कसे हुसकावून लावायचे ह्याचे शिक्षण पहिले दिले पाहिजे.

अजया 02/08/2017 - 20:56
ज्यांना बर्याचदा लहान मूल घेऊन एकटे राहायची वेळ येते तेव्हा गरज पडल्यावर आपोआप ही सगळी कामं कधीनाकधी करायची वेळ येऊन यायला लागतात असा अनुभव आहे! गॅस कधीही जाऊ शकतो. तुम्ही सोसायटीत राहत असाल तर कोणाला बोलावता येईल. आजुबाजुला अंतर ठेवुन बंगले आहेत अशा ठिकाणी राहिले की पहिल्या वेळच्या गडबडीनंतर आपोआप किंवा नाईलाजाने शिकले जातेच आणि जावे. व्यवस्थित गॅसवाल्याला बोलावून शिकुन घ्यावे हे उत्तम. ते लिकेज तपासायलाही शिकवतात. तसेच फ्युज ट्यूब चाक आदि गोष्टी. त्या त्या विषयातल्या एक्सपर्टकडून शिकुन घेतले प्रसंग आल्यावर की निदान पुढे अडत नाही हे गेल्या सात आठ वर्षात ज्ञान प्राप्त झाले आहे. हाच तो कार्यानुभव म्हणायचा! बाकी शाळेत कार्यानुभव म्हणून कुंडीतील लागवड असा विषय होता. तेव्हा प्लॅस्टिकच्या डब्यात गाजराला आलेला तुरा न्यायचा असे. एवढाच प्रकार होता :)

आम्हाल स्टोव चि दुरुस्ती होता. कार्यानुभवाच्या तासाला एकदा सर फरफरणारा बरनर स्टोव, पिन काकडा, बाटलीभर रॉकेल, आणी पाना घेउन वर्गात आले होते. त्यानंतर पुढचा अर्धा तास वर्गात धुरच होता. आम्ही मुलं उगाचच खोकायची एक्टींग करत राहीलो. मग पुढचा सगळा कार्यानुभव चित्रातुनच घ्यावा लागला.

In reply to by आदूबाळ

उदय 02/08/2017 - 02:09
स्टोव्ह मध्ये केरोसिन भरतात. त्याला पंप मारला की प्रेशरने ते एका सूक्ष्म छिद्रातून बाहेर येते जिथे ज्योत लावली की स्टोव्ह पेटतो. थोड्या वेळाने तिथे काजळी जमून त्या छिद्रात जमा होऊ लागते. त्या छिद्राचा पॅसेज मोकळा करण्यासाठी पिनचा वापर करतात. म्हणजे हार्ट अँजिओप्लॅस्टी करताना कॅथेटर वापरतात ना, काहीसे तसेच.

In reply to by उदय

खेडूत 02/08/2017 - 11:42
+१ आमच्या कॉलेजसमोरचा चहावाला ही 'स्टोव ची पिन' एरवी उलटी बर्नरजवळ तापलेली ठेवून दुधाच्या पिशवीवर अश्या सराईतपणे फिरवीत असे, की पिशवी पूर्ण उघडून दूध चहाच्या पातेल्यात मोकळे होई. हा उत्सव पहाण्यासारखा असे. :)

डॉ श्रीहास 01/08/2017 - 14:45
ज्या घरांमध्ये कामाला माणसं असतात त्यांच्याकडे ह्यॅ गोष्टी घडतातच ..... पण वेळ पडली तर कोणाकडून हे काम शिकून घेऊन केलं तर चांगलच !!

विशुमित 01/08/2017 - 16:13
लेख काही पटला नाही. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीत प्राविण्य मिळवलेच पाहिजे असे काही नाही. आठवडी बाजार, सामाजिक बाबींचा सर्व्हे आणि इतर तत्सम कार्य उद्योग आताच्या शाळा पण राबवतात.

In reply to by विशुमित

खरतर हे सर्व शाळेत शिकवावे अशी अपेक्षा ठेवणे ही बरोबर नाही आता ,पुर्वी अशिक्षित आई बाबांची मूले शाळेत जात असत , आता सुशिक्षित आई बाबांची जातात .. जीवन सुकर व्हावे या साठी पक्षी , प्राणी जसे आपल्या पिल्लाना आवश्यक गोष्टी शिकवतात (काही प्रजाती ) तसे जबाबदार पालकत्व म्हणून मानवाने ते शिकवावे आपल्या पिल्लाना .. इतर बाबतीत प्रगत देशांचे अनुकरण करताना आपली पुढील पिढी , अशा अनेक गोष्टी स्वतः करण्याच्या , त्या प्रगत देशातील जनतेचे अनुकरण करत नाहीत .. याच लेखावर मला दुसऱ्या ठिकाणी आलेली एक प्रतिक्रिया " सीए च्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या मुलीने चप्पल तुटली रस्त्यात तेव्हा आई ला विचारले आई चप्पल तुटल्ये आता काय करु ..?" अशाच एक दोन आल्या .. सर्व दोष त्या नवीन जोडी चाच नाही .. त्याना हे योग्य वयात अजिबात न करु न देणाऱ्या पालकांचा ही आहे .म्हणूनच एक बोट आपल्याकडे ...

कार्यानुभावाच्या त्रासाला हे शिकवतात? आम्हाला घोटीव पेपरच्या निरूपयोगी वस्तु, काही तरी लोकरीचं वगैरे शिकवायचे. म्हणजे ते ही आवश्यक आहे पण सोबतच अशा जीवनावश्यक गोष्टी सुद्धा शिकवायला हरकत नव्हती. मलाही गॅस लावता येत नाही. म्हणजे मी प्रयत्न केलाय, पण मला नेहमी असं वाटतं की मी चुकीचा लावला आणि आता तो लीक होतोय. खरंच गॅस लावणे, गाडीचे चाक बदलणे, गाडी मेन स्टॅण्डवर लावणे, बल्ब बदलणे, ट्युब लावणे, बॅंकेत चेक भरणे इ साध्या गोष्टी सगळ्यांना यायलाच हव्यात.

In reply to by पिलीयन रायडर

अगदी सहमत ........ मी लग्न झाल्यावर बायकोला सांगितल तुला जेवण ( स्वयंपाक ) छान जमला नाही तरी चालेल मला , मी मदत करेन वेळ पडली कि पण , सिलेंडर वाला आला कि त्याच्या कडून सिलेंडर नीट तपासून घेऊन , रिकामा सिलेंडर बाहेर आणून देता आला पाहिजे ,( त्या साठीच्या सर्व ट्रिक्स आणि सोपे उपाय तिला शिकवले ) त्या माणसाला सिलेंडर लावे पर्यंत थांबवून , शिवाय त्याच माणसाकडून बरोबर जोडला याची खात्री करून घेता आली पाहिजे किचन वर मालकी गाजवायची असेल तर किचन मधील ज्या ज्या गोष्टी जुन्या / नवीन तंत्रज्ञाना वर आधारित आहेत त्याची संपूर्ण माहिती असायलाच हवी ....तरच मी तुला किचन क़्विन म्हणेन वर सांगितल्या प्रमाणे बायका घरात एकट्या असताना जर वरील कोणतेही अडचणी आल्या तर निदान प्राथमिक माहिती असेल तर त्या डेरिंग करून निदान त्या सोप्या करू शकतात / त्यातून मार्ग काढू शकतात ........हे पुरुषांचे काम आहे असे म्हणून चालत नाही.... कारण फालतू कामासाठी पुरुषांवर अवलंबून रहावे लागते आणि मग विनाकारण हातातील कामास उशीर होतो .. गाडी फक्त भरधाव चालवणे म्हणजे झाले असे नाही .........गाडीब्द्द्लची जुजबी माहिती हि असायलाच हवी ..........अचानक रस्त्यात गाडी बंद पडली तर काही बायकांना आकाश कोसळले असे वाटू लागते .... तेव्हा प्रथम काय चेक पोइंट आहेत त्याची एक यादी कागदावर लिहून ति डिकी मध्ये असायला हवीच .... एकदा ते सगळे पोइंत्स स्वतः चेक केले आणि तरीही प्रोब्लेम सोल्व नाही झाला तर .... त्याच कागदावर सर्विस सेंटर / नेहमीचा मेकानिक चा फोन नंबर असायला हवा .....( बरेच वेळेस मी पाहतो रस्त्यावर गाडी बंद झाली कि बायका अंगात आल्यासारखं करतात ..... त्यात उन डोक्यावर असेल तर काय विचारू नका .... स्मार्ट फोन ची स्क्रीन दिसत नाही ( कारण डोळ्यावरचा काला चष्मा काढायचं विसरतात ) शिवाय रस्त्यावरची प्या.... प्या.... पु.... पू..... चालूच असते , अशा वेळी सुपर कुल राहून सर्वात आधी इंडिकेटर देऊन गाडी बाजूला करून सावली मध्ये उभी करावी आणि कम्फर्टेबल मोड मध्ये दिक्कीतली यादी काढून टिक करत जावे. या सर्व गोष्टी अवघड नसतात पण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांच्या समोर केले नाही तर त्या बद्दल ची कल्पना नसते ..... म्हणून कार्यानुभव चा तास हा प्रत्येक घरात घेणे अतिशय गरजेचे आहे.

थॉर माणूस 02/08/2017 - 06:09
आम्ही कार्यानुभव च्या तासाला भूगोल, भूमिती असल्या गोष्टी शिकलो कायम. नंतर कधीतरी मुल्यशिक्षण वगैरे प्रकार सुरू झाले तेव्हा त्या तासाला मराठी, संस्कृत इत्यादी भाषा शिकवल्या गेल्या. :)

हेमंतकुमार 02/08/2017 - 12:38
लेखाशी सहमत. गॅस न बदलता येणार्‍या बर्‍याच जणी पाहिल्यात. तसेच घरचा इलेक्ट्रिक चा फ्युज ही बदलता आला पाहिजे. म्हणून कार्यानुभव चा तास हा प्रत्येक घरात घेणे अतिशय गरजेचे आहे. > +१०००

यात झुरळ पाल दिसल्यावर फेफरे आल्यागत उड्या न मारता शांतपणे त्या कीटकांना कसे हुसकावून लावायचे ह्याचे शिक्षण पहिले दिले पाहिजे.

अजया 02/08/2017 - 20:56
ज्यांना बर्याचदा लहान मूल घेऊन एकटे राहायची वेळ येते तेव्हा गरज पडल्यावर आपोआप ही सगळी कामं कधीनाकधी करायची वेळ येऊन यायला लागतात असा अनुभव आहे! गॅस कधीही जाऊ शकतो. तुम्ही सोसायटीत राहत असाल तर कोणाला बोलावता येईल. आजुबाजुला अंतर ठेवुन बंगले आहेत अशा ठिकाणी राहिले की पहिल्या वेळच्या गडबडीनंतर आपोआप किंवा नाईलाजाने शिकले जातेच आणि जावे. व्यवस्थित गॅसवाल्याला बोलावून शिकुन घ्यावे हे उत्तम. ते लिकेज तपासायलाही शिकवतात. तसेच फ्युज ट्यूब चाक आदि गोष्टी. त्या त्या विषयातल्या एक्सपर्टकडून शिकुन घेतले प्रसंग आल्यावर की निदान पुढे अडत नाही हे गेल्या सात आठ वर्षात ज्ञान प्राप्त झाले आहे. हाच तो कार्यानुभव म्हणायचा! बाकी शाळेत कार्यानुभव म्हणून कुंडीतील लागवड असा विषय होता. तेव्हा प्लॅस्टिकच्या डब्यात गाजराला आलेला तुरा न्यायचा असे. एवढाच प्रकार होता :)
सकाळीच घंटानाद, नेहमीचे वर्तमानपत्र, कचरा, दुध हे घंटानाद झाल्यावर चा हा चौथा. स्वनिर्मित नाष्ट्याचा आस्वाद आई सोबत घेत होतो, थोड्याशा नाराजीनेच दरवाजा उघडला. दारात शेजारच्या घरातील नवी सून उभी, “अंकल आपको सिलेंडर चेंज करने आता है क्या” हां आता है, आता हुं असे म्हणून आत वळलो टी शर्ट अडकवून गेलो. सिलेंडर बदलला, घरात फक्त नवी जोडी. सासूबाई, स्मिताची मैत्रीण बाहेरगावी गेलेली. मुलगा व सून दोन्ही ही छोटीशी कृती कशी करावी याबाबत पूर्ण अशिक्षित. दुसरा सिलेंडर सील सकट होता बाजूला , म्हणजे प्रयत्न ही केलेला नव्हता. मोबाईल, गाड्या, नवी नवी उपकरणे यात भलतीच स्मार्ट असलेली ही पिढी. मन सहज मागे गेले.

परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय?

खेडूत ·

माझ्या पहाण्यात तरी अशी उदाहरणं नाहीत,पदवीनंतर जर्मनी व युएसए वा ऑस्ट्रेलियात गेलेले अनेक मित्र आहेत.पण पदवीसाठी परदेशात पाठवने मला तरी अयोग्य वाटते.

गॅरी ट्रुमन 11/06/2016 - 11:40
मला वाटते की भारतातील शालेय शिक्षण चांगलेच आहे.पण दुर्दैवाने पदवी शिक्षणाच्या बाबतीत हीच गोष्ट लिहिता येणार नाही. सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली कॉलेजे भारतात आहेत. उदाहरणार्थ इंजिनिअरींगमध्ये आय.आय.टी, एन.आय.टी इत्यादी, लॉ मध्ये नॅशनल लॉ स्कूल इत्यादी. पण देशातील कॉलेजांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अशा चांगल्या कॉलेजांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे. पदवी शिक्षण हा खूप महत्वाचा टप्पा असतो. आणि अशा वेळी शिक्षणासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळणे खूपच गरजेचे असते. मी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील शिक्षणपध्दती बघितली आहे. अमेरिकेत मी पदवीचा विद्यार्थी नव्हतो तर पदव्युत्तर विद्यार्थी होतो पण पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी Teaching Assistant म्हणून दोन वर्षे होतो आणि त्यावरून त्या पध्दतीचीही बऱ्यापैकी माहिती मला झाली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. अमेरिकेत मी काही फार टॉपच्या विद्यापीठात नव्हतो तर एका मध्यम प्रतीच्या विद्यापीठात होतो. तरीही त्या विद्यापीठातील पदवी शिक्षणाचा दर्जा भारतातील माझ्या कॉलेजच्या दर्जाच्या नक्कीच कितीतरी चांगला होता हे नक्की. त्याविषयीची माझी काही निरीक्षणे: १. अमेरिकन विद्यापीठांमध्ये नुसता घोकंपट्टीवर भर नसतो तर काहीतरी प्रोजेक्ट असतोच. भारतात डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट अनेकदा काहीतरी करायचा म्हणून केला जातो. तशी परिस्थिती तिथे नाही. माझ्या विद्यापीठातील undergraduate विद्यार्थ्यांनी सोलार कार बनवली होती. तसेच समरमध्ये बहुतांश विद्यार्थी इंटर्नशीप वगैरे करतात.त्याचा पुढे नोकरी मिळायला नक्कीच उपयोग होतो. २. अमेरिकेत मध्यम प्रतीच्या विद्यापीठांमध्येही उत्कृष्ट संशोधन लॅब असतात. उदाहरणार्थ फ्लॉरीडातील माझ्या विद्यापीठात Advanced Aero Propulsion Laboratory, National High Magnetic Field Laboratory इत्यादी लॅब होत्या. या प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे पी.एच.डी आणि एम.एस चे विद्यार्थी असले तरी चमक दाखविल्यास undergraduate विद्यार्थ्यांनाही संबंधित प्राध्यापक लॅबमध्ये घेतात. त्यातून खूप काही शिकायची संधी असते हे नक्कीच. ३. अमेरिकेतील विद्यापीठांच्या लायब्ररींना खरोखरच तोड नाही. मध्यम प्रतीच्या विद्यापीठामधील लायब्ररी सुध्दा प्रचंड समृध्द असतात. ४. विद्यापीठांमध्ये flexibility असल्यामुळे इतर विषयांवरील कोर्सेस घेणे किंवा आपला विषय सोडून दुसरा विषय आवडायला लागला तर आपले मेजरच बदलणे शक्य होते. अर्थात हे undergraduate पातळीवर सोपे आहे-- मास्टर्स डिग्रीला त्यामानाने कठिण आहे. या गोष्टी लिहिल्या आहेत या साध्या विद्यापीठातील. हार्वर्ड, प्रिन्सटन, कॅलटेक, स्टॅनफर्ड, येल इत्यादी ठिकाणी जे काही काम चालते त्याला खरोखरच तोड नाही. माझ्या प्राध्यापक गाईडच्या दोन मुलींपैकी एक हार्वर्डमध्ये आणि दुसरी एम.आय.टी ला undergraduate ला होती. तिथे त्यांना शिकविणारे काही प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते होते. अशा गोष्टी भारतात आपल्या जीवनकाळात तरी बघायला मिळणे कठिण आहे. हे मुद्दे शिक्षणाविषयीचे झाले. मला वाटते अगदी १८ व्या वर्षापासून परदेशी राहायचे इतरही अनेक intangible फायदे आहेत. एक तर स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी आपल्या जबाबदारीवर करायची सवय लागते. दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा. तसेच सगळ्या जगातून विद्यार्थी तिथे येत असतात त्यामुळे इतर देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलून इतर लोक कसे विचार करतात, कसे राहतात या गोष्टी शिकायला मिळतात. तसेच ऑन कॅम्पस पार्ट टाईम नोकरी करताना काही विद्यार्थ्यांना अगदी वॉशरूम साफ करायचीही कामे करावी लागतात. त्यातूनच पैसे मिळवायला किती घाम गाळावा लागतो हे त्यांना आपण होऊन समजून येते. त्यासाठी अन्य कोणी काही सांगायची गरज पडत नाही. या सगळ्या गोष्टी करता करता त्या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व नक्कीच विकसित होते यात अजिबात शंका नाही. माणसाचा विकास हा comfort zone मध्ये कधीच होत नाही. त्या comfort zone मधून बाहेर पडायला परदेशातील शिक्षण अती उपयुक्त आहे. तेव्हा मला वाटते की जर परदेशात पदवीला जायची जरी संधी मिळाली तरी ती अजिबात सोडू नये.

In reply to by गॅरी ट्रुमन

आदूबाळ 11/06/2016 - 13:13
दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा.
ये बात! अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षिला गेलेला पैलू.

In reply to by गॅरी ट्रुमन

चतुरंग 11/06/2016 - 16:14
माझे दोन पैसे - मला स्वत:ला अमेरिकेतल्या शिक्षणाचा थेट अनुभव नाहीये परंतु इतरांशी बोलून बघून जे काही समजले आहे ते असे की इथली शिक्षणव्यवस्था रोखठोक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आच किती आहे त्याप्रमाणे रिसोर्सेस मिळू शकतात, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही वर वर जाऊ शकता, शक्यतोवर अडथळे येत नाहीत. पाट्या टाकून फारसे काही हाताला लागण्याची शक्यता नाही. संधींच्या बाबतीत वरती गॅरी भाऊ म्हणतात तसेच. संधी हुडकाव्या लागतात, पाठपुरावा करावा लागतो, स्वतःला सिद्ध करावं लागतं मग तुम्हाला चांगलं काहीतरी निश्चित मिळू शकतं. इथे तुम्ही स्वतंत्र होता, स्वावलंबी होता हे म्हणणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणं महाकठिण आहे. विशेषतः आपल्याकडच्या बर्‍यापैकी सुरक्षित कोषात वाढलेल्या मुलामुलींसाठी सगळ्या गोष्टी स्वावलंबनाने करणे हे महाकठिण होऊ शकते. १८ व्या वर्षी तुम्ही एक अ‍ॅडल्ट म्हणून इथल्या समाजात येता. तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे असतात. कोणी असे कर, तसे करु नकोस असे सांगेल असे नाही. तुम्ही विचारलेत तर सल्ला मिळू शकतो अन्यथा नाही. स्वयंपाक येणे, खाण्यापिण्याचे फालतू नखरे नसणे, शिस्त, वेळ पाळण्याची वृत्ती, मेहनत करण्याची तयारी असेल (संपूर्ण वर्षभर - फक्त परीक्षेच्या आधी दहा दिवस नव्हे :) ) आणि योग्य ती निर्णयक्षमता असेल तर यश नक्कीच मिळणार. त्यामुळे मार्कांबरोबरच व्यक्तिमत्त्व किती विकसित करता येते आहे त्याप्रमाणे इथे रुळणे सोपे जाऊ शकते.. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट - कोर्स बदलण्याची मुभा असल्यामुळे पहिल्या वर्षी विद्यार्थ्याने जो कोर्स निवडला आहे त्यातच पुढे शिक्षण चालू ठेवेल असे बर्‍याचदा होत नाही. माझ्या बघण्यात एका उदाहरणात मेडीसीनला जायचे असे ठरवून दुसर्‍या वर्षी इंग्लिश लिटरेचर पक्के करुन त्या मुलीने पदवी पूर्ण केली! त्यामुळे अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)

In reply to by चतुरंग

प्रदीप 11/06/2016 - 19:25
अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)
पालकांचे स्वप्न गेले खड्ड्यात ! कुणाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे? पालकांच्या की पाल्यांच्या? खरे तर अमेरिकेतील पदवीपूर्ण शिक्षणपद्धतीत कोर्स बदलता येतो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, असे मी म्हणतो. माझ्याही पाहण्यात अशी अनेक उदाहरणे आहकी, की सुरूवात एका हेतूने ('ध्येय' हा शब्द मुद्दम टाळला आहे, सतराव्या- अठराव्या वर्षी बव्हंताशी मुलामुलींना ध्येय वगैरे काही नसते) मुले तिथे गेली व नंतर दुसरेच कोर्सेस केले. त्यांपैकी कुणाचेही पुढे नुकसान झाले असल्याचे माझ्या पहाण्यात नाही. आणि मी पाहिलेल्या सर्वच केसेस, मी रहातो तेथल्या असल्याने, पालक ओपन माईंडेड होते, व असे काही होऊ शकेल ह्याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. बाकी ट्रुमन ह्यांच्या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत आहे.

In reply to by प्रदीप

चतुरंग 11/06/2016 - 21:47
त्यात उपरोध आहे! ":)" आहे ना राव! आपल्याकडे बहुतेकदा पालकांची स्वप्ने मुलांना वाहण्यास भाग पाडले गेले असण्याची शक्यता असते... असो, मुद्दा पूर्णच समजलेला असल्याने जास्ती लिहीत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

उल्का 11/06/2016 - 16:48
खूप छान लिहिलय. मला प्रत्यक्ष काही अंडरग्रॅड्चा फायदा नसला तरिही वाचायला आवडलं. आपल्या इथे पण मुलं अनेक प्रोजेक्ट्स करत असतात. मटा पुरवणीत बरेचदा अशा बातम्या येत असतात. आणि काही कॉलेजेस तर फारशी ऐकलेली पण नसतात. मला वाटतं मुळात त्या मुलाना आवड असायला हवी. हल्ली इन्टर्नेट मुळे आवड असल्यास ज्ञान मिळवणे अवघड नाही. आता मूळ प्रश्नाला जनरल उत्तर - जाण्यासाठी खालील मुद्दे पण विचारात घ्यावेत. १. त्या पाल्याला स्वतःलाच जायचे आहे का? - कारण आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत फोर्स केला जातो. पालक आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादताना दिसत असतात. केवळ प्रवाह आहे म्हणुन पाठवु नये. मुलाची आवड लक्षात घ्यावी. २. तो मानसिक दृष्ट्या कणखर आहे का? - तिथे घरच्याना, देशाला सोडुन एकटे राहायचे असते. आपण बारावी पर्यंत लाडावलेलं बाळ तिथे अनेक शारिरिक कष्टाना सामोरे जाणार असते. त्यासाठी ते तयार आहे का? निव्वळ यु. एस.चं आकर्षण तर नाही ना? हेही विचारात घेतले पाहिजे. ३. पालकांची आर्थिक तयारी आहे का? - अन्डरग्रॅड साठी शिष्यवृती नसते असे ऐकुन आहे. नक्की माहीत नाही. कदाचित असुही शकेल. पण नाही असे गृहित धरुन खर्चाचा अंदाज घ्यावा. कारण प्रश्न एका नाही तर चार वर्षांचा असणार आहे. सगळीकडे वाढणार्‍या महागाईचा आणि आपल्या रुपयाची होणारी घसरण याचाही विचार करावा. हे मुद्दे कशाही प्रकारे नकारात्मक नसुन फक्त निर्णय घेताना प्रत्येक बाबीचा विचार केला जावा म्हणुन आहेत. सर्व बाजुनी नीट विचार करुन योग्य निर्णय पाल़क घेतील ह्याची खात्री आहे. त्याना खूप खूप शुभेच्छा!

अजया 11/06/2016 - 14:46
धागा काढल्याबद्दल अनेक धन्यवाद. परदेशी अंडरग्रॅड शिक्षणाबद्दल चांगले मुद्दे वर आले आहेत.याउलट काही सल्ले मला मिळाले आहेत. १ परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे. २ कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही. ३ अंडरग्रॅड शिक्षणासाठी फारशी माहिती मिळत नाही.विशेषतः युनिव्हर्सिटी सिलेक्शन, शिष्यवृत्ती इ गोष्टी ४ मुलगा फक्त अठरा वर्षाचा असताना कसा लांब पाठवणार तू इतका! खरंच हा प्रश्न बरेच लोक विचारतात.तो होम सिक होईल, आजारी पडेल तर तुझ्याकडे अमेरिकन व्हिसा नाही.काय करशील अशा वेळी.मुलगा बघून घेईल हे उत्तर बरेचसे इतरांना पटत नाही.मग मलाही शंका यायला लागते! मुळात अमेरिकेत अंडरग्रॅडला जाणे ही मुलाची इच्छा आहे.आम्हाला काय करावे हे कळत नाही याबाबतीत! तसा तो दहावीला ९५% सिबिएसईत मिळवलेला मुलगा आहे.पण जेईई, सिइटी आदि परीक्षांतून जाऊन निदान शासकिय इंजिनिअरींग काॅलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग काॅलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.मुलाला फक्त पदवी मिळेल ज्ञान नाही याचे नक्कीच वाईट वाटेल.म्हणून हा माहिती मिळवण्याचा खटाटोप करत आहोत. कोणी सॅट परीक्षेबाबत तसेच अमेरिकेतील अंडरग्रॅड शिक्षणाबाबत लिहिल्यास फार उपयोगी होईल.

In reply to by अजया

रेवती 11/06/2016 - 17:03
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे. हो महाग आहे. पीजीचा खर्च त्याने पैसे मिळवून करण्याबद्दल मुलाचे मत आजमावावे असे वाटते.

In reply to by अजया

जर पदव्युत्तर शिक्षण परदेशात करायची इच्छा असेल तर (खर्च सोसण्याची तयारी असल्यास) विचारपूर्वक निवडलेल्या त्याच (कदाचित् इतर पाश्चिमात्य) देशातील विद्यापिठात पदवी करणे अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते... १. उत्तम शिक्षणपद्धती व व्यवसायाभिमुख शिक्षण. २. पदवी करताना शिक्षणद्धती आणि जीवनपद्धतीची झालेली ओळख पदव्युत्तर शिक्षणात बरीच फायद्याची होते. बाकि इतर मुद्दे इतरत्र आले आहेतच.

In reply to by अजया

गॅरी ट्रुमन 11/06/2016 - 21:26
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे.
नक्कीच. Undergraduate ला स्कॉलरशीप बहुतेक नसतात त्यामुळे चार वर्षाचा खर्च एखाद कोटी पेक्षा जास्तही होऊ शकतो. आणि मधल्या काळात डॉलरचा दर वाढल्यास अजून जास्त. काही वेळा विद्यार्थ्यांना वेव्हर वगैरे मिळतात. त्यामुळे खर्च कमी होतो.
कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही.
नाही. कुठल्यातरी अबक कॉलेजमधून undergraduate केले तर पीजीसाठी चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणे खूप कठिण असते. आज स्टॅनफर्डमध्ये भारतीय विद्यार्थी आहेत त्यापैकी ९५% IIT किंवा बिट्स पिलानी अशा संस्थांमधील असतात. अर्थातच स्टॅनफर्ड वगैरे विद्यापीठे सगळ्यांसाठी नाहीत.पण स्टॅनफर्डमध्ये प्रवेश मिळवेल तितकी क्षमता असलेला विद्यार्थी केवळ या कारणामुळे पीजीसाठी बर्‍याच खालच्या विद्यापीठात दिसला तर मात्र वाईट वाटेल.
निदान शासकिय इंजिनिअरींग कॉलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग कॉलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.
नवी मुंबईतील दर स्टेशनवरील कॉलेजांचा दर्जा नक्कीच चांगला नाही.

In reply to by अजया

ताई तुम्हाला दर्जाबाबत साशंकता वाटते मी खात्री देतो ही सर्व काॅलेज फालतु आहेत. शक्य तर मुलाला शासकिय काॅलेजमध्येच प्रवेश घेउदे. कराड, सांगली, अमरावती ही दूर व मुंबईकरांसाठी मागास गावे असली तरी तिथले शिक्षण व एकंदर वातावरण फारच उत्तम आहे. मुंबई, पुणे मिळाले तर प्रश्नच नाही.

नगरीनिरंजन 11/06/2016 - 19:09
दहा-वीस वर्षांपूर्वीचं अमेरिकन जॉबमार्केट आणि आताचं जॉबमार्केट ह्यात फरक पडलेला असणार. त्यामुळे लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च करणे आवश्यक आहे. किमान गेल्या तीन-चार वर्षांत ज्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण केलंय अशा तीन-चार मुलांशीतरी संपर्क पाहिजे. अमेरिका/युरोपमध्ये सध्या जिथे फार स्किल्सची गरज नाही अशी कामे आशियाई देशात पाठवली जातात. अगदी सिटीबँक, जेपीमॉर्गन पासून गुगल, फेसबुक, ॲपल व जॉनडीर वगैरे सारख्या कंपन्यांनी आशियाई देशांमध्ये मोठमोठी कार्यालये उघडली आहेत. त्यामुळे परदेशातच राहायचे असल्यास हायली स्पेशलाईज्ड काम करण्याचे स्किल मिळवण्याची अपत्याची कुवत असेल तरच पाठवावे. शिवाय युनिव्हर्सिटी/कॉलेजही चांगले असणे आवश्यक आहे. शिवाय शिक्षणाला व्हिजा मिळाला पण पुढे नोकरी करताना व्हिजा रिन्युअल न झाल्याने परत यावे लागल्याचीही उदाहरणे आहेत (असे प्रकार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होतात जास्त नॉन-टेक्निकल क्षेत्रात). बाकी भरमसाठ लोकसंख्या वाढतीये हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असूनही पोरांना जन्म द्यायचा आणि नंतर स्पर्धा नको म्हणायची प्रवृत्ती असलेले लोक कितपत स्वतःचा रिसर्च करु शकतील व भविष्यातल्या ट्रेंड्सचा अशांना कितपत अंदाज असेल ही शंकाच आहे.

In reply to by नगरीनिरंजन

चौथा कोनाडा 11/06/2016 - 19:17
अगदी सही मुद्द मांडलाय ननि. जॉब मार्केट मध्ये खुप फरक पडलाय लेयर २, ३,४ ची कामे इथूनच आउटसोर्स होताहेत. इथल्या या स्कील च्या लोकाना इथेच रहावे लागतेय. परदेशी संधी अत्यंत कमी झालायात.

सुबोध खरे 11/06/2016 - 20:44
"माझ्या माहितीप्रमाणे" --अमेरिकेत शिक्षणाचा खर्च हा वर्षाला २५ लाख एवढी फी आहे आणी जाणे येणे राहणे आणी खाणे यात १० लाख म्हणजे दर वर्षी ३५ लाख रुपये खर्च होतात. अभियान्त्रिकी शिक्षणासाठी सव्वा कोटीच्या आसपास खर्च येतो. शिवाय पदवी करत असताना दुसरी नोकरी अधिकृतपणे करता येत नाही आणी शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. एवढा खर्च करून तुम्हाला परत पदव्युत्तर शिक्षणासाठी SAT/ GRE द्यायलाच लागते. त्यामुळे अमेरिकेचे स्वप्न आता अजून कठीण होते आहे असे वाटते. भारतात SAT चे शिक्षण देणाऱ्या संस्था अशा तर्हेचे चित्र उभे करतात कि तुम्ही नुसते या आणी आम्ही तुम्हाला डॉलर्सच्या राशीवर उभे करतो. प्रत्यक्ष हे मृगजळच ठरते. बबाबे ( बडे बाप के बेटे) यांसाठी ते ठीक आहे. मध्यमवर्गीय माणसासाठी हे फार महाग स्वप्न असू शकते. कारण एवढे करून आपले मुल तेथे जेमतेम बर्या परिस्थितीत राहत असेल तर एवढा प्रचंड खर्च करणे शहाणपणाचे आहे का? हा विचार करावा लागेल. कारण एके काळी(सन २०००) ५००० डॉलर्स महिना कमावणारा इंजिनियर मुलगा दर महा १००० डॉलर्स वाचवून दोन तीन वर्षे काम करून २० लाख रुपये वाचवत असे आणी हिरव्या कार्डाचे स्वप्नभंग झाले तरीही परत येऊन तेवढ्या पैशात मोठे घर घेऊ शकत असे. आज अमेरिकेत पगार तेवढेच आहेत आणी हिरवे कार्ड मिळवणे हे अजूनच कठीण होत चालले आहे दुर्दैवाने भारतात महागाई मुळे २० लाखात फार काही चांगले घर येत नाही( मुंबईत तर चाळीतले घरसुद्धा येत नाही) कि आपल्याला धंदा करण्यासाठी भांडवल पण फारसे नाही. ज्यांना हे स्वप्न पहायचे आहे त्यांनी ते उघड्या डोळ्यांनी पाहावे कोण रे तो विचारतोय उघड्या डोळ्यांनी स्वप्न कसे पाहणार?

स्वाती२ 11/06/2016 - 21:28
माझा मुलगा ज्या विद्यापिठात शिकतो तिथे अंडरग्रॅडसाठी बरेच भारतीय विद्यार्थी आहेत. बहुसंख्य विद्यार्थी खूप श्रीमंत घरातील आहेत. आईवडील गल्फमधे नोकरीला वगैरे किंवा भारतात व्यवसाय वगैरे. काहींच्या बाबतीत अमेरीकेत जन्म त्यामुळे अनिवासी कोट्यातून भरपूर फी भरुन भारतात शिक्षण घेण्याचा खर्च विचारात घेता अमेरीकेत अ‍ॅडमिशन मिळत आहे तर तिथे शिक्षण घेणे योग्य वाटले. यातील बर्‍याच जणांनी अमेरीकेत रहात असतानाच मुलाच्या इथल्या शिक्षणाच्या खर्चाची तरतुद करुन परतले. अमेरीकेत पुढे नोकरी मिळेल आणि मग खर्च वसूल होईल असे गणित मांडणार असाल तर अंडरग्रॅडसाठी इथे येण्याचा विचार करू नये. खरोखर परवडणार असेल तरच विचार करावा. आपली रिटायरमेंट पणाला लावून अजिबात रिस्क घेवू नये. युनिवर्सिटीने रिक्रुट केले असेल्/स्कॉलरशिप दिली असेल तर गोष्ट वेगळी. अंडरग्रॅड इंटर्नशिपसाठी बरेचदा इथले सिटिझन / ग्रीनकार्ड नसेल तर विचार केला जात नाही. अपवाद- डोळ्यात भरेल अशी बौद्धिक कामगिरी. पुढेही नोकरीसाठी वर्क विसा लागणार असेल तर एकंदरीत परिस्थिती अनिश्चित! कंपन्यांमधे लेऑफ झाले तर त्यांना नियमानुसार वर्क विसे प्रोसेस करता येत नाहित. माझ्या मुलाच्या ओळखीच्या भारतीय विद्यार्थ्याला कंपनीने दिलेली ऑफर या कारणास्तव नुकतीच रद्द केली.

स्वाती२ 11/06/2016 - 21:40
अमेरीकेत अंडरग्रॅड अ‍ॅडमिशनसाठी सॅट आणि टोफेल लागते. काही विद्यापिठात सॅट सबजेक्ट टेस्ट देखील लागते. हा अभ्यास क्लास न लावता घरी करणे सहज शक्य आहे.

खेडूत 11/06/2016 - 23:29
माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद! भारतातल्या आजच्या शिक्षणाची पूर्ण कल्पना आहे म्हणूनच अन्य पर्याय विचारात घेतले. दिलेले दुवे, माहिती उपयुक्त आहेत, आणि स्वतःचा अनुभव असलेले सभासद इथे आल्याने खूप आनंद वाटला. आता असे निर्णय अधिक डोळसपणे घेता येतील. अद्याप इतर देशांतले असे अनुभव माहीत नाहीत. इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.पण तिथली किंवा अन्य युरोपातली व्यवस्थापन पदवी अजूनही चांगली आणी जगभर चांगल्या संधी देऊ शकतात.

In reply to by खेडूत

प्रदीप 12/06/2016 - 20:35
इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.
यू. के.मधील शिक्षणव्यवस्थेत एकदा एक अभ्यासक्रम घेतल्यानंतर तो तसाच पूर्ण करावा लागतो, अमेरिकेत तो पहिल्या वर्षानंतर बदलण्याची मुभा असते, हाही फरक लक्षात घ्यावा.

अजया 12/06/2016 - 11:52
+१०० अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळत आहेत.आम्हाला विचार करताना या धाग्याचा फार उपयोग होणार आहे.

उल्का 12/06/2016 - 12:03
जर मुलाला पाठवायचे नक्की केलेत तर खालील गोष्टी माहित असाव्यात म्हणून देत आहे. खास अशा पालकांसाठी एका परिचिताकडून मिळवलेली माहिती त्यांच्याच शब्दात देत आहे. बघा उपयोगी ठरते का ते... १. विद्यापीठानुसार फी कमी जास्त होऊ शकते. तरीही कमीत कमी 15 व जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत वार्षिक खर्च येऊ शकतो. जितका सॅट स्कोअर जास्त तितका खर्च कमी. स्कोअर चांगला असल्यास कदाचित शिष्यवृत्ती मिळू शकते. २. पहिले वर्ष कॅम्पस मधेच राहणे अनिवार्य असते. परिचितांकडे राहता येत नाही. ३. सर्वात महत्वाचे हे की ह्यासाठी एखादया कॉउंसेलर कडे जाणे. 35-40 हजार फी घेतली तरीही हातात व्हिसा मिळेपर्यंत सर्व बाबतीत मोलाचे मार्गदर्शन करतात. त्यांना ह्या क्षेत्राचा चांगलाच अनुभव असतो. ४. सॅट आणि टॉफएल साठी वेगळे मार्गदर्शम घेता येते. अर्थात त्यासाठी वेगळी फी आकारली जाते. पण ह्या दोन्ही परीक्षा देणे जरुरीचे असल्याने असा क्लास लावणे फायद्याचे ठरते. कोणालाही ह्या माहितीचा फायदा झाल्यास मला आनंदच वाटेल. :)

रामपुरी 14/06/2016 - 04:09
ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल तर नक्की बाहेरच पाठवा. बिचार्‍या मुलांना हवे ते शिक्षण तरी घेता येईल. आरक्षण आड येणार नाही. पण आरक्षण असलेल्या कॅटेगरी मध्ये येत असाल तर भारतासारखा दुसरा देश नाही. दुसर्‍या देशात जायचा विचारही मनात आणू नका.

विजुभाऊ 15/06/2016 - 20:48
हे करुन पुढे काय करायचे? तुम्ही अमेरीकेत/ साऊथ अफ्रीकेत / सिंगापूर मधे शिकलाय म्हणून सहजासहजी नोकर्‍या उपलब्ध होत नाहीत. परदेशी शिकून तेथेच स्थाईक व्हायचे असेल तर ठीक पण भारतात परत यायचे असेल तर नोकरीसाठी पुन्हा त्याच गर्दीत सामील व्हावे लागते. इथे तुमच्या परदेशी डिग्री चा उपयोग होत नाही. काही वेळा तर परदेशात शिकलेले कोर्सेस/डिग्री इथे मान्य असेलच असे नाही. परदेशी कॉलेजेस/ युनिव्हर्सिटीज सगळ्याच चांगल्या असतात असे नाही. खूपदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अक्षरशः एका खोलीत असलेलेही कोलेजेस आहेत असे ऐकून आहे.

खेडूत 16/06/2016 - 10:51
अर्थातच स्थायिक होण्यासाठी जायचे. (पैसा खर्च करायची तयारी असेल तर चांगल्या विद्यापीठात जायलाच हवे.) अपवादात्मक परिस्थितीत कांही क्षेत्रात किंवा कांही काळ परत यायला हरकत नाही. अनुभवानंतर व्यवसायाची संधी तर भारतातही मिळूच शकेल, शिवाय तिकडून गुंतवणूकदार आणणेही शक्य होईल. तसेच कुठल्या देशाचे नागरिकत्व मिळाल्यावर अन्य कुठे कुठे जाता येईल याचाही विचार व्हावा. बाकी विद्यापीठे चांगलीच असायला हवीत हे खरंच, ते सध्या तिथे असलेल्या मंडळींकडून माहीत करून घ्यावे लागेल. मागे पाचेक वर्षांपूर्वी तुमच्या तिथे वेम्बलीमधे कुणा पंजाब्याने एम बी ए साठी प्रत्येकी १५ लाख घेतले आणि मुलांना वार्‍यावर सोडले.मग एका मराठी उद्योजकाने ते कॉलेज चालवायला घेऊन मुलांना आधार दिला असं वाचलं होतं.

माझ्या पहाण्यात तरी अशी उदाहरणं नाहीत,पदवीनंतर जर्मनी व युएसए वा ऑस्ट्रेलियात गेलेले अनेक मित्र आहेत.पण पदवीसाठी परदेशात पाठवने मला तरी अयोग्य वाटते.

गॅरी ट्रुमन 11/06/2016 - 11:40
मला वाटते की भारतातील शालेय शिक्षण चांगलेच आहे.पण दुर्दैवाने पदवी शिक्षणाच्या बाबतीत हीच गोष्ट लिहिता येणार नाही. सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली कॉलेजे भारतात आहेत. उदाहरणार्थ इंजिनिअरींगमध्ये आय.आय.टी, एन.आय.टी इत्यादी, लॉ मध्ये नॅशनल लॉ स्कूल इत्यादी. पण देशातील कॉलेजांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अशा चांगल्या कॉलेजांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे. पदवी शिक्षण हा खूप महत्वाचा टप्पा असतो. आणि अशा वेळी शिक्षणासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळणे खूपच गरजेचे असते. मी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील शिक्षणपध्दती बघितली आहे. अमेरिकेत मी पदवीचा विद्यार्थी नव्हतो तर पदव्युत्तर विद्यार्थी होतो पण पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी Teaching Assistant म्हणून दोन वर्षे होतो आणि त्यावरून त्या पध्दतीचीही बऱ्यापैकी माहिती मला झाली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. अमेरिकेत मी काही फार टॉपच्या विद्यापीठात नव्हतो तर एका मध्यम प्रतीच्या विद्यापीठात होतो. तरीही त्या विद्यापीठातील पदवी शिक्षणाचा दर्जा भारतातील माझ्या कॉलेजच्या दर्जाच्या नक्कीच कितीतरी चांगला होता हे नक्की. त्याविषयीची माझी काही निरीक्षणे: १. अमेरिकन विद्यापीठांमध्ये नुसता घोकंपट्टीवर भर नसतो तर काहीतरी प्रोजेक्ट असतोच. भारतात डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट अनेकदा काहीतरी करायचा म्हणून केला जातो. तशी परिस्थिती तिथे नाही. माझ्या विद्यापीठातील undergraduate विद्यार्थ्यांनी सोलार कार बनवली होती. तसेच समरमध्ये बहुतांश विद्यार्थी इंटर्नशीप वगैरे करतात.त्याचा पुढे नोकरी मिळायला नक्कीच उपयोग होतो. २. अमेरिकेत मध्यम प्रतीच्या विद्यापीठांमध्येही उत्कृष्ट संशोधन लॅब असतात. उदाहरणार्थ फ्लॉरीडातील माझ्या विद्यापीठात Advanced Aero Propulsion Laboratory, National High Magnetic Field Laboratory इत्यादी लॅब होत्या. या प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे पी.एच.डी आणि एम.एस चे विद्यार्थी असले तरी चमक दाखविल्यास undergraduate विद्यार्थ्यांनाही संबंधित प्राध्यापक लॅबमध्ये घेतात. त्यातून खूप काही शिकायची संधी असते हे नक्कीच. ३. अमेरिकेतील विद्यापीठांच्या लायब्ररींना खरोखरच तोड नाही. मध्यम प्रतीच्या विद्यापीठामधील लायब्ररी सुध्दा प्रचंड समृध्द असतात. ४. विद्यापीठांमध्ये flexibility असल्यामुळे इतर विषयांवरील कोर्सेस घेणे किंवा आपला विषय सोडून दुसरा विषय आवडायला लागला तर आपले मेजरच बदलणे शक्य होते. अर्थात हे undergraduate पातळीवर सोपे आहे-- मास्टर्स डिग्रीला त्यामानाने कठिण आहे. या गोष्टी लिहिल्या आहेत या साध्या विद्यापीठातील. हार्वर्ड, प्रिन्सटन, कॅलटेक, स्टॅनफर्ड, येल इत्यादी ठिकाणी जे काही काम चालते त्याला खरोखरच तोड नाही. माझ्या प्राध्यापक गाईडच्या दोन मुलींपैकी एक हार्वर्डमध्ये आणि दुसरी एम.आय.टी ला undergraduate ला होती. तिथे त्यांना शिकविणारे काही प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते होते. अशा गोष्टी भारतात आपल्या जीवनकाळात तरी बघायला मिळणे कठिण आहे. हे मुद्दे शिक्षणाविषयीचे झाले. मला वाटते अगदी १८ व्या वर्षापासून परदेशी राहायचे इतरही अनेक intangible फायदे आहेत. एक तर स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी आपल्या जबाबदारीवर करायची सवय लागते. दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा. तसेच सगळ्या जगातून विद्यार्थी तिथे येत असतात त्यामुळे इतर देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलून इतर लोक कसे विचार करतात, कसे राहतात या गोष्टी शिकायला मिळतात. तसेच ऑन कॅम्पस पार्ट टाईम नोकरी करताना काही विद्यार्थ्यांना अगदी वॉशरूम साफ करायचीही कामे करावी लागतात. त्यातूनच पैसे मिळवायला किती घाम गाळावा लागतो हे त्यांना आपण होऊन समजून येते. त्यासाठी अन्य कोणी काही सांगायची गरज पडत नाही. या सगळ्या गोष्टी करता करता त्या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व नक्कीच विकसित होते यात अजिबात शंका नाही. माणसाचा विकास हा comfort zone मध्ये कधीच होत नाही. त्या comfort zone मधून बाहेर पडायला परदेशातील शिक्षण अती उपयुक्त आहे. तेव्हा मला वाटते की जर परदेशात पदवीला जायची जरी संधी मिळाली तरी ती अजिबात सोडू नये.

In reply to by गॅरी ट्रुमन

आदूबाळ 11/06/2016 - 13:13
दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा.
ये बात! अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षिला गेलेला पैलू.

In reply to by गॅरी ट्रुमन

चतुरंग 11/06/2016 - 16:14
माझे दोन पैसे - मला स्वत:ला अमेरिकेतल्या शिक्षणाचा थेट अनुभव नाहीये परंतु इतरांशी बोलून बघून जे काही समजले आहे ते असे की इथली शिक्षणव्यवस्था रोखठोक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आच किती आहे त्याप्रमाणे रिसोर्सेस मिळू शकतात, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही वर वर जाऊ शकता, शक्यतोवर अडथळे येत नाहीत. पाट्या टाकून फारसे काही हाताला लागण्याची शक्यता नाही. संधींच्या बाबतीत वरती गॅरी भाऊ म्हणतात तसेच. संधी हुडकाव्या लागतात, पाठपुरावा करावा लागतो, स्वतःला सिद्ध करावं लागतं मग तुम्हाला चांगलं काहीतरी निश्चित मिळू शकतं. इथे तुम्ही स्वतंत्र होता, स्वावलंबी होता हे म्हणणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणं महाकठिण आहे. विशेषतः आपल्याकडच्या बर्‍यापैकी सुरक्षित कोषात वाढलेल्या मुलामुलींसाठी सगळ्या गोष्टी स्वावलंबनाने करणे हे महाकठिण होऊ शकते. १८ व्या वर्षी तुम्ही एक अ‍ॅडल्ट म्हणून इथल्या समाजात येता. तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे असतात. कोणी असे कर, तसे करु नकोस असे सांगेल असे नाही. तुम्ही विचारलेत तर सल्ला मिळू शकतो अन्यथा नाही. स्वयंपाक येणे, खाण्यापिण्याचे फालतू नखरे नसणे, शिस्त, वेळ पाळण्याची वृत्ती, मेहनत करण्याची तयारी असेल (संपूर्ण वर्षभर - फक्त परीक्षेच्या आधी दहा दिवस नव्हे :) ) आणि योग्य ती निर्णयक्षमता असेल तर यश नक्कीच मिळणार. त्यामुळे मार्कांबरोबरच व्यक्तिमत्त्व किती विकसित करता येते आहे त्याप्रमाणे इथे रुळणे सोपे जाऊ शकते.. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट - कोर्स बदलण्याची मुभा असल्यामुळे पहिल्या वर्षी विद्यार्थ्याने जो कोर्स निवडला आहे त्यातच पुढे शिक्षण चालू ठेवेल असे बर्‍याचदा होत नाही. माझ्या बघण्यात एका उदाहरणात मेडीसीनला जायचे असे ठरवून दुसर्‍या वर्षी इंग्लिश लिटरेचर पक्के करुन त्या मुलीने पदवी पूर्ण केली! त्यामुळे अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)

In reply to by चतुरंग

प्रदीप 11/06/2016 - 19:25
अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)
पालकांचे स्वप्न गेले खड्ड्यात ! कुणाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे? पालकांच्या की पाल्यांच्या? खरे तर अमेरिकेतील पदवीपूर्ण शिक्षणपद्धतीत कोर्स बदलता येतो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, असे मी म्हणतो. माझ्याही पाहण्यात अशी अनेक उदाहरणे आहकी, की सुरूवात एका हेतूने ('ध्येय' हा शब्द मुद्दम टाळला आहे, सतराव्या- अठराव्या वर्षी बव्हंताशी मुलामुलींना ध्येय वगैरे काही नसते) मुले तिथे गेली व नंतर दुसरेच कोर्सेस केले. त्यांपैकी कुणाचेही पुढे नुकसान झाले असल्याचे माझ्या पहाण्यात नाही. आणि मी पाहिलेल्या सर्वच केसेस, मी रहातो तेथल्या असल्याने, पालक ओपन माईंडेड होते, व असे काही होऊ शकेल ह्याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. बाकी ट्रुमन ह्यांच्या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत आहे.

In reply to by प्रदीप

चतुरंग 11/06/2016 - 21:47
त्यात उपरोध आहे! ":)" आहे ना राव! आपल्याकडे बहुतेकदा पालकांची स्वप्ने मुलांना वाहण्यास भाग पाडले गेले असण्याची शक्यता असते... असो, मुद्दा पूर्णच समजलेला असल्याने जास्ती लिहीत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

उल्का 11/06/2016 - 16:48
खूप छान लिहिलय. मला प्रत्यक्ष काही अंडरग्रॅड्चा फायदा नसला तरिही वाचायला आवडलं. आपल्या इथे पण मुलं अनेक प्रोजेक्ट्स करत असतात. मटा पुरवणीत बरेचदा अशा बातम्या येत असतात. आणि काही कॉलेजेस तर फारशी ऐकलेली पण नसतात. मला वाटतं मुळात त्या मुलाना आवड असायला हवी. हल्ली इन्टर्नेट मुळे आवड असल्यास ज्ञान मिळवणे अवघड नाही. आता मूळ प्रश्नाला जनरल उत्तर - जाण्यासाठी खालील मुद्दे पण विचारात घ्यावेत. १. त्या पाल्याला स्वतःलाच जायचे आहे का? - कारण आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत फोर्स केला जातो. पालक आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादताना दिसत असतात. केवळ प्रवाह आहे म्हणुन पाठवु नये. मुलाची आवड लक्षात घ्यावी. २. तो मानसिक दृष्ट्या कणखर आहे का? - तिथे घरच्याना, देशाला सोडुन एकटे राहायचे असते. आपण बारावी पर्यंत लाडावलेलं बाळ तिथे अनेक शारिरिक कष्टाना सामोरे जाणार असते. त्यासाठी ते तयार आहे का? निव्वळ यु. एस.चं आकर्षण तर नाही ना? हेही विचारात घेतले पाहिजे. ३. पालकांची आर्थिक तयारी आहे का? - अन्डरग्रॅड साठी शिष्यवृती नसते असे ऐकुन आहे. नक्की माहीत नाही. कदाचित असुही शकेल. पण नाही असे गृहित धरुन खर्चाचा अंदाज घ्यावा. कारण प्रश्न एका नाही तर चार वर्षांचा असणार आहे. सगळीकडे वाढणार्‍या महागाईचा आणि आपल्या रुपयाची होणारी घसरण याचाही विचार करावा. हे मुद्दे कशाही प्रकारे नकारात्मक नसुन फक्त निर्णय घेताना प्रत्येक बाबीचा विचार केला जावा म्हणुन आहेत. सर्व बाजुनी नीट विचार करुन योग्य निर्णय पाल़क घेतील ह्याची खात्री आहे. त्याना खूप खूप शुभेच्छा!

अजया 11/06/2016 - 14:46
धागा काढल्याबद्दल अनेक धन्यवाद. परदेशी अंडरग्रॅड शिक्षणाबद्दल चांगले मुद्दे वर आले आहेत.याउलट काही सल्ले मला मिळाले आहेत. १ परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे. २ कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही. ३ अंडरग्रॅड शिक्षणासाठी फारशी माहिती मिळत नाही.विशेषतः युनिव्हर्सिटी सिलेक्शन, शिष्यवृत्ती इ गोष्टी ४ मुलगा फक्त अठरा वर्षाचा असताना कसा लांब पाठवणार तू इतका! खरंच हा प्रश्न बरेच लोक विचारतात.तो होम सिक होईल, आजारी पडेल तर तुझ्याकडे अमेरिकन व्हिसा नाही.काय करशील अशा वेळी.मुलगा बघून घेईल हे उत्तर बरेचसे इतरांना पटत नाही.मग मलाही शंका यायला लागते! मुळात अमेरिकेत अंडरग्रॅडला जाणे ही मुलाची इच्छा आहे.आम्हाला काय करावे हे कळत नाही याबाबतीत! तसा तो दहावीला ९५% सिबिएसईत मिळवलेला मुलगा आहे.पण जेईई, सिइटी आदि परीक्षांतून जाऊन निदान शासकिय इंजिनिअरींग काॅलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग काॅलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.मुलाला फक्त पदवी मिळेल ज्ञान नाही याचे नक्कीच वाईट वाटेल.म्हणून हा माहिती मिळवण्याचा खटाटोप करत आहोत. कोणी सॅट परीक्षेबाबत तसेच अमेरिकेतील अंडरग्रॅड शिक्षणाबाबत लिहिल्यास फार उपयोगी होईल.

In reply to by अजया

रेवती 11/06/2016 - 17:03
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे. हो महाग आहे. पीजीचा खर्च त्याने पैसे मिळवून करण्याबद्दल मुलाचे मत आजमावावे असे वाटते.

In reply to by अजया

जर पदव्युत्तर शिक्षण परदेशात करायची इच्छा असेल तर (खर्च सोसण्याची तयारी असल्यास) विचारपूर्वक निवडलेल्या त्याच (कदाचित् इतर पाश्चिमात्य) देशातील विद्यापिठात पदवी करणे अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते... १. उत्तम शिक्षणपद्धती व व्यवसायाभिमुख शिक्षण. २. पदवी करताना शिक्षणद्धती आणि जीवनपद्धतीची झालेली ओळख पदव्युत्तर शिक्षणात बरीच फायद्याची होते. बाकि इतर मुद्दे इतरत्र आले आहेतच.

In reply to by अजया

गॅरी ट्रुमन 11/06/2016 - 21:26
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे.
नक्कीच. Undergraduate ला स्कॉलरशीप बहुतेक नसतात त्यामुळे चार वर्षाचा खर्च एखाद कोटी पेक्षा जास्तही होऊ शकतो. आणि मधल्या काळात डॉलरचा दर वाढल्यास अजून जास्त. काही वेळा विद्यार्थ्यांना वेव्हर वगैरे मिळतात. त्यामुळे खर्च कमी होतो.
कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही.
नाही. कुठल्यातरी अबक कॉलेजमधून undergraduate केले तर पीजीसाठी चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणे खूप कठिण असते. आज स्टॅनफर्डमध्ये भारतीय विद्यार्थी आहेत त्यापैकी ९५% IIT किंवा बिट्स पिलानी अशा संस्थांमधील असतात. अर्थातच स्टॅनफर्ड वगैरे विद्यापीठे सगळ्यांसाठी नाहीत.पण स्टॅनफर्डमध्ये प्रवेश मिळवेल तितकी क्षमता असलेला विद्यार्थी केवळ या कारणामुळे पीजीसाठी बर्‍याच खालच्या विद्यापीठात दिसला तर मात्र वाईट वाटेल.
निदान शासकिय इंजिनिअरींग कॉलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग कॉलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.
नवी मुंबईतील दर स्टेशनवरील कॉलेजांचा दर्जा नक्कीच चांगला नाही.

In reply to by अजया

ताई तुम्हाला दर्जाबाबत साशंकता वाटते मी खात्री देतो ही सर्व काॅलेज फालतु आहेत. शक्य तर मुलाला शासकिय काॅलेजमध्येच प्रवेश घेउदे. कराड, सांगली, अमरावती ही दूर व मुंबईकरांसाठी मागास गावे असली तरी तिथले शिक्षण व एकंदर वातावरण फारच उत्तम आहे. मुंबई, पुणे मिळाले तर प्रश्नच नाही.

नगरीनिरंजन 11/06/2016 - 19:09
दहा-वीस वर्षांपूर्वीचं अमेरिकन जॉबमार्केट आणि आताचं जॉबमार्केट ह्यात फरक पडलेला असणार. त्यामुळे लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च करणे आवश्यक आहे. किमान गेल्या तीन-चार वर्षांत ज्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण केलंय अशा तीन-चार मुलांशीतरी संपर्क पाहिजे. अमेरिका/युरोपमध्ये सध्या जिथे फार स्किल्सची गरज नाही अशी कामे आशियाई देशात पाठवली जातात. अगदी सिटीबँक, जेपीमॉर्गन पासून गुगल, फेसबुक, ॲपल व जॉनडीर वगैरे सारख्या कंपन्यांनी आशियाई देशांमध्ये मोठमोठी कार्यालये उघडली आहेत. त्यामुळे परदेशातच राहायचे असल्यास हायली स्पेशलाईज्ड काम करण्याचे स्किल मिळवण्याची अपत्याची कुवत असेल तरच पाठवावे. शिवाय युनिव्हर्सिटी/कॉलेजही चांगले असणे आवश्यक आहे. शिवाय शिक्षणाला व्हिजा मिळाला पण पुढे नोकरी करताना व्हिजा रिन्युअल न झाल्याने परत यावे लागल्याचीही उदाहरणे आहेत (असे प्रकार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होतात जास्त नॉन-टेक्निकल क्षेत्रात). बाकी भरमसाठ लोकसंख्या वाढतीये हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असूनही पोरांना जन्म द्यायचा आणि नंतर स्पर्धा नको म्हणायची प्रवृत्ती असलेले लोक कितपत स्वतःचा रिसर्च करु शकतील व भविष्यातल्या ट्रेंड्सचा अशांना कितपत अंदाज असेल ही शंकाच आहे.

In reply to by नगरीनिरंजन

चौथा कोनाडा 11/06/2016 - 19:17
अगदी सही मुद्द मांडलाय ननि. जॉब मार्केट मध्ये खुप फरक पडलाय लेयर २, ३,४ ची कामे इथूनच आउटसोर्स होताहेत. इथल्या या स्कील च्या लोकाना इथेच रहावे लागतेय. परदेशी संधी अत्यंत कमी झालायात.

सुबोध खरे 11/06/2016 - 20:44
"माझ्या माहितीप्रमाणे" --अमेरिकेत शिक्षणाचा खर्च हा वर्षाला २५ लाख एवढी फी आहे आणी जाणे येणे राहणे आणी खाणे यात १० लाख म्हणजे दर वर्षी ३५ लाख रुपये खर्च होतात. अभियान्त्रिकी शिक्षणासाठी सव्वा कोटीच्या आसपास खर्च येतो. शिवाय पदवी करत असताना दुसरी नोकरी अधिकृतपणे करता येत नाही आणी शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. एवढा खर्च करून तुम्हाला परत पदव्युत्तर शिक्षणासाठी SAT/ GRE द्यायलाच लागते. त्यामुळे अमेरिकेचे स्वप्न आता अजून कठीण होते आहे असे वाटते. भारतात SAT चे शिक्षण देणाऱ्या संस्था अशा तर्हेचे चित्र उभे करतात कि तुम्ही नुसते या आणी आम्ही तुम्हाला डॉलर्सच्या राशीवर उभे करतो. प्रत्यक्ष हे मृगजळच ठरते. बबाबे ( बडे बाप के बेटे) यांसाठी ते ठीक आहे. मध्यमवर्गीय माणसासाठी हे फार महाग स्वप्न असू शकते. कारण एवढे करून आपले मुल तेथे जेमतेम बर्या परिस्थितीत राहत असेल तर एवढा प्रचंड खर्च करणे शहाणपणाचे आहे का? हा विचार करावा लागेल. कारण एके काळी(सन २०००) ५००० डॉलर्स महिना कमावणारा इंजिनियर मुलगा दर महा १००० डॉलर्स वाचवून दोन तीन वर्षे काम करून २० लाख रुपये वाचवत असे आणी हिरव्या कार्डाचे स्वप्नभंग झाले तरीही परत येऊन तेवढ्या पैशात मोठे घर घेऊ शकत असे. आज अमेरिकेत पगार तेवढेच आहेत आणी हिरवे कार्ड मिळवणे हे अजूनच कठीण होत चालले आहे दुर्दैवाने भारतात महागाई मुळे २० लाखात फार काही चांगले घर येत नाही( मुंबईत तर चाळीतले घरसुद्धा येत नाही) कि आपल्याला धंदा करण्यासाठी भांडवल पण फारसे नाही. ज्यांना हे स्वप्न पहायचे आहे त्यांनी ते उघड्या डोळ्यांनी पाहावे कोण रे तो विचारतोय उघड्या डोळ्यांनी स्वप्न कसे पाहणार?

स्वाती२ 11/06/2016 - 21:28
माझा मुलगा ज्या विद्यापिठात शिकतो तिथे अंडरग्रॅडसाठी बरेच भारतीय विद्यार्थी आहेत. बहुसंख्य विद्यार्थी खूप श्रीमंत घरातील आहेत. आईवडील गल्फमधे नोकरीला वगैरे किंवा भारतात व्यवसाय वगैरे. काहींच्या बाबतीत अमेरीकेत जन्म त्यामुळे अनिवासी कोट्यातून भरपूर फी भरुन भारतात शिक्षण घेण्याचा खर्च विचारात घेता अमेरीकेत अ‍ॅडमिशन मिळत आहे तर तिथे शिक्षण घेणे योग्य वाटले. यातील बर्‍याच जणांनी अमेरीकेत रहात असतानाच मुलाच्या इथल्या शिक्षणाच्या खर्चाची तरतुद करुन परतले. अमेरीकेत पुढे नोकरी मिळेल आणि मग खर्च वसूल होईल असे गणित मांडणार असाल तर अंडरग्रॅडसाठी इथे येण्याचा विचार करू नये. खरोखर परवडणार असेल तरच विचार करावा. आपली रिटायरमेंट पणाला लावून अजिबात रिस्क घेवू नये. युनिवर्सिटीने रिक्रुट केले असेल्/स्कॉलरशिप दिली असेल तर गोष्ट वेगळी. अंडरग्रॅड इंटर्नशिपसाठी बरेचदा इथले सिटिझन / ग्रीनकार्ड नसेल तर विचार केला जात नाही. अपवाद- डोळ्यात भरेल अशी बौद्धिक कामगिरी. पुढेही नोकरीसाठी वर्क विसा लागणार असेल तर एकंदरीत परिस्थिती अनिश्चित! कंपन्यांमधे लेऑफ झाले तर त्यांना नियमानुसार वर्क विसे प्रोसेस करता येत नाहित. माझ्या मुलाच्या ओळखीच्या भारतीय विद्यार्थ्याला कंपनीने दिलेली ऑफर या कारणास्तव नुकतीच रद्द केली.

स्वाती२ 11/06/2016 - 21:40
अमेरीकेत अंडरग्रॅड अ‍ॅडमिशनसाठी सॅट आणि टोफेल लागते. काही विद्यापिठात सॅट सबजेक्ट टेस्ट देखील लागते. हा अभ्यास क्लास न लावता घरी करणे सहज शक्य आहे.

खेडूत 11/06/2016 - 23:29
माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद! भारतातल्या आजच्या शिक्षणाची पूर्ण कल्पना आहे म्हणूनच अन्य पर्याय विचारात घेतले. दिलेले दुवे, माहिती उपयुक्त आहेत, आणि स्वतःचा अनुभव असलेले सभासद इथे आल्याने खूप आनंद वाटला. आता असे निर्णय अधिक डोळसपणे घेता येतील. अद्याप इतर देशांतले असे अनुभव माहीत नाहीत. इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.पण तिथली किंवा अन्य युरोपातली व्यवस्थापन पदवी अजूनही चांगली आणी जगभर चांगल्या संधी देऊ शकतात.

In reply to by खेडूत

प्रदीप 12/06/2016 - 20:35
इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.
यू. के.मधील शिक्षणव्यवस्थेत एकदा एक अभ्यासक्रम घेतल्यानंतर तो तसाच पूर्ण करावा लागतो, अमेरिकेत तो पहिल्या वर्षानंतर बदलण्याची मुभा असते, हाही फरक लक्षात घ्यावा.

अजया 12/06/2016 - 11:52
+१०० अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळत आहेत.आम्हाला विचार करताना या धाग्याचा फार उपयोग होणार आहे.

उल्का 12/06/2016 - 12:03
जर मुलाला पाठवायचे नक्की केलेत तर खालील गोष्टी माहित असाव्यात म्हणून देत आहे. खास अशा पालकांसाठी एका परिचिताकडून मिळवलेली माहिती त्यांच्याच शब्दात देत आहे. बघा उपयोगी ठरते का ते... १. विद्यापीठानुसार फी कमी जास्त होऊ शकते. तरीही कमीत कमी 15 व जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत वार्षिक खर्च येऊ शकतो. जितका सॅट स्कोअर जास्त तितका खर्च कमी. स्कोअर चांगला असल्यास कदाचित शिष्यवृत्ती मिळू शकते. २. पहिले वर्ष कॅम्पस मधेच राहणे अनिवार्य असते. परिचितांकडे राहता येत नाही. ३. सर्वात महत्वाचे हे की ह्यासाठी एखादया कॉउंसेलर कडे जाणे. 35-40 हजार फी घेतली तरीही हातात व्हिसा मिळेपर्यंत सर्व बाबतीत मोलाचे मार्गदर्शन करतात. त्यांना ह्या क्षेत्राचा चांगलाच अनुभव असतो. ४. सॅट आणि टॉफएल साठी वेगळे मार्गदर्शम घेता येते. अर्थात त्यासाठी वेगळी फी आकारली जाते. पण ह्या दोन्ही परीक्षा देणे जरुरीचे असल्याने असा क्लास लावणे फायद्याचे ठरते. कोणालाही ह्या माहितीचा फायदा झाल्यास मला आनंदच वाटेल. :)

रामपुरी 14/06/2016 - 04:09
ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल तर नक्की बाहेरच पाठवा. बिचार्‍या मुलांना हवे ते शिक्षण तरी घेता येईल. आरक्षण आड येणार नाही. पण आरक्षण असलेल्या कॅटेगरी मध्ये येत असाल तर भारतासारखा दुसरा देश नाही. दुसर्‍या देशात जायचा विचारही मनात आणू नका.

विजुभाऊ 15/06/2016 - 20:48
हे करुन पुढे काय करायचे? तुम्ही अमेरीकेत/ साऊथ अफ्रीकेत / सिंगापूर मधे शिकलाय म्हणून सहजासहजी नोकर्‍या उपलब्ध होत नाहीत. परदेशी शिकून तेथेच स्थाईक व्हायचे असेल तर ठीक पण भारतात परत यायचे असेल तर नोकरीसाठी पुन्हा त्याच गर्दीत सामील व्हावे लागते. इथे तुमच्या परदेशी डिग्री चा उपयोग होत नाही. काही वेळा तर परदेशात शिकलेले कोर्सेस/डिग्री इथे मान्य असेलच असे नाही. परदेशी कॉलेजेस/ युनिव्हर्सिटीज सगळ्याच चांगल्या असतात असे नाही. खूपदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अक्षरशः एका खोलीत असलेलेही कोलेजेस आहेत असे ऐकून आहे.

खेडूत 16/06/2016 - 10:51
अर्थातच स्थायिक होण्यासाठी जायचे. (पैसा खर्च करायची तयारी असेल तर चांगल्या विद्यापीठात जायलाच हवे.) अपवादात्मक परिस्थितीत कांही क्षेत्रात किंवा कांही काळ परत यायला हरकत नाही. अनुभवानंतर व्यवसायाची संधी तर भारतातही मिळूच शकेल, शिवाय तिकडून गुंतवणूकदार आणणेही शक्य होईल. तसेच कुठल्या देशाचे नागरिकत्व मिळाल्यावर अन्य कुठे कुठे जाता येईल याचाही विचार व्हावा. बाकी विद्यापीठे चांगलीच असायला हवीत हे खरंच, ते सध्या तिथे असलेल्या मंडळींकडून माहीत करून घ्यावे लागेल. मागे पाचेक वर्षांपूर्वी तुमच्या तिथे वेम्बलीमधे कुणा पंजाब्याने एम बी ए साठी प्रत्येकी १५ लाख घेतले आणि मुलांना वार्‍यावर सोडले.मग एका मराठी उद्योजकाने ते कॉलेज चालवायला घेऊन मुलांना आधार दिला असं वाचलं होतं.
दहावी बारावीत चमकायचे किंवा बरे गुण मिळवायचे , भारतात इंजिनियरिंग करायचे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायचं ते न परतण्यासाठीच ! असा सर्वसाधारण प्रवास दोन पिढ्यानी केल्यावर आता कल बदलतोय की काय असं वाटतंय. पदवीलाच परदेशी जाणारे चारपाच जण पाहिले अन बरेच तसा विचार करताहेत. माझा एक शाळूमित्र व्यावसायिक असल्याने तिकडे गावाकडेच रहातो. गेल्या महिन्यात तो विचारत होता की मुलाला बारावीनंतर पदवीसाठी कुठल्यातरी (!) देशात पाठवायचंय, ही कल्पना कशी आहे सांग ?

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

वेल्लाभट ·

हकु 06/06/2016 - 08:40
आवडलं. आणि पटलं सुद्धा! मी स्वत: मराठी माध्यमातून शिकलो आहे. आणि कुठल्याही इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या व्यक्तीइतकच, किंबहुना जास्त अस्खलित व व्याकरणशुद्ध इंग्रजी मी बोलू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. तिच्याकडे तशाच दृष्टीने बघावे. जशी जापनीज, फ्रेंच, चायनीज, तशीच इंग्रजी. ती कुठल्याही वयात आरामात शिकता येईल. इंग्रजी म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे.

>> शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत. अगदी खरं बोललात वेल्लाजी.जी भाषा आपल्याला कम्फर्ट वाटत नाही त्या भाषेतून घेतलेलं शिक्षण हे शिक्षण नसून फक्त ट्रेनिंग आहे. (well educated बनायला हवं well trained नाही-3 idots) सर्व प्रकारचं शिक्षण/कोर्सेस हे मातृभाषेतून घेण्याची व्यवस्था असावी असे वाटते.अर्थात यामध्ये सरकारी जबरदस्ती नसायला हवी. आणि इतरांचे अनुकरण करणे याहून दुसरी मूर्खता नसावी.

आनंदी गोपाळ 06/06/2016 - 09:29
गुजरातेत १२ पर्यंत गुजराती मिडियममधे शिक्षण घेता येत असे. मेडिकलला जाणारी मुले सीईटी देखिल आपल्या भाषेत देऊ शकत होती. आता "नीट"च्या रिसेंट आदेशामुळे आता मुलांना नाईलाजाने पूर्ण भारतभर सीबीएसई अर्थात इंग्रजीत शिक्षण घ्यावे लागणार असे दिसते. यालाच मॅकॉलेकरण म्हणता येईल का?

नमकिन 06/06/2016 - 09:49
प्रबोधनपर व्याख्याने व सभा (सप्टेंबर ते मार्च) घेऊन जनजागरण केले तरच याला रोखता येईल अन्यथा मातृभाषा हे शिक्षण माध्यम उरणार नाहीं व पुढच्या पिढीला पर्याय नाहीं (जो सोयिस्कररित्या आजंच काहीपालक कारण सांगतात) म्हणून नाईलाजाने इंग्रजी माध्यमात शिकावे लागेल. खास करुन महिला वर्ग हिरिरिने सामिल करुन घ्यायला हवा, कारण पुरुषांचे यात काही चालत नाहीं असे पाहण्यात आले आहे.

In reply to by नमकिन

वेल्लाभट 06/06/2016 - 12:36
अधिकाधिक लोकांनी आपापल्या परीने प्रबोधन केलं तरीही पुष्कळ फरक पडेल. मागणीचा दबाव सरकार आणि शाळांवर झाला पाहिजे. अर्थात याचं समीकरण इतकं साधं नसून त्यात पैसा नामक गोष्ट मुख्य भूमिका बजावत आहे हे उघड आहे. शाळांना सीबीएसईचे वेध मिळणार्‍या फियांमुळे लागत आहेत हे त्यांच्या प्रत्येक युक्तिवादातून दिसतं. त्यामुळे प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली तरच बदलाचा वेग वाढू शकतो. सोशल मिडिया यात मोठं काम करेल असा विश्वास आहे. फेसबुकवरचे मराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत व मराठी माध्यमाच्या शाळा हे ग्रूप बघा, सामील व्हा असं आवाहन सर्वांना करेन.

In reply to by वेल्लाभट

नमकिन 09/06/2016 - 10:28
Amway व तत्सम कंपन्या तुम्ही पाहिल्या असतीलंच. तिथे उच्च स्तर चा माणूस सोबत येतो व सर्व योजना उलगडुन सांगतो पण जो तुमच्या ओळखिचा असतो तो गप्प असतो किंवा मधली माहिती पेरत असतो. याचे कारण अनोळखी लोकांशी संवाद ठेवावा व वाद टाळावा हे आपण उमजून वागतो व ज्ञात व्यक्तिचे राग, लोभ सांभाळायचे असतात. आपल्या पातळीवर प्रयास चालूंच आहेत पण संख्या ला सामोरे जाताना पटावर संख्याच जरुरी. समूह मन एक करण्यास एक एकटे प्रयत्न अपुरे तसेच कमी प्रभावी ठरतात. मित्र,परिवार व आजु-बाजूचे एकाच दिशेने जाताना दिसले की (माहित असूनही एक-दिशा मार्गात विरुद्ध दिशेने जातातंच लोकं) मग वेगळे/एकटे पडण्याच्या भितीने इंग्लिश माध्यम निवडले जाते. २ सभा गोखले फेसबुक समूहाच्या हजर होतो पण अजूनही चळवळीत बदलायला वेळ आहे.

In reply to by हेमन्त वाघे

वेल्लाभट 06/06/2016 - 23:18
वाघे साहेब, मुद्दा न मिळाल्यास वैयक्तिक पातळीवर येऊन प्रतिवाद करणे हे अतिशय खालच्या दर्जाच्या विचारसरणीचे लक्षण आहे. तरीही आता विचारलंतच म्हणून सांगतो की माझा मुलगा एक वर्षाचा आहे. आणि तुम्हाला विशेष स्वारस्य असल्यास सांगा म्हणजे तुम्हाला पुढच्या वाटचालीची यथोचित माहिती देण्यात येईल.

भारतासारख्या बहुभाषिक देशात जेव्हा कामानिमित्त एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागते तिथे मातृभाषेतुनच शिक्षण हा हट्ट अडचणीचा ठरु शकतो. मी सध्या बेंगलोरमध्ये राहतो.अल्याड पल्याडला कोणी मराठी नाही.भारताच्या बाबत बोलायचे झाल्यास एकुण शिक्षणपध्दतीतच आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. केवळ मातृभाषेतुन शिक्षण घेतल्याने मिळणारा फायदा नगण्य असावा. मराठीतुन शिक्षण घेऊन सुध्दा शिक्षणपध्दतीचा भर घोकंपट्टीवरच असेल तर मग इंग्रजीतच घोकंपट्टी केल्याचा फायदा जास्तच असेल.

प्रियाजी 06/06/2016 - 22:10
भारतभर बदलीच्या नोकरीमुळे आम्हालाही दोन्ही मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळात नाईलाजाने घालावे लागले.त्यामुळे होणारे तोटेही सहन करावे लागले. सुरवातीला मुले ईंग्रजीमधून शिकताना कंटाळत असत परंतू नंतर जमले. मात्र त्यामुळे मराठी अवांतर वाचनावर व बोलण्यावर थोडाफार परीणाम झालाच. मात्र घरात सतत मराठीच बोलत असल्याने मुले मराठी अगदीच विसरली नाहीत. त्यामुळे मलाही असेच वाटते की ज्यांना शक्य आहे त्यांनी मराठी/ मात्रुभाषेतच मुलांना शालांत शिक्षण द्यावे त्याचवेळी ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकवावी. सध्या शालेय सुट्ट्यामध्ये ज्या अनेक कलाकौशल्याच्या वर्गांना मराठी माध्यमातील मुले जातात तसेच हसत खेळत मुले सहज ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकू शकतील व एकदा भाषेची गोडी लागली की त्यांच्या आकलन शक्तीनुसार छोटी छोटी गोष्टींची पुस्तके सतत त्यांच्या वाचनात येतील असे पाहून ती मुले चांगले ईंग्रजी बोलू शकतील. आम्हा उभयतांनाही शाळेत मराठी माध्यम व कॉलेजला ईंग्रजी माध्यम असूनही बोलीभाषा म्हणून ईंग्रजी चांगले येत नव्हते परंतू मी स्वतः ईंग्रजी पुस्तके सतत वाचूनच अन घरात सतत सवय केल्यानेच परप्रांतात स्वतःचे विचार योग्य रीतीने मांडू शकले.

सुरेख लेख आणि उत्तम विवेचन ! आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. भारतात शास्त्रिय विषयांतील उच्च शिक्षण व विशेषतः व्यावसायीक शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास सद्यातरी विद्यालयीन शिक्षण इंग्लिशमध्ये घेणे आवश्यक आहे. असे शिक्षण अनेक विकसित देशांमध्ये स्थानिक भाषेत करता येते. कारण तेथे स्थानिक भाषेत शिक्षण व संशोधन करण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक मूलभूत सोई निर्माण केल्या गेल्या आहेत. अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सिंगापूर इत्यादी देशांत पदवी शिक्षण अथवा नोकरी करावयाची असल्यास इंग्लिशला पर्याय नाही. आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे स्वतःचे ११ पर्यंतचे (त्यावेळची एस एस सी) शिक्षण मराठीत झाले. तोपर्यंत इंग्लिशचा फारसा गंधही नव्हता... शिक्षाकांनाही केवळ जुजुबी इंग्लिश येत होते ! सायन्स कॉलेजमध्ये गेल्यावर सगळे शिक्षण एकदम इंग्लिशमध्ये ! सुरुवातीला जरा कठीण गेले पण भाषांची आवड असल्याने नंतर सोपे झाले. ज्यांना इंग्लिश झेपले नाही त्यांची मात्र परवड झाली. त्यानंतर मात्र सर्व सायन्स कॉलेजचे व व्यावसायिक शिक्षण आणि सर्व प्रकारचे व्यवसाय पूर्णपणे इंग्लिशमध्येच केले... करावेच लागले. व्यवसायानिमित्ताने इंग्लिश, अमेरिकन, कॅनॅडियन, सिंगापोरियन, ऑस्ट्रेलियन, इ लोकांबरोबर काम करायला आणि त्यांना इंग्लिशमध्ये युक्तीच्या चार गोष्टी सांगायलाही काही अडचण आली नाही :) मुलाचे आठवी पर्यंतचे शिक्षण परदेशात झाल्याने अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. त्यामुळे नंतर भारतातले व परदेशातले शिक्षण अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. पण घरात कटाक्षाने मराठीचा वापर असल्याने त्याचे मराठी लिहिणे-बोलणे अस्खलित आहे. त्याच्या शिक्षणात एकही वर्ष मराठी हा विषय नव्हता हे सांगून विश्वास बसणार नाही, इतके ! "पुल" त्याचे आवडते लेखक आहेत, मराठी नाटक-सिनेमा आवडीने बघतो, सर्व नातेवाईकांशी सरळ सोप्या मराठीत (इंग्राजळेल्या नाही ;) ) बोलतो. हा आणि इतर काही अनुभवांवरून (व काही बाबतीत शास्त्रिय मानल्या गेलेल्या पुराव्यांवरून) असे वाटते की : १. लहानपणी मुले अनेक भाषा सहजी आत्मसात करतात. तेव्हा त्यांना प्राधान्याने मातृभाषा शिकवावी, शक्य असल्यास मातृभाषेतून शिक्षण द्यावे... पण त्याचबरोबर इतर उपयोगी भाषा शिकण्यासाठीही जरूर प्रोत्साहन द्यावे. २. घरात मातृभाषा वापरली जात असली तर मुले ती सहज आत्मसात करतात... जशी ती त्यांच्या शाळेतील / घराशेजारच्या खेळगड्यांची भाषा सहज शिकतात तशीच. मुलांना इंग्लिशची सवय व्हावी या उद्येशाने बरेच पालक घरात इंग्लिश / इंग्राजळलेली मराठी बोलताना दिसतात. याचा अंतीम फायदा किती याबद्दल माझ्या मनात शंका आहे... मात्र त्यामुळे मुलांची मराठी बिघडते हे नक्की :( त्याऐवजी सरमिसळ न करता जशी जरूर आहे तशी (चर्चेच्या विषयावर अवलंबून) शक्यतो शुद्ध मराठी किंवा शुद्ध इंग्लिश वापरावी. ३. विशेषतः व्यापारी व शास्त्रिय विषयांतील उच्चशिक्षण आणि संशोधन स्थानिक भाषांत व्हावे इतक्या मूलभूत सोई सद्या भारतात नाहीत आणि (अगदीच अशक्य नसल्या तरी) त्या नजिकच्या काळात भारतात निर्माण होतील अशी शक्यता नाही... कारण त्याकरिता वित्त, राजकिय इच्छाशक्ती आणि सामाजिक इच्छाशक्ती यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि त्या सर्वांचाच प्रचंड अभाव सद्या दिसतो आहे :( ४. वरील सर्व मुद्दे पाहता, (अ) आपल्या मातृभाषेत शिकणे केव्हाही जास्त सोपे आणि श्रेयस्कर असते याबाबत शंका नाही. (आ) मातृभाषेबद्दल ममत्व जरूर असावे आणि तिचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. हे मान्य केल्यावरही खालील व्यावहारीक कटू सत्ये मानाविच लागतात... (इ) भारतात व्यापारी व शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या भारतियांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे. (ई) आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे. याबाबत गैरसमज नसावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नमकिन 08/06/2016 - 09:21
विषय सोपा व सरळ आहे त्यात गैरसमज नसावा. भाषा अमाप आहेत शिकण्यास कुणाचीच ना नाहीं तर मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे. "आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते."- इंग्रजी भाषा शिकण्यास आक्षेप नाहींच आहे तसेच संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा.

In reply to by नमकिन

वेल्लाभट 08/06/2016 - 11:06
योग्य उत्तर दिलंत नमकिन. धाग्यातल्या लिंका अनेकांनी उघडल्याच नसण्याची दाट शंका येते काही प्रतिसाद बघून. धागाकर्त्याने आपली मतं कमी आणि इतर जागतिक संस्था काय म्हणतात त्याचे दुवे देण्याच्या हेतूने धागा काढलेला असूनही तो उद्देश पूर्णतः सफल झालेला नाही असं खेदाने वाटतं. उदाहरणार्थ
आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी
अशी वाक्यं. नेमकं हेच पूर्णसत्य नाही हे सांगायचा प्रयत्न होता. असो.

In reply to by नमकिन

संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा. गैरसमज !? नक्की ??? भारतिय भाषेत जागतिक स्तराचे शास्त्रिय संशोधन व्हावे असे माझेही स्वप्न आहेच. पण, दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती सद्या तरी आस्तित्वात नाही. प्रत्येक प्रबंध "कोण्याएका शास्त्रिय नियतकालिकात प्रकाशित झाला" या एकाच कारणाने त्यातले संशोधन जागतिक स्तराचे आणि / अथवा उपयोगी ठरत नाही.... मग ती भाषा इंग्लिश असो की इतर कोणतीही. जेव्हा खालील गोष्टी आस्तित्वात येतील तेव्हाच एखादी भाषा जागतिक स्तरावरचे संशोधन होणारी भाषा मानणे योग्य होईल : १. त्या भाषेत "जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त होऊ शकणारे संशोधन" प्रथम प्रकाशित केले जाईल व गैरभाषिक संशोधकांना त्याच्या भाषांतराची निकड वाटेल. २. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेले एखादे संशोधन पाठ्यपुस्तकात सामील होईल. ३. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेल्या संशोधनाने जागतिक उद्योगधंद्यांमध्ये किंवा जागतिक व्यवहारांमध्ये महत्वाचे बदल घडवून आणले जातील. ४. जागतिक स्तरावरचे इतर भाषांतले संशोधन प्रसिद्ध झाल्यावर ते त्या भाषेत त्वरीत (जास्तित जास्त एक-दोन महिन्यांत) भाषांतरीत होऊन ते स्थानिक संशोधकांना उपल्ब्ध होईल. सद्या ही परिस्थिती पूर्णतः केवळ इंग्लिश व कमी-अधिक प्रमाणात आधुनिक पाश्च्यात्य भाषांतच (जर्मन, फ्रेंच, स्कँडेनेव्हियन भाषा, इ) उपलब्ध आहे. इतके असूनही इंग्लिश सोडून इतर भाषांतील संशोधकांना जर आंतरराष्ट्रिय स्तरावर काम करायचे असले तर एक सामाईक भाषा म्हणून इंग्लिश शिकावीच लागते, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचे असते... नक्कीच असावे. माझेही असेच मत आहे. मात्र, एखाद्या भाषेला जागतिक शास्त्रिय संशोधनातले महत्वाचे स्थान केवळ तशी कल्पना करून, बोलून किंवा लिहून मिळणार नाही... वस्तूस्थितीकडे डोळेझाक करून तर नाहीच नाही. कारण वस्तूस्थितीकडे डोळेझाक करणे गैरसमजाचे तर होईलच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे ते अंतिमतः भाषेलाही घातक ठरेल. भाषेला तसे उच्च स्थान मिळण्यासाठी, सर्वप्रथम त्यासाठी लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागेल; सर्व आवश्यक संसाधनांची व व्यवस्थांची उभारणी करावी लागेल; आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. सद्या मान्यताप्राप्त समजल्या जाण्यार्‍या (इंग्लिशसह) सर्व भाषांनी याच खडतर मार्गावरून वाटचाल केलेली आहे व ती चाल अविरत-अखंड चालू ठेवली आहे... या मार्गाला दुसरा साधासोपा पर्याय नाही. पूर्णविराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्थात... जर स्थानिक भाषेत काम करून स्थानिक स्तरावर कार्यरत रहायचे असेल तर मात्र इंग्लिशच काय इतर कोणत्याही भाषेविना (अगदी इतर भारतिय भाषेविनाही) फारसे अडणार नाही... अगदी अडणारच नाही असे नाही, पण चालून जाऊ शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट 09/06/2016 - 12:39
म्हात्रे साहेब; इंग्लिश ला विरोध आहे असं एका शब्दानेही सूचित होत नाहीये लेखात. शिक्षणाचं माध्यमच इंग्लिश असण्याला विरोध आहे. हे इतकं साधं असून तुमचाही प्रतिसाद चुकीचा अर्थ काढून दिलेला यावा याचं आश्चर्य आहे.

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट साहेब, मी माझ्या पहिल्या प्रतिसादाची सुरुवात, आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. अशीच केली होती. तरीही त्यावरच्या प्रतिसादात 'नमकिन' यांनी माझा गैरसमज असल्याचे लिहिले (?!). त्यातच त्यांनी, मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे. असे सरकटीकरण करणारे आश्चर्यकारक विधान केले. त्या विधानाने काही वाचकांचा "मातृभाषेतलेच शिक्षण जगात सर्व काही मिळवून देऊ शकेल" असा गैरसमज होईल असे वाटले. हे विधान मराठीच्या बाबतीत खरे असते तर माझ्याइतका आनंद कोणाला झाला नसता... पण दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती आज नाही. त्याऐवजी ते वाक्य खालील्प्रमाणे लिहिले असते तर सत्याच्या बरेच जवळपास असते... "आयुष्यातले सुरुवातिचे (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षण मातृभाषेतून दिल्यास ते विद्यार्थ्याला विषय समजून घेण्यास (ज्ञानार्जनासाठी) जास्त फायद्याचे ठरेल" असे पुरावे संशोधनाव्दारे पुढे आले आहेत. आपल्याला ममत्व वाटणार्‍या गोष्टींबद्दल अतिशयोक्त दावे मूळ उद्द्येशाला धोका पोहोचवतात*. कारण, त्या दाव्यांतला फोलपणा आज ना उद्या बाहेर येतोच आणि मग त्यां दाव्यांची व इतर खर्‍या दाव्यांची (आणि दावे करणार्‍यांचीही) विश्वासार्हता कमी होते. या वरच्या कारणांसाठीच पुढचे प्रतिसाद लिहिणे भाग पडले. . * : अतिशयोक्त दावे राजकारणात "तात्कालिक व संकुचित" स्वार्थ साधण्यासाठी बर्‍याचदा यशस्विरित्या केले जातात... हे "वैज्ञानिक" नाहीच व "नैतिक" तर अजिबात नाही. एखाद्या गोष्टीबद्दल खरे ममत्व वाटणार्‍या लोकांना हे लोकांना जेवढे लवकर कळेल तेवढे बरे. =============== अजून थोडेसे... (अ) मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला खालील कारणांनी उर्जितावस्था येणार नाही : १. केवळ भाषेचे गोडवे गाणे. २. त्या भाषेबाबतीत भावनिक दावे करणे... आणि विषेशतः अतिरंजित दावे करण्यासारखी धोकादायक दुसरी गोष्ट नाही. ३. त्या भाषेच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था जरूर असावी पण ते वापरण्याची जबरदस्ती करणे मूळ मुद्द्याला मारक ठरेल. किंबहुना, खालील (आ) मधिल परिस्थिती निर्माण केली तर लोकच त्या भाषेच्या उत्तम शिक्षणासाठीच्या व्यवस्थेचा आग्रह धरतील. (आ) जर मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला उर्जितावस्था यायला हवी असेल तर खालील गोष्टी व्यवहारात आस्तित्वात असणे / आणणे ही योग्य नीति ठरेल : १. त्या भाषेचा वापर उपजिविका करण्यासाठी उपयोगी असावा. यामुळे ती भाषा शिकणे सर्वसामान्यांना आवश्यक वाटते. २. त्यापुढे जाऊन, त्या भाषेचा वापर सधन आणि / किंवा उत्तम जीवनशैली जगण्यासाठी आवश्यक असला तर सोन्याहून पिवळे. असे झाले की आपोआप ती भाषा शिकणे ही एक आकर्षक गोष्ट बनते. मग ती "भाषा शिका, तिचे संवर्धन करा, तिला जगवा" अशी मनधरणी करण्याची वेळ येणार नाही... मातृभाषा असलेले व नसलेलेही लोक काकू न करता आवश्यक ते परिश्रम घेऊन ती भाषा शिकायला आपणहून पुढे येतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट 10/06/2016 - 10:20
बरं, तुमची मतं कळली. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट; कुठले दावे किती फोल ठरतील ते कळेलच पुढे पुढे. (यात आक्रस्ताळेपणा नाही किंवा धमकीही नाही) एखादं विधान तुम्हाला अतिरंजित वाटलं तरी तसे सिद्धांत मांडलेले आहेत जगभर; तेही विद्वान (मानले तर) लोकांनी... त्याला काहीच कन्सिडरेशन नाही काय? प्रॅक्टिकॅलिटी डाय्जेस्ट नाही झाली की त्याला भावनिक म्हणायचं... हे कसं बरोबर आहे? आणि त्या खालील गोष्टी करायला हव्यात.... ज्या तुम्ही लिहिल्यात त्या सगळ्या करतातच ती लोकं ज्यांना कळकळ वाटते. त्यामुळे ते होईलच बरोबर पद्धतीने. चिंताच नको. मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हे भावनिक विधान वाटलं तर समजा तसं. पण हे अनाकलनीय आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नमकिन 10/06/2016 - 21:05
सुरुवातंच गंडली - भाषा शिकण्यास विरोध प्रदर्शन धाग्यात केले नव्हतेच पण इंग्लिश भाषा शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल - हे विधान भरकटवणारे वर भरीस संशोधन कसे १ भाषा प्रसिद्ध करण्यास अनिवार्य आहे यामुळे गाड़ी विषयावर आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. दिलेल्या संशोधन पर दुवे व मागे शोधून केलेले वाचन यावरुन तुमचे अपेक्षित विधान मी मांडू शकलो नाहीं त्याबद्दल क्षमस्व; तरी भावना पोचल्याचे समाधान. होता होता पुन्हा त्याच विषयावर भर घातलीत मूळ विषयाला बगलेत घालून. असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा! या उक्तीनुसार मातृभाषेला बाजूला सारुन मुलाचा आनंद, शिकण्यातली सहजता व जीवन अनुभव जो परिसरात सहजसाध्य आहे तो सोडून अनैसर्गिक वातावरण देऊन इवल्या जीवाला आपल्या अपेक्षांच्या, आकांक्षाच्या ओझ्याखाली फुलवायचा प्रयोग करने व त्याची भलामण करीत रहाणे का? तर नौकरीच्या संधी व पैशाची राशि यांचा संबंध यशाच्या व्याख्येत समाविष्ट करुन लहान वयापासुन त्या बालकाच्या भावविश्वाचा नाश करतात व पुढे जीवनात अपेक्षा करतात संवेदनशीलता असन्याची, कसं काय शक्य आहे? कित्येक शाळा शिक्षक सांगतात की आम्ही मुलांना काही शिकवताना मुलेच आम्हाला बरेच काही शिकवतात, अर्थात शिकण्याची तयारी असेल तर. हेच मोकळे मन धागा लिहिताना लेखकाच्या मनात असावे, असे वाटते. त्याला असे फरफटत घेऊन जाऊन चर्चा विस्कटते. या विषयावर साधक बाधक चर्चा होत रहावी ही सद्य सच्ची भावना.

In reply to by नमकिन

@ वेलाभट व नमकिन : माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादातून माझे मुद्दे स्पष्ट झाले आहेतच. तेव्हा पुनरुक्ती टाळतो आहे. फक्त... मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हा (अजून एक) गैरसमज दूर करण्यासाठी एकच गोष्ट सांगाविशी वाटतेय, ती अशी... मराठीबद्दलच्या तुमच्या आणि माझ्या भावना एकाच आत्मियतेच्या आहेत आहेत. म्हणुनच, माझ्या घरात मराठीच पहिली भाषा आहे आणि ४० वर्षांच्या लिहिण्याच्या दुराव्यानंतर मराठी वाचण्याची-लिहिण्याची संधी मिळते या एका महत्वाच्या कारणाने मी मिपावर चि़कटलो. मराठीचे महत्व कायम ठेवण्यासाठी, किंबहुना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे माझेही ठाम मत आहे. मात्र, त्या प्रयत्नांची दिशा कोणती असावी याबाबत आपल्यात मतभेद आहेत असेच आतापर्यंतच्या लिखाणातून मला ध्वनित होते आहे. ते कसे हे अगोदर आले आहेच. आणि हा फरक फार महत्वाचा आहे, कारण... यशासाठी खूप जोर लावणे फार महत्वाचे आहेच, पण तो जोर कोणत्या जागी/दिशेने लावला जात आहे यावर यश मिळेल की नाही हे जास्त अवलंबून असते. असो. या विषयावर अजून काही नवीन मुद्दा नसल्यास, मी इथेच थांबणे श्रेयस्कर समजतो. धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिनव 09/06/2016 - 12:46
आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. >> तुमच्या प्रतिसादातील उपाय व इतर अनेक उपाय कोणी करायचे? गुजरात्यांनी? बंगाल्यांनी? की मराठ्यांनी? मी ? तुम्ही? कोणी? आज २०१६ मधे तुम्ही म्हणता एकदोन दशकांनी फळ दिसतील, तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासुन एवढ्या वर्षात मराठी माणसांनी काय केले? तेव्हाच केले असते तर ते एकदोन दशके नंतरचे फळ आज २०१६ मधे नसते का दिसले? अजुन एकदोन दशकानंतरही फक्त उपाय सुचवायचे का? अंमल कधी करायचा? त्या उपायांच्या मोठ्या चित्राचा एक छोटा भाग शिक्षणाचे मराठी माध्यम असणे हा आहे. तो तर तुम्ही मराठी विरोधक करत नाही आणि बाकीचे उपाय मात्र सुचवत बसता. कुठुनतरी सुरुवात तर करा ना?

एकच, तुम्ही म्हणालात तसे शिक्षणाला मातृभाषा माध्यम grasping करता उत्तम ! मान्य करतो मी, पण ज्या मराठी माध्यमाबद्दल आपण हे म्हणता आहात ती मराठी खरंच आपली मातृभाषा आहे का?? 'त्वरक' 'उत्प्रेरक' 'संप्रेरक' ह्या वैज्ञानिक संकल्पना म्हणा किंवा सामाजिक शास्त्र विषयातील भौगोलिक ऐतिहासिक जारगन म्हणा ही छापील मराठी आपली मातृभाषा आहे का?? कुठल्या घरातली कुठली माता अशी दिव्य छापील मराठी बोलत असेल? ही प्रमाणित मराठी आहे मातृभाषा अहिराणी, कोकणी, वर्हाड़ी इत्यादी म्हणता येतील मग काय करावे बुआ?? माझी मातृभाषा वर्हाड़ी आहे मग उद्या मी पुस्तक मागतो ज्यात लिहिले असेल की बुआ 'लोकमान्य टीळकायनं अंग्रेजाले बेज्या झाबु देल्ला! इतला का त्याहीनं टिळक महाराजाले उचलून मंडाले ले पाठोले' ही आहे बुआ माझी मातृभाषा मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते गणित शिकताना 'simultaneous equation' हे जर वाचायला जड़ जात असेल तर 'एकसमयावच्छेदक समीकरण' सुद्धा काही नीट पचत नाही कारण मुळात ती आपली मातृभाषा नाही!

बाकी चालू द्या

प्रतिसाद आधी इतरत्र प्रकाशित

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 13:12
सोन्याबापू, असे प्रतिसाद टाकून तुम्ही फार काही साध्य करंत नाही आहात हे सांगू इच्छितो. आपल्याला धड एक बाजू घेता येत नसल्यास फाटे फोडत बसणं यात शहाणपण नव्हे. तुम्हा लोकांचा नक्की प्रॉब्लेम तुम्हालाही कळत नसावा. मातृभाषा अयोग्य असंही तुम्हाला म्हणवत नाही, इंग्रजी अयोग्य असंही म्हणवत नाही. मग मातृभाषातर हवी पण मग हे अमकं अमकं ही आपली मातृभाषा आहे का? किंवा आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाची मातृभाषा कुठली समजायची यासम मुद्दे काढत बसून आपली आणि पर्यायाने इतरांची दिशाभूल करत बसणं यातच तुम्हाला समाधान मिळतं बहुदा. किंवा आपण काय भारी मुद्दा टाकलाय आता दे उत्तर असं काहीतरी वाटून आनंद मिळत असावा. घ्या तुम्ही तो, माझं काही म्हणणं नाही. पण अशाच वृत्तीमुळे आज ही गत आहे इतकं नमूद करतो. चीनमधेही अनेक 'डायलेक्ट्स' आहेत. पण कँटोनीज ला त्यांनी प्रमाण मानलेलं आहे. वरील लिंक्स वाचल्या असाल तर हे तुम्हाला कळलं असेल. उपाय शोधण्याची मनोवृत्ती ठेवली तर उपाय मिळतात. अन्यथा 'बाकी चालू दे' असंच म्हणून नामानिराळं होता येतंच, कशाही बाबतीत.

In reply to by वेल्लाभट

पहिली गोष्ट "ऐड होमिनेम" अर्थात वैयक्तिक हल्ले करू नका , ही विनंती , धागा सार्वजनिक आहे , तुम्हाला विरोधी मते चालणार नसली तर तुम्ही तशी सूचना धाग्यातच टाकायला हवी होती हे नम्रपणे सांगू इच्छितो. दूसरे म्हणजे मराठी भाषा ही शालेय शिक्षणाचे माध्यम ह्या विषयावर आपण बोलतोय मला वाटते मी बरेचसे विषयाला अनुसरुन बोलतोय, तीसरे म्हणजे "तुम्हा लोकांचा" वगैरे मधे मला ओढु नका मी कोणा व्यक्तीचा स्टीरियोटाइप करत नाही अन माझा केलेला मी खपवूनही घेणार नाही. (ही विनंती आहे धमकी समजू नये स्पष्टीकरण इतक्यासाठी का तुम्ही वाकडाच विचार करत असल्याचे स्पष्ट दिसते आहे) "बाकी चालू द्या" बद्दल, ते म्हणणे संयुक्तिक कसे आहे हे तुम्ही दिलेल्या वैयक्तिक शेरेबाजीने परिपूर्ण प्रतिसादातून सहज कळते असो आता चालूच द्या!. :) ताजा कलम - समोरच्याला लागट बोलून मुद्दे सिद्ध होत नसतात त्याला तर्क लागतो अन तो हमरीतुमरी वर येऊन सापडत नसतो. बाकी तुम्ही असलं काहीतरी बोलले म्हणून मी आज एखाद चपाती कमी खाईन अशी तुमची धारणा असल्यास शुभेच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 09/06/2016 - 12:52
चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात याला. तुमचा http://www.misalpav.com/comment/847258 हा प्रतिसाद बघा. आक्रस्ताळेपणा, थयथयाट तुम्ही सुरू केलात. सरसकटीकरण तुम्ही केलंत... ज्यांना हे झेपत नाही, संस्कार ज्यांना शाळेच्या बोडक्यावर मारायचेत इत्यादी इत्यादी काय काय. ठीक आहे? तुमच्या चिथावण्याने मलाही शष्प फरक पडणार नाही हे ही सांगतो. काय आता; जाऊ द्या.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

असंका 08/06/2016 - 15:11
मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते.
जड जात असेल, तरीही इंग्रजीइतकी जड अजिबात जाणार नाही. व्याकरणाचे नियम आणि असंख्य शब्द एकच असतील बोलीतले आणि लेखीतले. इंग्रजीत मात्र व्याकरण पूर्ण वेगळं असेल आणि एकही शब्द ओळखीचा नसेल. त्यामुळे सारखेच जड जातील हे आपण म्हणत असला तरी ते अजिबात पट्ण्यासारखं नाही. शिक्षणाची भाषा ही बोलण्यातलीच भाषा असावी असं वाटण्यात काहीच गैर नसावं. तर मग आपण आता त्या दृष्टीने प्रयत्न करायचे, की जे तसे प्रयत्न करतायत त्यांनाच असं खच्ची करायचं? तुमची भावना आणि तुम्हाला अपेक्षित असलेले उपाय सुसंगत नाहीत. म्हणजे तुमची इच्छा आहे की शिक्षण बोलीतनं मिळावं. आणि त्यावर उपाय हा की शिक्षण इंग्रजीतनंच घ्यावं? पुढे आपण आपल्या मते सारखीच कठीण असलेले काही शब्द दिलेले आहेत. कुठली दिव्य माता असे शब्द घरात वापरत असेल असंही आपण विचारलंय. तर जोडीला, आपल्या भागातल्या साध्या साध्या माता आपल्या घरात या कल्पनांना (त्वरक, उत्प्रेरक, संप्रेरक इ.ना) आपल्या बोलीतले कुठले शब्द वापरतात तेही सांगायचंत ना? शिवाय यातनं आपण नक्की काय सांगू इच्छिता? एक तत्त्व म्हणून?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नमकिन 09/06/2016 - 09:11
दिलेल्या pulse linked in च्या लेखात तसेच UNESCO च्या बहुसंख्य संशोधनात मातृभाषा व इतर शिक्षण माध्यम भाषा याचा परिणाम यावरंच ऊहापोह करण्यात येतोय (मागील जवळपास ५० वर्ष चे वेचक संशोधन माझ्या नजरेत आलेले)• तर यावर जे बोली भाषिक समूह आहेत त्यांनी बोली भाषेला लिखित रूप देण्यासाठी जर कष्ट उपसले तरंच ती भाषा तगेल, जिथे मुळात script नाहीं त्यात शिक्षण (आजच्या जमान्यातले जे सर्वस्वी छापील व प्रसारित करने योग्य) कसे शक्य आहे? हे शिवधनुष्य उचलायला कोन्या युगप्रवर्तक बापू ची वाट पाहण्यापेक्षा अशी शाळा उघडलीत वा लिपी घडवलीत तर पुढच्या पिढीला सार्थ अभिमान व भविष्य राहील अन्यथा संस्कृत -प्राकृत वाद जुन्या काळापासून सर्व जाणतात व त्यातून साधलेली सामाजिक उतरंड आपण पाहतोच/अनुभवतोच आहोत. उपलब्ध पर्याय कुठवर चालू द्यायचं व किती चालवून घ्यायचं यावरंच तर संघर्ष व अंतिमत: अपेक्षित स्वातंत्र्य निश्चित होते. बाकी पोकळ!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सरकारी अभ्यासक्रमात शिकवली जाते ती मराठी 'प्रमाण मराठी मात्रूभाषा' नाहीख्हे ऐकून मौज वाटली. भारताची राज्यघटना, सरकार, सैन्य, पोलिस, झालंच सरकारी कार्यालये वगैरे गोष्टी तरी प्रमाण मानाव्यात किंवा कसे असा प्रश्न पडला आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आप्पा आमचे लैच भारी ! फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या अस्सल श्रीवर्धनी रोठ्यासारखे! त्यात आप्पा ह्यांची आमच्यावर खाशी खुन्नस अर्र मर्जी म्हणायचे होते आम्हाला, म्हणून बुआ आमचे आप्पा काहीही बोलताना मधे सैन्य आणतात(च) बघा कायम! नाहीतर बहुदा त्यांना तो तिरके बोलायचा आनंद मिळत नसावा (आवडी एकेकाच्या) तरीही प्रिय आप्पा दरवेळी "कशी शिपुरड्याची जिरावली" मोड़ असू दे तुमचा तुम्हाला लखलाभ तरीही मुद्दा मांडताना आपण काय बोलतोय ह्याचं ज़रा भान ठेवा, अन हो प्रमाण मराठी ही मातृभाषा नसते(च) ती वेगवेगळ्या भागांतील भाषा ह्यात समन्वय साधायला प्रमाणित केलेली असते, अर्थात ती प्रशासकीय सुविधेस उत्तम असतेच , फ़क्त म्हणून ती शिक्षणमाध्यम म्हणून उत्तम ठरेलच असे नाही , तुमचा मुद्द्यावर बोलायचा विचार असला तर पुढे बोलता येईल नसलीच इच्छा तर ओढ़ा अजुन एकदा सैन्यबिन्य मधे! तसंही लागट बोलायला काही जात नाही टाकायचं बोलून! हाकानाका!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही सांगता ते प्रमाण असा आग्रह दिसतो. जौंद्या. You cannot agree to disagree. बाकी मुद्दा सोडून केलेली वैयक्तिक टीका दखलपात्र नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

तुम्ही शिकवणार अग्री टु डिसग्री? And I thought तुम्ही सवंग विनोद करणे बंद कराल! असो! Lets agree to disagree here ;)

वेल्लाभट 08/06/2016 - 13:17
तूर्तास ही कालची बातमी वाचा. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Marathi-pulls-down-aggregate-scores-of-many-SSC-students/articleshow/52626740.cms मजल इथवर गेलेली आहे. पुढे मराठी ऐच्छिक करतील, आपण तरीही फ्यूच्चर चा विचार करून जर्मन, फ्रेंच किंवा अजून काही निवडू, मग मराठी कुणी घेत नाही आजकाल म्हणून अभ्यासक्रमातून काढूनही टाकतील कदाचित, आपण तरीही नक्की प्रमाण मराठी ही आपली मातृभाषा का अशा गोष्टींमधे अडकलेले असू, किंवा कदाचित तोवर इंग्रजी इतकं अनिवार्य झालेलं असेल की मातृभाषा वगैरे संकल्पनाच गौण ठरतील... दहा वर्ष अजून... हे असंच चाललं तर लिहून देतो दहा वर्षात यासारखी परिस्थिती असेल नक्की. बाकी चालू दे!, नाही का?

In reply to by वेल्लाभट

बाकी चालूच द्या तुमचं आक्रस्ताळेपण कारण तो तुमचा चॉइस आहे . पोरे फ़क्त ५ तास शाळेत असतात उर्वरीत वेळ म्हणजे एकोणीस तास आपल्यासोबत असतात. मराठी ऐच्छिकच काय बंद केली तरी मला फरक पडत नाही. चांगली नोकरी मिळवायला माझ्या पोराला फ्रेंच अन जर्मन काय स्वाहिली शिकावी लागली तरी मी शिकवेल. राहता मायमराठीचा प्रश्न तर घरी असलेले १९ तास मी त्याला/तिला मराठी शिकवायला रोजचा एक तास घातला तरी पुरेसा होईल. ठराविक वयात हाती गोट्या सरकवले की भागते ठराविक वयात बोरकरांच्या कविता हाती दिल्या की मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल. ज्यांना वैयक्तिक संस्कार करणे हा भाग सुद्धा शाळेच्या बोडक्यावर घालायचाय त्यांना कोपरा पासुन दंडवत . माझी भाषा माझ्या पोराला शिकवायला मी समर्थ आहे शाळेने त्याला मॉब सेन्स अन कागदं इतकं शिकवले तरी हरकत नाही. अस्मिता घरी शिकवायच्या असतात अन योगक्षेम संबंधी शिक्षण शाळेत शिकायचे असते हा आमचा फंडा सुस्पष्ट आहे ज्यांना हे झेपत नाही त्यांनी फुकट आक्रस्ताळेपणा करत लोकांवर शाळेवर शिक्षणव्यवस्थेवर ब्रह्मदेवावर ओबामावर वाटेल त्याच्यावर लांछन लावत फिरावे मला घेणे देणे नाही. पालक म्हणून माझ्या जबाबदारी मला कळतात नीट! मग? चालू दे का बाकी? ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 14:15
मी म्हणणार नाही. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तो माझा चॉईस आहे. तुम्हाला फरकच पडत नाही, हा तुमचा चॉईस(?) आहे. चांगली नोकरी हे तुमच्या लेखी शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे, तुमचा चॉईस(?) भारी आहे. संस्कार शाळेच्या बोडक्यावर घालण्याच्या लोकांच्या कल्पना तुम्हाला अंतर्ज्ञानाने कळतात नाही का! हे पण भारी आहे. तसंही पाचच तास ना शाळेत जायचंय; त्यापेक्षा न जाऊनही चालेल, बघा विचार करून. तुम्ही समर्थ पालक आहातच तसंही. जाता जाता, बोरकरांच्या कविता हाती दिल्या की.... मी शिकवेल... मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल... माझ्या जबाबदारी... हे शब्दप्रयोग बाकी अतिशय मजेशीर होते.

In reply to by वेल्लाभट

आनंदी गोपाळ 09/06/2016 - 21:39
व्हय का जी? तुम्हाला त्यांची "मातृभाषा" उर्फ वर्‍हाडी अजिबातच येत नाही, वेल्लाभट. तुम्हाला तुमची संस्कृतप्रचुर पुणेरी मराठीच जर समस्त मराठी लोकांची "मातृभाषा" म्हणून रेटायची आहे काय?

बाकी चालू द्या!

;)

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 09/06/2016 - 22:04
मराठी माध्यम, इयत्ता पहिली,विषय मराठी पाठ पहिला- आला पाऊस आला पान २- "ढोंड, ढोंड पानी दे, साय माय पिकू दे" हे माझी लेक कोल्हापुरात शिकली. हे संस्कृत शब्द आहेत का? जी कुठली ही भाषा आहे ती तिची मातृभाषा आहे का? एकदा फाटे फोडायला लागलं की हे असं होतं. वस्तुस्थिती न बघता फक्त समोरच्याचा मुद्दा खोडून काढला असं दाखवणं एवढंच शिल्लक रहातं. खरंतर पुण्याचे लोकही लिहितानाची भाषा आणि बोलतानाची भाषा यात अंतर ठेवतच असतील. पण एकदा पुणेरी म्हणून हिणवलं की मुद्दा सर झाल्याचं दाखवणं एकदम सोपं जातं.

In reply to by असंका

आनंदी गोपाळ 09/06/2016 - 22:55
त्या प्रतिसादातला मुद्दा वेल्लाभट यांनी बापूंच्या बोलीला हिणवून दाखवण्याचा आहे. "आजकालच्या" मराठी मेडियममधे काय शिकवतात तो नाही. बाकी चालू द्या ;)

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 11/06/2016 - 08:41
अच्छा? शिक्षणाच्या धाग्यावर 'काय शिकवलं जातं' हा मुद्दा नसून 'कोण काय म्हणतं' हा मुद्दा आहे तर! बरं झालं आपला प्राधान्यक्रम इतका उघड सांगितलात ते. आधी माझ्या लक्षातच आलं नव्हतं की फाटे फोडायचे हाच उद्देश आहे. मला वाटलेलं की गैरसमजातून विषय वाढतोय तेव्हा त्याच्यामागची सत्य परीस्थिती सांगितली की गैरसमज संपून विषय पुढे सरकेल. पण ते नकोच असेल तर ... चालेल तितकं चालू द्या...अन काय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 14:28
आणिक एक; ते २४ वजा ५ १९ तास जे तुम्ही घरी शिकवेल, ते इंग्लिशमधे शिकवेल की मराठीमधे शिकवेल? जर इंग्लिशमधे शिकवेल तर त्याला मराठी कसे येएल? आणि मराठीतून शिकवेल तर.... तर मग मराठी शाळेत काय वेगळं असेल?

In reply to by वेल्लाभट

नमकिन 09/06/2016 - 09:45
मराठी शाळांना प्रतिसाद नाहीं असे चित्र उभे करुन सरकारी यंत्रणा व व्यापारी वृत्तीचे संचालक /विश्वस्त मंडळाचा अनुदान विलंब, कमी पगार व शिक्षक/कर्मचारी वर्गाचा इतर शिक्षणेतर कामात राबवून घेणे असे विघ्नसंतोषी प्रकार चालू असतात तिथे मराठी भाषा ऐच्छिक करुन पुढे त्यामुळेच गुण कमी होतात असा प्रचार करुन मुलांची इच्छा कमी करायची व पुढे प्रतिसादाअभावी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून "मराठी भाषा" विषय संपवायचे उघड कारस्थान आहे. शेरा- पालकांनाच नकोय मराठी शाळा, मराठी विषय व मराठी भाषा हे सोदाहरण नियमात बसवणे.

वेगळी मतं असणार्‍यांनी नाही लिहिलं तरी चालेल हे वाचूनही आणि तशीही सध्या मिपावर वामा असूनही काही मुद्दे लिहायचा मोह आवरला नाही. तेही माझी मतं काय हे लिहित नाही, महत्वाचं हे की सतत जर्मनी, जपान वगैरेचे जे दाखले दिले जातात, त्याबद्दल. मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे. बरं भारतातलं शिक्षण हे पुण्या मुंबईपुरतं गृहित धरून चालणार नाही. कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची. अगदी निषाणी डावा अंगठा सारखी परिस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे असतीलही किंवा तोटेही असतील, याबाबतीत माझं एकच असं काही मत नाही, पण सतत इतर देशांशी तुलना करून ते कसे बरोबर असं होत नाही. अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही. पूर्णपणे इकडचे सगळेच बरोबर असेही नाही, दोन्हीकडे चांगले वाईट मुद्दे आहेत. मातृभाषेतील शिक्षण असावे की नाही याबद्दलचा कुठलाही प्रतिवाद करायचा नाही. दोन्ही बाजूची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. जर्मनीत जन्म घेऊन, जर्मन माध्यमाच्या शाळेत शिकूनही उत्तम मराठी आणि इंग्रजी बोलणारी मुले आहेत तशीच मराठी आणि इंग्रजीही न येणारी देखील आहेत. आणि मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. याबाबतीत मागेही एका धाग्यावर लिहिले होते, पण तरीही हे फक्त माझे आणि काही ओळखीच्यांचे अनुभव म्हणून तसंच आहे असे म्हणणार नाही. असो, तो वेगळा मुद्दा आहे.

In reply to by मधुरा देशपांडे

वेल्लाभट 08/06/2016 - 14:25
कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची
याला पुरावा आहे का? नसेल तर ग्रामीण भागात बदलत चाललेल्या शिक्षण पद्धतीची चार उदाहरणं मी तुम्हाला देतो. बघून आलोय मी.
अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही
असा युक्तिवाद नाहीच आहे तो. अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे. आणि काही वर्षापूर्वीपर्यंत होतंच होतं ना मातृभाषेतून शिक्षण? तसंच शिकून आपल्यातले अनेक जण आज इंग्रजी बोलतात ना? जर्मनीत काय आहे हे तुम्हीच सांगू शकता जास्त योग्य प्रकारे पण जर्मनीत आहे 'म्हणून' आपल्याइथे असं मुळीच म्हणणं नाही, ना इंग्लिशला विरोध आहे. ज्याला त्याला हेच समजावून दमतोय की इंग्लिश पहिलीपासून शिकवतात! आणि असं असताना एका कणाचीही अडचण येत नाही पुढे जाऊन. पण अख्खं माध्यमच इंग्लिश केलं ना की विचार करण्याची जी भाषा आहे तिचं खोबरं होतं. असो. उपयोग नाहीच आहे हे समजवण्याचा असं दिसतंय. टाईम विल टेल.

In reply to by वेल्लाभट

तुम्ही ज्या बदल घडत असलेल्या उदाहरणांबद्दल लिहिलं होतं वेगळ्या धाग्यात, त्या बदलांचं स्वागतही आहे आणि कौतुकही. पण ग्रामीण भागातलीच शिक्षणाची अनावस्था याची देही याची डोळा पाहिली आहे, आणि आता मी त्यातून बाहेर पडले असले तरीही माझी आई शिक्षणक्षेत्रात असल्याने अजूनही संबंध येतो. तुम्ही जो भाषेचा मुद्दा सांगताय त्याबाबतीत मी पूर्ण असा विरोध करत नाही, पण फक्त तेच बरोबर असे नाही. भाषेशिवाय इतर अनेक मुद्दे येतात. माझी आई ज्या ११-१२वीतल्या मुलींना शिकवते, त्यांना इंग्रजीतून शिक्षणाची सक्ती करा असे अजिबात नाही. त्या इंग्रजी सुटलं दहावीत की किती खुश होतात, (गणित सुटलं की सुद्धा) आणि पुढे मराठीतून कशी प्रगती करू शकतात हे माहिती आहे. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे जर इतर अनेक मुद्दे बघता एखाद्याला इंग्रजी बरे पडेल असे वाटले तर तेही चुकीचे नाही. मग अगदी
अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे.
असे कुणी मला सांगितले तरीही मी स्वत: दोन्ही बाबतीत टोकाची मते ठेवू शकत नाही. आणि जर्मनीचा मुद्दा यासाठी कारण वर लेखातही मारियाताई विर्थ यांचे उदा आहे. आणि इतरही अनेक वेळा याबाबतीत जपान, जर्मनी वगैरे उदा. नेहमी बघितली आहेत. ती खरी असतीलही, पण भाषा हाच एकमेव मुद्दा त्यात येत नाही असे माझे अनुभव. लेखनसीमा.

In reply to by मधुरा देशपांडे

अभिनव 08/06/2016 - 17:18
मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही. >> का नाही? प्रत्येक राज्याला प्रचंड अधिकार आहेत. समुद्रकिनारा असलेल्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे पोर्ट्स आहेत. इतर राज्यांना पण ते वापरता येऊ शकतात. अधिकृत नसला तरी भारत शेवटी अनेक देशांचाच देश आहे. तसे फक्त घटनेत लिहिलेले नाही. राहिले असेल वेळेअभावी. ४७ लाच नाहीका ५०० संस्थाने होती? दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे >> मग हा फरक मिटवण्यासाठी कमी करण्यासाठी भारतीय नागरीक / अधिकारी / नेता या नात्याने मी तुम्ही आपण आपल्या पुर्वजांनी काय काय केले? त्याची यादी मिळेल का? कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. >> या ज्या जर्मन कंपन्या तुम्हाला माहिती आहेत, त्याच क्षेत्रातल्या किती अशा भारतीय कंपन्या तुम्ही सांगु शकता ज्यांचे मालक / सीईओ/ अधिकारी वर्ग भारतातील इंग्रजी माध्यमातुन शिकला, इंग्रजीशी प्रचंड मैत्री केली म्हणून आज त्या जर्मन कंपन्यांचा बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या आहेत? भारतात तर इंग्रजी माध्यमाच उदोउदो कधीपासुन चालू आहे ना? मग आत्तापर्यंत तुमच्य लॉजीकने अशा डझनभर तरी भारतीय कंपन्या पाहीजे होत्या ना ज्या निव्वळ इंग्रजीशी मैत्री या मुद्द्यामुळे त्यांच्या जर्मन कांउटरपार्टपेक्षा मोठ्या / उजव्या आहेत? नोकरी मिळवणे या व्यतिरिक्त काय फायदा करुन घेतला भारतीयांनी इंग्रजीचा? मागच्या पिढीपिर्यंततर यातले बहुतांश त्यांच्या त्यांच्य मातृभाषेतुनच शिकलेले होते. थोडक्यात निव्वळ इंग्रजीमुळे असे जर्मनांचे किती व काय नुकसान झाले जे भारतीयांचे झाले नाही? नोक-य मिळवणे हे नका सांगू. ते तर जर्मन्स पण मिळवतात.

मारवा 09/06/2016 - 10:59
वरील चर्चेत सोन्याबापु यांनी मांडलेला बोली भाषे संदर्भातील मुद्दा मराठीतच शिक्षण हवे ची तार्कीक परीणीती आहे. अत्यंत वेगळा व जबरदस्त मुद्दा तर्कयुक्त रीतीने मांडलेला आहे जो विचारणीय आहे. असंका यांनी इंग्रजीपेक्षा मराठी च बोलीभाषेशी अंतर जे दाखवल आहे तो मुद्दाही जबरदस्त तर्कयुक्त आहे. चर्चेतील प्रतिसाद प्रगल्भ आहेत मजा येत आहे वाचायला धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.

In reply to by मारवा

वेल्लाभट 09/06/2016 - 12:48
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते
बर दिला.

In reply to by मारवा

असंका 09/06/2016 - 13:16
अवांतरः अरेच्या! धन्यवाद !! खरं तर तुमचाच एक प्रतिसाद माझ्या वरच्या प्रतिसादाच्या मुळाशी होता. यनावाला की राजेश घासकडवी यांच्या धाग्यावरचा. "ब्रिटीश राज नक्की कधी सुरु झालं?...तो पहिला ब्रिटिश नागरीक महत्वाचा!" असं काहीतरी होतं.
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.
हे आयडियल झालं. लेखक विषयाशी अत्यंत समरस होउन लिहित असल्याने त्यांची प्रतिक्रिया तशी साहजिक वाटली. मुळ विषयाबद्दल आपण काहीच मत दिलेलं नाही याचं मात्र आश्चर्य वाटलं.

माझेही शिक्षण मराठी भाषेत झाले. पण त्यामुळेच मी चांगले इंग्रजीहि बोलु शकतो. परंतु माझ्या मुलीला मी इंग्रजी माध्यमात घातले आहे. पण तिला मराठीची आवड निर्माण करायचा माझा प्रयत्न असतो. आणि माझे सुदैव म्हणजे आवड हळूहळू निर्माण होत आहे. सध्या ती म्रुत्युंजय हे पुस्तक वाचत आहे ( हळुहळु). त्यातील काहि शब्द कळाले नाहित तर मी समजावुन सांगतो. मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.

In reply to by शान्तिप्रिय

असंका 09/06/2016 - 11:34
आपणास लेखाचा मुद्दा कळलेला आहे का? मुलांना मराठी येणं न येणं हा मुद्दा नाहीये. मुलांना सर्वोत्तम माध्यमातनं शिक्षण मिळावं - जे मातृभाषा हेच असू शकते, हा मुद्दा आहे. मराठी ही इथे बहुतेकांची मातृभाषा आहे त्यामुळे सरळ "मराठी" माध्यम म्हणून लोक पुढे जात आहेत.

In reply to by असंका

नमकिन 10/06/2016 - 08:56
मुलांना इंग्रजी वा इतर भाषा येणं न येणं हा ही मुद्दा नाहीं तर मातृभाषा (भले ती कुठलिही असो) शिक्षण माध्यम असावी हाच आहे. मुद्दा धरुन ठेवायला माझा हातभार!

In reply to by शान्तिप्रिय

श्रीगुरुजी 10/06/2016 - 15:30
मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.
+१ खरं तर महाराष्ट्राने अंमलात आणलेलं त्रिभाषा सूत्र ही मुख्य समस्या आहे. महाराष्ट्रात लहानपणापासून हिंदी सक्तीची असल्याने इतरभाषिक महाराष्ट्रात हिंदीतच बोलतात कारण महाराष्ट्रीयन हिंदी बोलू शकतात. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे त्या राज्याची भाषा शिकणे सक्तीचे नाही व इतरभाषिक स्थानिक भाषा अजिबात न शिकता आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात आरामात घालवू शकतात (अमिताभ बच्चन, गुलजार, सलीम , जावेद, शाहरूख, दिलीपकुमार इ. मंडळींनी आपले सर्व आयुष्य महाराष्ट्रात घालविले पण आजतगायत मराठी शिकले नाहीत.). महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी. तसंही आमची पिढी हिंदी सिनेमे पाहूनच हिंदी भाषा शिकली आहे. हिंदी ८ नंतर संस्कृताला ऑप्शन म्हणून असली तरी चालेल. मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चंपाबाई 27/06/2016 - 23:13
हिंदी ऑप्शनल आहे... हिंदी , हिं + सं , पूर्ण संस्कृत असे पर्याय असतात. बायदिवे , लोकाना संस्कृत ही परकी वाटत नाही , पण हिंदी परकी वाटते हे पाहून नेत्रे जलं आगम्यति !

In reply to by श्रीगुरुजी

पुंबा 01/07/2016 - 13:00
+१ मु़ळात ज्या प्रांतात आपण राहतो तिथली भाषा उत्तम बोलता यावी ही आनंदाची गोष्ट आहे असंच वाटत नाही या लोकांना. दुसरी भाषा चांगली बोलता यावी अशी आस असणं हे किती आनंददायी असु शकतं हे परप्रांतियांना कळत नाही हे फार दुर्दैवी आहे.

उत्तम विषय व चांगली चर्चा. मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेल्लाभट 10/06/2016 - 10:28
मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? हा प्रश्न आहे, आरोप आहे, तक्रार आहे की पळवाट आहे? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. नक्कीच करू शकेल कारण त्याचा विचार भक्कम तयार झालेला असेल. तो कुठलीही भाषा सहज शिकू शकेल, इतरांपेक्षा लवकर. याचीही उदाहरणं असंख्य आहेत. ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी. इंग्लिश यायलाच हवं, आधीपासून म्हणतोय, आणि तेही उत्तम यायला हवं. स्वतःची स्तुती नाही पण अमेरिकेतल्या परिक्षेसाठी प्रश्न सेट करताना, किंवा ऑफिसात लोक (इंग्लिशमधूनच शिकलेले) जेंव्हा मला मेल ड्राफ्ट करून दे सांगत येतात तेंव्हा ते करताना, कंपनीच्या अ‍ॅन्युल पब्लिकेशन मधे टॉपिक्स लिहिताना, इंग्लिश पुस्तकाच्या मॅनुस्क्रिप्टचं प्रूफरिडिंग करताना... मला काडीचीही अडचण जाणवली नाही. इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं. पण विचार मराठीतूनच करतो आणि त्याचा अभिमान आहे. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न. पास. ते ह्यांनाच विचारा तुमच्या.

In reply to by वेल्लाभट

इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं हे अतिशय महत्वाचे. प्रत्येक घरात ते कसे होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी
म्हणजे अगदी सुरूवातीपासूनच तशी मेहनत घ्यायला हवी.पण त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो. मी म्हणते, मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे?अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेल्लाभट 10/06/2016 - 12:52
मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे
अरे यार! मी म्हणतो हा उलटा अट्टाहास का? आपलं सोडून दुसर्‍याचं नेसायची धडपड का?
त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो.
हो आणि त्याचप्रकारे मराठी माध्यमाचा मुलगा उद्या मराठी साहित्य, दर्जेदार कलाकृतीही तितक्याच आनंदाने बघेल आणि इंग्रजी माध्यमाचा मुलगा 'त्यात खूप हाय फाय मराठी असतं' म्हणून त्याला मुकेल. जवळचे मित्र आहेत हे वाक्य म्हणणारे. कीव येते.
अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?
ते अमेरिकेत राहतात, तो प्रश्नच वेगळा आहे. इथल्यांबद्दल बोला. आणि विचार करताना अडचण येतेच्च.

In reply to by वेल्लाभट

नमकिन 10/06/2016 - 21:18
असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा हा प्रकार आहे शाळेत वेगळी भाषा अन् घरी वेगळी शिकवणी, मूल बिचारे सगळीकडे शिकण्यातंच. इक पल तो जीने दो!

In reply to by वेल्लाभट

वेल्ला तुझाशी अनेक वेळा सहमत आहे. मराठी वाचकच दर्जेदार न राहील्यामुळे उरले सुरलेले लेखकू भाव खाऊन जातात. मराठी मधे उत्कृष्ठ लेखन करणारे आता फारसे शिल्लक नाहीत. सुदैवाने जे आहेत ते जुन्या पिढीतलेच आहेत. मराठी माणूस इंग्रजी चांगला शिकला अभ्यास करून, सराव करून तर शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने काही फार बिघडणार नाही.

संदीप डांगे 11/06/2016 - 15:15
नेहमीचाच विषय आणि सर्वांचे नेहमीचेच गैरसमज. ह्यावर मागे बराच वादंग होऊनही 'मातृभाषेतून शिक्षण' ह्याचा अजूनही भलताच अर्थ लावत काही लोक गोंधळ घालत आहेत हे बघून आश्चर्य वाटले. १. युनेस्कोच्या मते प्राथमिक शाळा म्हणजे अगदी बालवाडी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण. २. हे शिक्षण मुलांना अनोळखी भाषेतून देणे चुकीचे. कारण ह्याचे विषय हे अगदी जवळचे, आजूबाजूचे, परिसरातले असतात. मुलांना त्यांच्या नेहमीच्या (मातृभाषा हा शब्द शब्दशः घ्यायची गरज नाही) भाषेतून माहिती लवकर समजू शकते. अनोळखी भाषेमधे आधी भाषेवर मेहनत घ्यावी लागते, नंतर माहितीवर दुसरी. ३. इंग्रजीतून उच्च शिक्षण ह्याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जागतिक स्तरावर राहण्यासाठी बारावीनंतरचे काही शाखांचे शिक्षण इंग्रजीतून असले तरी हरकत नसावी. काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. 'मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण' व 'उच्चशिक्षणाची भाषा' हे दोन वेगवेगळे मुद्दे व विषय आहेत हे कृपया आतातरी ध्यानात घ्या.

In reply to by संदीप डांगे

नमकिन 11/06/2016 - 16:19
कुणाच्यातरी आयुष्यातला व आयुष्याची दिशा ठरवणारा प्रश्न. जालावर मनोहर राईलकरांचे अनेक लेख मराठीत ( "अमृतमंथन" अनुदिनीवर ) फार पूर्वी पासून हीच भूमिका आग्रहाने मांडत आहेत. बाल संगोपन विषयावर विविध पुस्तकातही हेच म्हटलंय की मातृभाषा शिक्षण माध्यम उत्तम. बहुधा व्यवहार भावनेवर मात करतोय हेच खरं

In reply to by संदीप डांगे

काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. हज्जारदा सहमत. आताच आमच्या ओळखीती एका मध्यप्रदेशस्थ मुलीने एम एस सी कॉम्य्पुटर सायन्स केले. तिची क्रमीक पुस्तके हिंदीतून होती. जिथे तांत्रिक शब्द येई तेव्हढा फक्त ईंग्रजीत होता. जसे "Menu में जाकर, आप सारे System Options देख सकते है". "Java एक Object Oriented programming languag है". ती आता तिच्या कंपनीत इतरांबरोबर राहून इंग्रजी पण चांगली बोलते. मागे कोणत्या तरी चर्चेत बंगालात १८७० साली मेडीकल चे शिक्षण देखील बंगाली भाषेत देत असत हे वाचले आहे. आणि त्यात इंग्रजी आणि बंगाली २न्ही माध्यमातून मेडीकल शिक्षण घेणार्‍यांची संख्या सारखी होती उलट बंगाली भाषेत शिक्षण घेणारे अंबळ जास्त होते हे ही वाचल्याचे स्मरते.

In reply to by टवाळ कार्टा

सुचिकांत 13/06/2016 - 16:58
सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या पद्धतीने भरवले जातात. त्याचे २ निकष पूर्ण व्हावे लागतात. १. इंग्रजी माध्यमात शिकून किमान डीएड झालेला शिक्षक त्या शाळेत हवा २. पुस्तके सेमीची असावीत. सध्या सेमीची पुस्तके बाजारात नाहीत. ती इंग्रजी माध्यमाची पुस्तके आहेत. सेमीची पुस्तके आर्धी मराठी आणि आर्धी इंग्रजी असावीत..पण हे दोन्ही निकष शासनातर्फे पूर्ण केले जात नाहीत. मग सेमी अवघड जाते अशी पण अगदी हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांकडून ओरड ऐकायला मिळते. त्यापेक्षा युनेस्कोच्या संशोधनाप्रमाणे जितके दूरपर्यंत शिकता येईल तितके मातृभाषेतूनच शिका.

ऋषिकेश 13/06/2016 - 16:18
छान लेख आहे. आम्ही आधीच मुलीला मराठी माध्यमांत घातले आहे. पण इतर कुंपणावरल्या लोकांसाठी उपयुक्त ठरावा.

सुचिकांत 13/06/2016 - 16:50
@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच आहे. आम्ही याच विषयावर काम करत आहोत. असे सर्व संदर्भ एकत्रित करून आम्ही एक पीपीटी, सद्य मराठी शाळांची स्थिती, युनेस्कोचा मराठीतून अहवाल अशा अनेक गोष्टी एकाच इमेल मध्ये देत आहोत. एकदा डोळ्याखालून घालायचे असल्यास, Majhishala.Majhibhasha@gmail.com ला मेल करा. नाहीतर तुमचा मेल आयडी द्या. इतरांना पण हीच विनंती.

माझा मुलगा एकाच भाषेतुन काही शिकत नाही हे माझ्या लक्षात आलंय. सध्या तरी त्याला शाळाच नसल्याने आम्ही मनाला येईल ते प्रयोग करु शकतो. तो आमच्याशी बोलतो.. इथे अमेरिकेत आता त्याला सतत इंग्रजीत बोलणारे लोक भेटत आहेत, त्याच्याशी बोलत आहेत. आम्ही मध्ये पडत नाही, तो त्याचा प्रयत्न करुन बोलतो. हिंदी लोकांशी हिंदीत. मराठी लोकांशी मराठीत. प्रत्येक वेळेस त्या त्या भाषेतले शब्द बरोबर वापर्तो. ह्याचा अर्थ मुलं डोक्यात बरोबर ठेवत असतात. ज्ञान महत्वाचं ना. भाषा दुय्यम वाटते मला तरी. पण माझी मतं बदलत असतात. एक वर्ष इंटरनॅशनल शाळेत घालवुन लक्षात आलंय की कल्पना कितीही भारी असली तरी ती राबवणं जास्त महत्वाचं असतं. अत्यंत दर्जा शिक्षणपद्धत असुनही काही फायदा नसतो जर शिक्षक उत्तम नसतील. शिक्षक चांगले असतील तर भाषा दुय्यम असते. हे सध्याचं मत आहे. एक वर्षानी पाहु. आल्यावर मराठी एस.एस.सी मध्ये घालायचा विचार आहे.

In reply to by पिलीयन रायडर

सुचिकांत 14/06/2016 - 10:42
मी तुमची याअगोदरचीपण मते वाचली आहेत. तुम्ही मराठी एसएससीचा विचार करताय ही गोष्ट अभिनंदनीय आहे. तुमची टोकाची विचारसरणी नाही.. तुम्हाला मराठी माध्यमाचे फायदे पाठवायची इच्छा आहे. यावर जाणून घ्यायचे असल्यास मेल करा आणि अभिप्राय द्या - Majhishala.Majhibhasha@gmail.com

Nitin Palkar 25/06/2016 - 21:31
माझ्या मुलाचा जन्म ऑक्टोबर १९८५ मधला.तो मराठी माध्यमातून शिकला. तो पाचवीत असताना त्याच्या शाळेतील एका शिक्षक पालक सभेत 'गणित व शास्त्र हे विषय मुलांना इंग्रजीतून शिकवावेत का' या विषयावर चर्चा होती. बहुसंख्य पालकांचे मत सदर विषय इंग्रजी भाषेतून शिकवावे असे होते. काही जणांनी असे प्रतिपादन केले की, गणित व शास्त्र विषय आतापासून इंग्रजीतून शिकवल्याने मुलांना उच्च माध्यमिक व पुढील शिक्षणात त्याचा फायदा होईल कारण उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. माझे स्वतःचे मत मात्र याच्या विरुद्ध होते. मी माझ्या मुलाला दहावी पर्यंत संपूर्ण मराठी तुकडीत ठेवले. २००० साली तो एस.एस.सी. व २००२मध्ये एच.एस.सी. झाला. त्याला अनुक्रमे ८४% व ८६% गुण मिळाले. त्यानंतर त्याने भौतिक शास्त्रात पदवी व पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी. फिजिक्स) मिळवली. या सर्व शिक्षणात त्याला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठीतून (मातृभाषेतून) घेतल्याने कोणतीही अडचण आली नाही. आणखी एक माहिती येथे देणे अनाठायी ठरणार नाही असे वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना, काही काळ त्याने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील उच्च पदाधिकाऱ्यांना (एक्झीक्युटिव्ह्जना) इंग्रजीचे शिक्षण देण्याचे कामही केले. मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे मध्यम मातृभाषाच असावी असे माझे ठाम मत आहे.

माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात इंग्रजी भाषा ही आपल्यापेक्षा प्रगत मेंदू असलेल्या युरोपियन अर्थात ब्रिटीशांची भाषा आहे .एखादा भारतीय विद्यार्थी जर कमी IQ चा असेल तर त्याला पहील्या यत्तेपासुन जरी इंग्रजि माध्यमात ठेवले तरी त्याला इंग्रजीचे पुर्ण ज्ञान घेता येणार नाही कारण मुळातच ही भाषा शिकायला अक्कल लागते.जर एखादा भारतीय विद्यार्थी जात्याच हुशार असेल तर तो कोणत्याहि माध्यमात शिकला तरी त्याला इंग्रजी सहज आत्मसात करता येईल.माझ्या बरोबर मराठि माध्यमात शिकलेले अनेकजण केवळ बुद्धीमत्तेमुळे इंग्रजी आत्मसात करु शकले व आज ते परदेशात डॉलरमध्ये खेळत आहेत व माझ्यासारखे बेताची अक्कल असलेले आजही इंग्रजीत बोलताना चाचपडतात तात्पर्य काय ,अक्कल असेल तर मराठी माध्यमात शिकुनसुद्धा इंग्रजिवर प्रभुत्व मिळवता येते ,जगभरातल्या संधी दाराशी येतात व आमच्या सारखे सुमार बुद्धिमत्तेचे लोक तंबाखु मळत पाट्या टाकत बसतात. ( आपला पाल्य हुशार असेल तर बिनधास्त मराठी माध्यमात घालावा)

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सुचिकांत 29/06/2016 - 13:58
अत्यंत बेजबाबदार विधान करताय! @'टर्बोचार्जड फिलॉसॉफर' - शहरातल्या मोठ्या इस्पितळामध्ये दरवर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळी, आयक्यू तपासणी कार्यक्रमासाठी पालक येतात, आणि डॉक्टर सांगतात आयक्यू चांगलाच आहे, तुम्ही तुमच्या मुलांना मातृभाषेतून शिकवा. इंग्रजी शिकायला काय आयक्यू लागतो? काहीही !!! गोव्यात गेला तर, फेरीवाला पण चांगलं इंग्रजी बोलू शकतो! बुद्धीमत्तेचे विविध प्रकार आहेत. भाषिक बुद्धिमत्ता त्यापैकी एक. एखाद्या उत्कृष्ट mechanical engineer चे इंग्रजी जर कच्चे असेल तर त्याचा आयक्यू कमी आहे म्हणता येईल का? यावर विचार करा. मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे, हे जर ठरवायचे असेल तर पहिल्या पासून मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगलेच आहे.

हकु 06/06/2016 - 08:40
आवडलं. आणि पटलं सुद्धा! मी स्वत: मराठी माध्यमातून शिकलो आहे. आणि कुठल्याही इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या व्यक्तीइतकच, किंबहुना जास्त अस्खलित व व्याकरणशुद्ध इंग्रजी मी बोलू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. तिच्याकडे तशाच दृष्टीने बघावे. जशी जापनीज, फ्रेंच, चायनीज, तशीच इंग्रजी. ती कुठल्याही वयात आरामात शिकता येईल. इंग्रजी म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे.

>> शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत. अगदी खरं बोललात वेल्लाजी.जी भाषा आपल्याला कम्फर्ट वाटत नाही त्या भाषेतून घेतलेलं शिक्षण हे शिक्षण नसून फक्त ट्रेनिंग आहे. (well educated बनायला हवं well trained नाही-3 idots) सर्व प्रकारचं शिक्षण/कोर्सेस हे मातृभाषेतून घेण्याची व्यवस्था असावी असे वाटते.अर्थात यामध्ये सरकारी जबरदस्ती नसायला हवी. आणि इतरांचे अनुकरण करणे याहून दुसरी मूर्खता नसावी.

आनंदी गोपाळ 06/06/2016 - 09:29
गुजरातेत १२ पर्यंत गुजराती मिडियममधे शिक्षण घेता येत असे. मेडिकलला जाणारी मुले सीईटी देखिल आपल्या भाषेत देऊ शकत होती. आता "नीट"च्या रिसेंट आदेशामुळे आता मुलांना नाईलाजाने पूर्ण भारतभर सीबीएसई अर्थात इंग्रजीत शिक्षण घ्यावे लागणार असे दिसते. यालाच मॅकॉलेकरण म्हणता येईल का?

नमकिन 06/06/2016 - 09:49
प्रबोधनपर व्याख्याने व सभा (सप्टेंबर ते मार्च) घेऊन जनजागरण केले तरच याला रोखता येईल अन्यथा मातृभाषा हे शिक्षण माध्यम उरणार नाहीं व पुढच्या पिढीला पर्याय नाहीं (जो सोयिस्कररित्या आजंच काहीपालक कारण सांगतात) म्हणून नाईलाजाने इंग्रजी माध्यमात शिकावे लागेल. खास करुन महिला वर्ग हिरिरिने सामिल करुन घ्यायला हवा, कारण पुरुषांचे यात काही चालत नाहीं असे पाहण्यात आले आहे.

In reply to by नमकिन

वेल्लाभट 06/06/2016 - 12:36
अधिकाधिक लोकांनी आपापल्या परीने प्रबोधन केलं तरीही पुष्कळ फरक पडेल. मागणीचा दबाव सरकार आणि शाळांवर झाला पाहिजे. अर्थात याचं समीकरण इतकं साधं नसून त्यात पैसा नामक गोष्ट मुख्य भूमिका बजावत आहे हे उघड आहे. शाळांना सीबीएसईचे वेध मिळणार्‍या फियांमुळे लागत आहेत हे त्यांच्या प्रत्येक युक्तिवादातून दिसतं. त्यामुळे प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली तरच बदलाचा वेग वाढू शकतो. सोशल मिडिया यात मोठं काम करेल असा विश्वास आहे. फेसबुकवरचे मराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत व मराठी माध्यमाच्या शाळा हे ग्रूप बघा, सामील व्हा असं आवाहन सर्वांना करेन.

In reply to by वेल्लाभट

नमकिन 09/06/2016 - 10:28
Amway व तत्सम कंपन्या तुम्ही पाहिल्या असतीलंच. तिथे उच्च स्तर चा माणूस सोबत येतो व सर्व योजना उलगडुन सांगतो पण जो तुमच्या ओळखिचा असतो तो गप्प असतो किंवा मधली माहिती पेरत असतो. याचे कारण अनोळखी लोकांशी संवाद ठेवावा व वाद टाळावा हे आपण उमजून वागतो व ज्ञात व्यक्तिचे राग, लोभ सांभाळायचे असतात. आपल्या पातळीवर प्रयास चालूंच आहेत पण संख्या ला सामोरे जाताना पटावर संख्याच जरुरी. समूह मन एक करण्यास एक एकटे प्रयत्न अपुरे तसेच कमी प्रभावी ठरतात. मित्र,परिवार व आजु-बाजूचे एकाच दिशेने जाताना दिसले की (माहित असूनही एक-दिशा मार्गात विरुद्ध दिशेने जातातंच लोकं) मग वेगळे/एकटे पडण्याच्या भितीने इंग्लिश माध्यम निवडले जाते. २ सभा गोखले फेसबुक समूहाच्या हजर होतो पण अजूनही चळवळीत बदलायला वेळ आहे.

In reply to by हेमन्त वाघे

वेल्लाभट 06/06/2016 - 23:18
वाघे साहेब, मुद्दा न मिळाल्यास वैयक्तिक पातळीवर येऊन प्रतिवाद करणे हे अतिशय खालच्या दर्जाच्या विचारसरणीचे लक्षण आहे. तरीही आता विचारलंतच म्हणून सांगतो की माझा मुलगा एक वर्षाचा आहे. आणि तुम्हाला विशेष स्वारस्य असल्यास सांगा म्हणजे तुम्हाला पुढच्या वाटचालीची यथोचित माहिती देण्यात येईल.

भारतासारख्या बहुभाषिक देशात जेव्हा कामानिमित्त एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागते तिथे मातृभाषेतुनच शिक्षण हा हट्ट अडचणीचा ठरु शकतो. मी सध्या बेंगलोरमध्ये राहतो.अल्याड पल्याडला कोणी मराठी नाही.भारताच्या बाबत बोलायचे झाल्यास एकुण शिक्षणपध्दतीतच आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. केवळ मातृभाषेतुन शिक्षण घेतल्याने मिळणारा फायदा नगण्य असावा. मराठीतुन शिक्षण घेऊन सुध्दा शिक्षणपध्दतीचा भर घोकंपट्टीवरच असेल तर मग इंग्रजीतच घोकंपट्टी केल्याचा फायदा जास्तच असेल.

प्रियाजी 06/06/2016 - 22:10
भारतभर बदलीच्या नोकरीमुळे आम्हालाही दोन्ही मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळात नाईलाजाने घालावे लागले.त्यामुळे होणारे तोटेही सहन करावे लागले. सुरवातीला मुले ईंग्रजीमधून शिकताना कंटाळत असत परंतू नंतर जमले. मात्र त्यामुळे मराठी अवांतर वाचनावर व बोलण्यावर थोडाफार परीणाम झालाच. मात्र घरात सतत मराठीच बोलत असल्याने मुले मराठी अगदीच विसरली नाहीत. त्यामुळे मलाही असेच वाटते की ज्यांना शक्य आहे त्यांनी मराठी/ मात्रुभाषेतच मुलांना शालांत शिक्षण द्यावे त्याचवेळी ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकवावी. सध्या शालेय सुट्ट्यामध्ये ज्या अनेक कलाकौशल्याच्या वर्गांना मराठी माध्यमातील मुले जातात तसेच हसत खेळत मुले सहज ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकू शकतील व एकदा भाषेची गोडी लागली की त्यांच्या आकलन शक्तीनुसार छोटी छोटी गोष्टींची पुस्तके सतत त्यांच्या वाचनात येतील असे पाहून ती मुले चांगले ईंग्रजी बोलू शकतील. आम्हा उभयतांनाही शाळेत मराठी माध्यम व कॉलेजला ईंग्रजी माध्यम असूनही बोलीभाषा म्हणून ईंग्रजी चांगले येत नव्हते परंतू मी स्वतः ईंग्रजी पुस्तके सतत वाचूनच अन घरात सतत सवय केल्यानेच परप्रांतात स्वतःचे विचार योग्य रीतीने मांडू शकले.

सुरेख लेख आणि उत्तम विवेचन ! आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. भारतात शास्त्रिय विषयांतील उच्च शिक्षण व विशेषतः व्यावसायीक शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास सद्यातरी विद्यालयीन शिक्षण इंग्लिशमध्ये घेणे आवश्यक आहे. असे शिक्षण अनेक विकसित देशांमध्ये स्थानिक भाषेत करता येते. कारण तेथे स्थानिक भाषेत शिक्षण व संशोधन करण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक मूलभूत सोई निर्माण केल्या गेल्या आहेत. अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सिंगापूर इत्यादी देशांत पदवी शिक्षण अथवा नोकरी करावयाची असल्यास इंग्लिशला पर्याय नाही. आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे स्वतःचे ११ पर्यंतचे (त्यावेळची एस एस सी) शिक्षण मराठीत झाले. तोपर्यंत इंग्लिशचा फारसा गंधही नव्हता... शिक्षाकांनाही केवळ जुजुबी इंग्लिश येत होते ! सायन्स कॉलेजमध्ये गेल्यावर सगळे शिक्षण एकदम इंग्लिशमध्ये ! सुरुवातीला जरा कठीण गेले पण भाषांची आवड असल्याने नंतर सोपे झाले. ज्यांना इंग्लिश झेपले नाही त्यांची मात्र परवड झाली. त्यानंतर मात्र सर्व सायन्स कॉलेजचे व व्यावसायिक शिक्षण आणि सर्व प्रकारचे व्यवसाय पूर्णपणे इंग्लिशमध्येच केले... करावेच लागले. व्यवसायानिमित्ताने इंग्लिश, अमेरिकन, कॅनॅडियन, सिंगापोरियन, ऑस्ट्रेलियन, इ लोकांबरोबर काम करायला आणि त्यांना इंग्लिशमध्ये युक्तीच्या चार गोष्टी सांगायलाही काही अडचण आली नाही :) मुलाचे आठवी पर्यंतचे शिक्षण परदेशात झाल्याने अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. त्यामुळे नंतर भारतातले व परदेशातले शिक्षण अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. पण घरात कटाक्षाने मराठीचा वापर असल्याने त्याचे मराठी लिहिणे-बोलणे अस्खलित आहे. त्याच्या शिक्षणात एकही वर्ष मराठी हा विषय नव्हता हे सांगून विश्वास बसणार नाही, इतके ! "पुल" त्याचे आवडते लेखक आहेत, मराठी नाटक-सिनेमा आवडीने बघतो, सर्व नातेवाईकांशी सरळ सोप्या मराठीत (इंग्राजळेल्या नाही ;) ) बोलतो. हा आणि इतर काही अनुभवांवरून (व काही बाबतीत शास्त्रिय मानल्या गेलेल्या पुराव्यांवरून) असे वाटते की : १. लहानपणी मुले अनेक भाषा सहजी आत्मसात करतात. तेव्हा त्यांना प्राधान्याने मातृभाषा शिकवावी, शक्य असल्यास मातृभाषेतून शिक्षण द्यावे... पण त्याचबरोबर इतर उपयोगी भाषा शिकण्यासाठीही जरूर प्रोत्साहन द्यावे. २. घरात मातृभाषा वापरली जात असली तर मुले ती सहज आत्मसात करतात... जशी ती त्यांच्या शाळेतील / घराशेजारच्या खेळगड्यांची भाषा सहज शिकतात तशीच. मुलांना इंग्लिशची सवय व्हावी या उद्येशाने बरेच पालक घरात इंग्लिश / इंग्राजळलेली मराठी बोलताना दिसतात. याचा अंतीम फायदा किती याबद्दल माझ्या मनात शंका आहे... मात्र त्यामुळे मुलांची मराठी बिघडते हे नक्की :( त्याऐवजी सरमिसळ न करता जशी जरूर आहे तशी (चर्चेच्या विषयावर अवलंबून) शक्यतो शुद्ध मराठी किंवा शुद्ध इंग्लिश वापरावी. ३. विशेषतः व्यापारी व शास्त्रिय विषयांतील उच्चशिक्षण आणि संशोधन स्थानिक भाषांत व्हावे इतक्या मूलभूत सोई सद्या भारतात नाहीत आणि (अगदीच अशक्य नसल्या तरी) त्या नजिकच्या काळात भारतात निर्माण होतील अशी शक्यता नाही... कारण त्याकरिता वित्त, राजकिय इच्छाशक्ती आणि सामाजिक इच्छाशक्ती यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि त्या सर्वांचाच प्रचंड अभाव सद्या दिसतो आहे :( ४. वरील सर्व मुद्दे पाहता, (अ) आपल्या मातृभाषेत शिकणे केव्हाही जास्त सोपे आणि श्रेयस्कर असते याबाबत शंका नाही. (आ) मातृभाषेबद्दल ममत्व जरूर असावे आणि तिचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. हे मान्य केल्यावरही खालील व्यावहारीक कटू सत्ये मानाविच लागतात... (इ) भारतात व्यापारी व शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या भारतियांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे. (ई) आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे. याबाबत गैरसमज नसावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नमकिन 08/06/2016 - 09:21
विषय सोपा व सरळ आहे त्यात गैरसमज नसावा. भाषा अमाप आहेत शिकण्यास कुणाचीच ना नाहीं तर मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे. "आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते."- इंग्रजी भाषा शिकण्यास आक्षेप नाहींच आहे तसेच संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा.

In reply to by नमकिन

वेल्लाभट 08/06/2016 - 11:06
योग्य उत्तर दिलंत नमकिन. धाग्यातल्या लिंका अनेकांनी उघडल्याच नसण्याची दाट शंका येते काही प्रतिसाद बघून. धागाकर्त्याने आपली मतं कमी आणि इतर जागतिक संस्था काय म्हणतात त्याचे दुवे देण्याच्या हेतूने धागा काढलेला असूनही तो उद्देश पूर्णतः सफल झालेला नाही असं खेदाने वाटतं. उदाहरणार्थ
आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी
अशी वाक्यं. नेमकं हेच पूर्णसत्य नाही हे सांगायचा प्रयत्न होता. असो.

In reply to by नमकिन

संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा. गैरसमज !? नक्की ??? भारतिय भाषेत जागतिक स्तराचे शास्त्रिय संशोधन व्हावे असे माझेही स्वप्न आहेच. पण, दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती सद्या तरी आस्तित्वात नाही. प्रत्येक प्रबंध "कोण्याएका शास्त्रिय नियतकालिकात प्रकाशित झाला" या एकाच कारणाने त्यातले संशोधन जागतिक स्तराचे आणि / अथवा उपयोगी ठरत नाही.... मग ती भाषा इंग्लिश असो की इतर कोणतीही. जेव्हा खालील गोष्टी आस्तित्वात येतील तेव्हाच एखादी भाषा जागतिक स्तरावरचे संशोधन होणारी भाषा मानणे योग्य होईल : १. त्या भाषेत "जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त होऊ शकणारे संशोधन" प्रथम प्रकाशित केले जाईल व गैरभाषिक संशोधकांना त्याच्या भाषांतराची निकड वाटेल. २. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेले एखादे संशोधन पाठ्यपुस्तकात सामील होईल. ३. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेल्या संशोधनाने जागतिक उद्योगधंद्यांमध्ये किंवा जागतिक व्यवहारांमध्ये महत्वाचे बदल घडवून आणले जातील. ४. जागतिक स्तरावरचे इतर भाषांतले संशोधन प्रसिद्ध झाल्यावर ते त्या भाषेत त्वरीत (जास्तित जास्त एक-दोन महिन्यांत) भाषांतरीत होऊन ते स्थानिक संशोधकांना उपल्ब्ध होईल. सद्या ही परिस्थिती पूर्णतः केवळ इंग्लिश व कमी-अधिक प्रमाणात आधुनिक पाश्च्यात्य भाषांतच (जर्मन, फ्रेंच, स्कँडेनेव्हियन भाषा, इ) उपलब्ध आहे. इतके असूनही इंग्लिश सोडून इतर भाषांतील संशोधकांना जर आंतरराष्ट्रिय स्तरावर काम करायचे असले तर एक सामाईक भाषा म्हणून इंग्लिश शिकावीच लागते, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचे असते... नक्कीच असावे. माझेही असेच मत आहे. मात्र, एखाद्या भाषेला जागतिक शास्त्रिय संशोधनातले महत्वाचे स्थान केवळ तशी कल्पना करून, बोलून किंवा लिहून मिळणार नाही... वस्तूस्थितीकडे डोळेझाक करून तर नाहीच नाही. कारण वस्तूस्थितीकडे डोळेझाक करणे गैरसमजाचे तर होईलच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे ते अंतिमतः भाषेलाही घातक ठरेल. भाषेला तसे उच्च स्थान मिळण्यासाठी, सर्वप्रथम त्यासाठी लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागेल; सर्व आवश्यक संसाधनांची व व्यवस्थांची उभारणी करावी लागेल; आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. सद्या मान्यताप्राप्त समजल्या जाण्यार्‍या (इंग्लिशसह) सर्व भाषांनी याच खडतर मार्गावरून वाटचाल केलेली आहे व ती चाल अविरत-अखंड चालू ठेवली आहे... या मार्गाला दुसरा साधासोपा पर्याय नाही. पूर्णविराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्थात... जर स्थानिक भाषेत काम करून स्थानिक स्तरावर कार्यरत रहायचे असेल तर मात्र इंग्लिशच काय इतर कोणत्याही भाषेविना (अगदी इतर भारतिय भाषेविनाही) फारसे अडणार नाही... अगदी अडणारच नाही असे नाही, पण चालून जाऊ शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट 09/06/2016 - 12:39
म्हात्रे साहेब; इंग्लिश ला विरोध आहे असं एका शब्दानेही सूचित होत नाहीये लेखात. शिक्षणाचं माध्यमच इंग्लिश असण्याला विरोध आहे. हे इतकं साधं असून तुमचाही प्रतिसाद चुकीचा अर्थ काढून दिलेला यावा याचं आश्चर्य आहे.

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट साहेब, मी माझ्या पहिल्या प्रतिसादाची सुरुवात, आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. अशीच केली होती. तरीही त्यावरच्या प्रतिसादात 'नमकिन' यांनी माझा गैरसमज असल्याचे लिहिले (?!). त्यातच त्यांनी, मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे. असे सरकटीकरण करणारे आश्चर्यकारक विधान केले. त्या विधानाने काही वाचकांचा "मातृभाषेतलेच शिक्षण जगात सर्व काही मिळवून देऊ शकेल" असा गैरसमज होईल असे वाटले. हे विधान मराठीच्या बाबतीत खरे असते तर माझ्याइतका आनंद कोणाला झाला नसता... पण दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती आज नाही. त्याऐवजी ते वाक्य खालील्प्रमाणे लिहिले असते तर सत्याच्या बरेच जवळपास असते... "आयुष्यातले सुरुवातिचे (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षण मातृभाषेतून दिल्यास ते विद्यार्थ्याला विषय समजून घेण्यास (ज्ञानार्जनासाठी) जास्त फायद्याचे ठरेल" असे पुरावे संशोधनाव्दारे पुढे आले आहेत. आपल्याला ममत्व वाटणार्‍या गोष्टींबद्दल अतिशयोक्त दावे मूळ उद्द्येशाला धोका पोहोचवतात*. कारण, त्या दाव्यांतला फोलपणा आज ना उद्या बाहेर येतोच आणि मग त्यां दाव्यांची व इतर खर्‍या दाव्यांची (आणि दावे करणार्‍यांचीही) विश्वासार्हता कमी होते. या वरच्या कारणांसाठीच पुढचे प्रतिसाद लिहिणे भाग पडले. . * : अतिशयोक्त दावे राजकारणात "तात्कालिक व संकुचित" स्वार्थ साधण्यासाठी बर्‍याचदा यशस्विरित्या केले जातात... हे "वैज्ञानिक" नाहीच व "नैतिक" तर अजिबात नाही. एखाद्या गोष्टीबद्दल खरे ममत्व वाटणार्‍या लोकांना हे लोकांना जेवढे लवकर कळेल तेवढे बरे. =============== अजून थोडेसे... (अ) मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला खालील कारणांनी उर्जितावस्था येणार नाही : १. केवळ भाषेचे गोडवे गाणे. २. त्या भाषेबाबतीत भावनिक दावे करणे... आणि विषेशतः अतिरंजित दावे करण्यासारखी धोकादायक दुसरी गोष्ट नाही. ३. त्या भाषेच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था जरूर असावी पण ते वापरण्याची जबरदस्ती करणे मूळ मुद्द्याला मारक ठरेल. किंबहुना, खालील (आ) मधिल परिस्थिती निर्माण केली तर लोकच त्या भाषेच्या उत्तम शिक्षणासाठीच्या व्यवस्थेचा आग्रह धरतील. (आ) जर मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला उर्जितावस्था यायला हवी असेल तर खालील गोष्टी व्यवहारात आस्तित्वात असणे / आणणे ही योग्य नीति ठरेल : १. त्या भाषेचा वापर उपजिविका करण्यासाठी उपयोगी असावा. यामुळे ती भाषा शिकणे सर्वसामान्यांना आवश्यक वाटते. २. त्यापुढे जाऊन, त्या भाषेचा वापर सधन आणि / किंवा उत्तम जीवनशैली जगण्यासाठी आवश्यक असला तर सोन्याहून पिवळे. असे झाले की आपोआप ती भाषा शिकणे ही एक आकर्षक गोष्ट बनते. मग ती "भाषा शिका, तिचे संवर्धन करा, तिला जगवा" अशी मनधरणी करण्याची वेळ येणार नाही... मातृभाषा असलेले व नसलेलेही लोक काकू न करता आवश्यक ते परिश्रम घेऊन ती भाषा शिकायला आपणहून पुढे येतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट 10/06/2016 - 10:20
बरं, तुमची मतं कळली. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट; कुठले दावे किती फोल ठरतील ते कळेलच पुढे पुढे. (यात आक्रस्ताळेपणा नाही किंवा धमकीही नाही) एखादं विधान तुम्हाला अतिरंजित वाटलं तरी तसे सिद्धांत मांडलेले आहेत जगभर; तेही विद्वान (मानले तर) लोकांनी... त्याला काहीच कन्सिडरेशन नाही काय? प्रॅक्टिकॅलिटी डाय्जेस्ट नाही झाली की त्याला भावनिक म्हणायचं... हे कसं बरोबर आहे? आणि त्या खालील गोष्टी करायला हव्यात.... ज्या तुम्ही लिहिल्यात त्या सगळ्या करतातच ती लोकं ज्यांना कळकळ वाटते. त्यामुळे ते होईलच बरोबर पद्धतीने. चिंताच नको. मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हे भावनिक विधान वाटलं तर समजा तसं. पण हे अनाकलनीय आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नमकिन 10/06/2016 - 21:05
सुरुवातंच गंडली - भाषा शिकण्यास विरोध प्रदर्शन धाग्यात केले नव्हतेच पण इंग्लिश भाषा शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल - हे विधान भरकटवणारे वर भरीस संशोधन कसे १ भाषा प्रसिद्ध करण्यास अनिवार्य आहे यामुळे गाड़ी विषयावर आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. दिलेल्या संशोधन पर दुवे व मागे शोधून केलेले वाचन यावरुन तुमचे अपेक्षित विधान मी मांडू शकलो नाहीं त्याबद्दल क्षमस्व; तरी भावना पोचल्याचे समाधान. होता होता पुन्हा त्याच विषयावर भर घातलीत मूळ विषयाला बगलेत घालून. असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा! या उक्तीनुसार मातृभाषेला बाजूला सारुन मुलाचा आनंद, शिकण्यातली सहजता व जीवन अनुभव जो परिसरात सहजसाध्य आहे तो सोडून अनैसर्गिक वातावरण देऊन इवल्या जीवाला आपल्या अपेक्षांच्या, आकांक्षाच्या ओझ्याखाली फुलवायचा प्रयोग करने व त्याची भलामण करीत रहाणे का? तर नौकरीच्या संधी व पैशाची राशि यांचा संबंध यशाच्या व्याख्येत समाविष्ट करुन लहान वयापासुन त्या बालकाच्या भावविश्वाचा नाश करतात व पुढे जीवनात अपेक्षा करतात संवेदनशीलता असन्याची, कसं काय शक्य आहे? कित्येक शाळा शिक्षक सांगतात की आम्ही मुलांना काही शिकवताना मुलेच आम्हाला बरेच काही शिकवतात, अर्थात शिकण्याची तयारी असेल तर. हेच मोकळे मन धागा लिहिताना लेखकाच्या मनात असावे, असे वाटते. त्याला असे फरफटत घेऊन जाऊन चर्चा विस्कटते. या विषयावर साधक बाधक चर्चा होत रहावी ही सद्य सच्ची भावना.

In reply to by नमकिन

@ वेलाभट व नमकिन : माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादातून माझे मुद्दे स्पष्ट झाले आहेतच. तेव्हा पुनरुक्ती टाळतो आहे. फक्त... मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हा (अजून एक) गैरसमज दूर करण्यासाठी एकच गोष्ट सांगाविशी वाटतेय, ती अशी... मराठीबद्दलच्या तुमच्या आणि माझ्या भावना एकाच आत्मियतेच्या आहेत आहेत. म्हणुनच, माझ्या घरात मराठीच पहिली भाषा आहे आणि ४० वर्षांच्या लिहिण्याच्या दुराव्यानंतर मराठी वाचण्याची-लिहिण्याची संधी मिळते या एका महत्वाच्या कारणाने मी मिपावर चि़कटलो. मराठीचे महत्व कायम ठेवण्यासाठी, किंबहुना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे माझेही ठाम मत आहे. मात्र, त्या प्रयत्नांची दिशा कोणती असावी याबाबत आपल्यात मतभेद आहेत असेच आतापर्यंतच्या लिखाणातून मला ध्वनित होते आहे. ते कसे हे अगोदर आले आहेच. आणि हा फरक फार महत्वाचा आहे, कारण... यशासाठी खूप जोर लावणे फार महत्वाचे आहेच, पण तो जोर कोणत्या जागी/दिशेने लावला जात आहे यावर यश मिळेल की नाही हे जास्त अवलंबून असते. असो. या विषयावर अजून काही नवीन मुद्दा नसल्यास, मी इथेच थांबणे श्रेयस्कर समजतो. धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिनव 09/06/2016 - 12:46
आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. >> तुमच्या प्रतिसादातील उपाय व इतर अनेक उपाय कोणी करायचे? गुजरात्यांनी? बंगाल्यांनी? की मराठ्यांनी? मी ? तुम्ही? कोणी? आज २०१६ मधे तुम्ही म्हणता एकदोन दशकांनी फळ दिसतील, तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासुन एवढ्या वर्षात मराठी माणसांनी काय केले? तेव्हाच केले असते तर ते एकदोन दशके नंतरचे फळ आज २०१६ मधे नसते का दिसले? अजुन एकदोन दशकानंतरही फक्त उपाय सुचवायचे का? अंमल कधी करायचा? त्या उपायांच्या मोठ्या चित्राचा एक छोटा भाग शिक्षणाचे मराठी माध्यम असणे हा आहे. तो तर तुम्ही मराठी विरोधक करत नाही आणि बाकीचे उपाय मात्र सुचवत बसता. कुठुनतरी सुरुवात तर करा ना?

एकच, तुम्ही म्हणालात तसे शिक्षणाला मातृभाषा माध्यम grasping करता उत्तम ! मान्य करतो मी, पण ज्या मराठी माध्यमाबद्दल आपण हे म्हणता आहात ती मराठी खरंच आपली मातृभाषा आहे का?? 'त्वरक' 'उत्प्रेरक' 'संप्रेरक' ह्या वैज्ञानिक संकल्पना म्हणा किंवा सामाजिक शास्त्र विषयातील भौगोलिक ऐतिहासिक जारगन म्हणा ही छापील मराठी आपली मातृभाषा आहे का?? कुठल्या घरातली कुठली माता अशी दिव्य छापील मराठी बोलत असेल? ही प्रमाणित मराठी आहे मातृभाषा अहिराणी, कोकणी, वर्हाड़ी इत्यादी म्हणता येतील मग काय करावे बुआ?? माझी मातृभाषा वर्हाड़ी आहे मग उद्या मी पुस्तक मागतो ज्यात लिहिले असेल की बुआ 'लोकमान्य टीळकायनं अंग्रेजाले बेज्या झाबु देल्ला! इतला का त्याहीनं टिळक महाराजाले उचलून मंडाले ले पाठोले' ही आहे बुआ माझी मातृभाषा मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते गणित शिकताना 'simultaneous equation' हे जर वाचायला जड़ जात असेल तर 'एकसमयावच्छेदक समीकरण' सुद्धा काही नीट पचत नाही कारण मुळात ती आपली मातृभाषा नाही!

बाकी चालू द्या

प्रतिसाद आधी इतरत्र प्रकाशित

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 13:12
सोन्याबापू, असे प्रतिसाद टाकून तुम्ही फार काही साध्य करंत नाही आहात हे सांगू इच्छितो. आपल्याला धड एक बाजू घेता येत नसल्यास फाटे फोडत बसणं यात शहाणपण नव्हे. तुम्हा लोकांचा नक्की प्रॉब्लेम तुम्हालाही कळत नसावा. मातृभाषा अयोग्य असंही तुम्हाला म्हणवत नाही, इंग्रजी अयोग्य असंही म्हणवत नाही. मग मातृभाषातर हवी पण मग हे अमकं अमकं ही आपली मातृभाषा आहे का? किंवा आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाची मातृभाषा कुठली समजायची यासम मुद्दे काढत बसून आपली आणि पर्यायाने इतरांची दिशाभूल करत बसणं यातच तुम्हाला समाधान मिळतं बहुदा. किंवा आपण काय भारी मुद्दा टाकलाय आता दे उत्तर असं काहीतरी वाटून आनंद मिळत असावा. घ्या तुम्ही तो, माझं काही म्हणणं नाही. पण अशाच वृत्तीमुळे आज ही गत आहे इतकं नमूद करतो. चीनमधेही अनेक 'डायलेक्ट्स' आहेत. पण कँटोनीज ला त्यांनी प्रमाण मानलेलं आहे. वरील लिंक्स वाचल्या असाल तर हे तुम्हाला कळलं असेल. उपाय शोधण्याची मनोवृत्ती ठेवली तर उपाय मिळतात. अन्यथा 'बाकी चालू दे' असंच म्हणून नामानिराळं होता येतंच, कशाही बाबतीत.

In reply to by वेल्लाभट

पहिली गोष्ट "ऐड होमिनेम" अर्थात वैयक्तिक हल्ले करू नका , ही विनंती , धागा सार्वजनिक आहे , तुम्हाला विरोधी मते चालणार नसली तर तुम्ही तशी सूचना धाग्यातच टाकायला हवी होती हे नम्रपणे सांगू इच्छितो. दूसरे म्हणजे मराठी भाषा ही शालेय शिक्षणाचे माध्यम ह्या विषयावर आपण बोलतोय मला वाटते मी बरेचसे विषयाला अनुसरुन बोलतोय, तीसरे म्हणजे "तुम्हा लोकांचा" वगैरे मधे मला ओढु नका मी कोणा व्यक्तीचा स्टीरियोटाइप करत नाही अन माझा केलेला मी खपवूनही घेणार नाही. (ही विनंती आहे धमकी समजू नये स्पष्टीकरण इतक्यासाठी का तुम्ही वाकडाच विचार करत असल्याचे स्पष्ट दिसते आहे) "बाकी चालू द्या" बद्दल, ते म्हणणे संयुक्तिक कसे आहे हे तुम्ही दिलेल्या वैयक्तिक शेरेबाजीने परिपूर्ण प्रतिसादातून सहज कळते असो आता चालूच द्या!. :) ताजा कलम - समोरच्याला लागट बोलून मुद्दे सिद्ध होत नसतात त्याला तर्क लागतो अन तो हमरीतुमरी वर येऊन सापडत नसतो. बाकी तुम्ही असलं काहीतरी बोलले म्हणून मी आज एखाद चपाती कमी खाईन अशी तुमची धारणा असल्यास शुभेच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 09/06/2016 - 12:52
चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात याला. तुमचा http://www.misalpav.com/comment/847258 हा प्रतिसाद बघा. आक्रस्ताळेपणा, थयथयाट तुम्ही सुरू केलात. सरसकटीकरण तुम्ही केलंत... ज्यांना हे झेपत नाही, संस्कार ज्यांना शाळेच्या बोडक्यावर मारायचेत इत्यादी इत्यादी काय काय. ठीक आहे? तुमच्या चिथावण्याने मलाही शष्प फरक पडणार नाही हे ही सांगतो. काय आता; जाऊ द्या.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

असंका 08/06/2016 - 15:11
मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते.
जड जात असेल, तरीही इंग्रजीइतकी जड अजिबात जाणार नाही. व्याकरणाचे नियम आणि असंख्य शब्द एकच असतील बोलीतले आणि लेखीतले. इंग्रजीत मात्र व्याकरण पूर्ण वेगळं असेल आणि एकही शब्द ओळखीचा नसेल. त्यामुळे सारखेच जड जातील हे आपण म्हणत असला तरी ते अजिबात पट्ण्यासारखं नाही. शिक्षणाची भाषा ही बोलण्यातलीच भाषा असावी असं वाटण्यात काहीच गैर नसावं. तर मग आपण आता त्या दृष्टीने प्रयत्न करायचे, की जे तसे प्रयत्न करतायत त्यांनाच असं खच्ची करायचं? तुमची भावना आणि तुम्हाला अपेक्षित असलेले उपाय सुसंगत नाहीत. म्हणजे तुमची इच्छा आहे की शिक्षण बोलीतनं मिळावं. आणि त्यावर उपाय हा की शिक्षण इंग्रजीतनंच घ्यावं? पुढे आपण आपल्या मते सारखीच कठीण असलेले काही शब्द दिलेले आहेत. कुठली दिव्य माता असे शब्द घरात वापरत असेल असंही आपण विचारलंय. तर जोडीला, आपल्या भागातल्या साध्या साध्या माता आपल्या घरात या कल्पनांना (त्वरक, उत्प्रेरक, संप्रेरक इ.ना) आपल्या बोलीतले कुठले शब्द वापरतात तेही सांगायचंत ना? शिवाय यातनं आपण नक्की काय सांगू इच्छिता? एक तत्त्व म्हणून?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नमकिन 09/06/2016 - 09:11
दिलेल्या pulse linked in च्या लेखात तसेच UNESCO च्या बहुसंख्य संशोधनात मातृभाषा व इतर शिक्षण माध्यम भाषा याचा परिणाम यावरंच ऊहापोह करण्यात येतोय (मागील जवळपास ५० वर्ष चे वेचक संशोधन माझ्या नजरेत आलेले)• तर यावर जे बोली भाषिक समूह आहेत त्यांनी बोली भाषेला लिखित रूप देण्यासाठी जर कष्ट उपसले तरंच ती भाषा तगेल, जिथे मुळात script नाहीं त्यात शिक्षण (आजच्या जमान्यातले जे सर्वस्वी छापील व प्रसारित करने योग्य) कसे शक्य आहे? हे शिवधनुष्य उचलायला कोन्या युगप्रवर्तक बापू ची वाट पाहण्यापेक्षा अशी शाळा उघडलीत वा लिपी घडवलीत तर पुढच्या पिढीला सार्थ अभिमान व भविष्य राहील अन्यथा संस्कृत -प्राकृत वाद जुन्या काळापासून सर्व जाणतात व त्यातून साधलेली सामाजिक उतरंड आपण पाहतोच/अनुभवतोच आहोत. उपलब्ध पर्याय कुठवर चालू द्यायचं व किती चालवून घ्यायचं यावरंच तर संघर्ष व अंतिमत: अपेक्षित स्वातंत्र्य निश्चित होते. बाकी पोकळ!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सरकारी अभ्यासक्रमात शिकवली जाते ती मराठी 'प्रमाण मराठी मात्रूभाषा' नाहीख्हे ऐकून मौज वाटली. भारताची राज्यघटना, सरकार, सैन्य, पोलिस, झालंच सरकारी कार्यालये वगैरे गोष्टी तरी प्रमाण मानाव्यात किंवा कसे असा प्रश्न पडला आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आप्पा आमचे लैच भारी ! फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या अस्सल श्रीवर्धनी रोठ्यासारखे! त्यात आप्पा ह्यांची आमच्यावर खाशी खुन्नस अर्र मर्जी म्हणायचे होते आम्हाला, म्हणून बुआ आमचे आप्पा काहीही बोलताना मधे सैन्य आणतात(च) बघा कायम! नाहीतर बहुदा त्यांना तो तिरके बोलायचा आनंद मिळत नसावा (आवडी एकेकाच्या) तरीही प्रिय आप्पा दरवेळी "कशी शिपुरड्याची जिरावली" मोड़ असू दे तुमचा तुम्हाला लखलाभ तरीही मुद्दा मांडताना आपण काय बोलतोय ह्याचं ज़रा भान ठेवा, अन हो प्रमाण मराठी ही मातृभाषा नसते(च) ती वेगवेगळ्या भागांतील भाषा ह्यात समन्वय साधायला प्रमाणित केलेली असते, अर्थात ती प्रशासकीय सुविधेस उत्तम असतेच , फ़क्त म्हणून ती शिक्षणमाध्यम म्हणून उत्तम ठरेलच असे नाही , तुमचा मुद्द्यावर बोलायचा विचार असला तर पुढे बोलता येईल नसलीच इच्छा तर ओढ़ा अजुन एकदा सैन्यबिन्य मधे! तसंही लागट बोलायला काही जात नाही टाकायचं बोलून! हाकानाका!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही सांगता ते प्रमाण असा आग्रह दिसतो. जौंद्या. You cannot agree to disagree. बाकी मुद्दा सोडून केलेली वैयक्तिक टीका दखलपात्र नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

तुम्ही शिकवणार अग्री टु डिसग्री? And I thought तुम्ही सवंग विनोद करणे बंद कराल! असो! Lets agree to disagree here ;)

वेल्लाभट 08/06/2016 - 13:17
तूर्तास ही कालची बातमी वाचा. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Marathi-pulls-down-aggregate-scores-of-many-SSC-students/articleshow/52626740.cms मजल इथवर गेलेली आहे. पुढे मराठी ऐच्छिक करतील, आपण तरीही फ्यूच्चर चा विचार करून जर्मन, फ्रेंच किंवा अजून काही निवडू, मग मराठी कुणी घेत नाही आजकाल म्हणून अभ्यासक्रमातून काढूनही टाकतील कदाचित, आपण तरीही नक्की प्रमाण मराठी ही आपली मातृभाषा का अशा गोष्टींमधे अडकलेले असू, किंवा कदाचित तोवर इंग्रजी इतकं अनिवार्य झालेलं असेल की मातृभाषा वगैरे संकल्पनाच गौण ठरतील... दहा वर्ष अजून... हे असंच चाललं तर लिहून देतो दहा वर्षात यासारखी परिस्थिती असेल नक्की. बाकी चालू दे!, नाही का?

In reply to by वेल्लाभट

बाकी चालूच द्या तुमचं आक्रस्ताळेपण कारण तो तुमचा चॉइस आहे . पोरे फ़क्त ५ तास शाळेत असतात उर्वरीत वेळ म्हणजे एकोणीस तास आपल्यासोबत असतात. मराठी ऐच्छिकच काय बंद केली तरी मला फरक पडत नाही. चांगली नोकरी मिळवायला माझ्या पोराला फ्रेंच अन जर्मन काय स्वाहिली शिकावी लागली तरी मी शिकवेल. राहता मायमराठीचा प्रश्न तर घरी असलेले १९ तास मी त्याला/तिला मराठी शिकवायला रोजचा एक तास घातला तरी पुरेसा होईल. ठराविक वयात हाती गोट्या सरकवले की भागते ठराविक वयात बोरकरांच्या कविता हाती दिल्या की मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल. ज्यांना वैयक्तिक संस्कार करणे हा भाग सुद्धा शाळेच्या बोडक्यावर घालायचाय त्यांना कोपरा पासुन दंडवत . माझी भाषा माझ्या पोराला शिकवायला मी समर्थ आहे शाळेने त्याला मॉब सेन्स अन कागदं इतकं शिकवले तरी हरकत नाही. अस्मिता घरी शिकवायच्या असतात अन योगक्षेम संबंधी शिक्षण शाळेत शिकायचे असते हा आमचा फंडा सुस्पष्ट आहे ज्यांना हे झेपत नाही त्यांनी फुकट आक्रस्ताळेपणा करत लोकांवर शाळेवर शिक्षणव्यवस्थेवर ब्रह्मदेवावर ओबामावर वाटेल त्याच्यावर लांछन लावत फिरावे मला घेणे देणे नाही. पालक म्हणून माझ्या जबाबदारी मला कळतात नीट! मग? चालू दे का बाकी? ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 14:15
मी म्हणणार नाही. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तो माझा चॉईस आहे. तुम्हाला फरकच पडत नाही, हा तुमचा चॉईस(?) आहे. चांगली नोकरी हे तुमच्या लेखी शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे, तुमचा चॉईस(?) भारी आहे. संस्कार शाळेच्या बोडक्यावर घालण्याच्या लोकांच्या कल्पना तुम्हाला अंतर्ज्ञानाने कळतात नाही का! हे पण भारी आहे. तसंही पाचच तास ना शाळेत जायचंय; त्यापेक्षा न जाऊनही चालेल, बघा विचार करून. तुम्ही समर्थ पालक आहातच तसंही. जाता जाता, बोरकरांच्या कविता हाती दिल्या की.... मी शिकवेल... मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल... माझ्या जबाबदारी... हे शब्दप्रयोग बाकी अतिशय मजेशीर होते.

In reply to by वेल्लाभट

आनंदी गोपाळ 09/06/2016 - 21:39
व्हय का जी? तुम्हाला त्यांची "मातृभाषा" उर्फ वर्‍हाडी अजिबातच येत नाही, वेल्लाभट. तुम्हाला तुमची संस्कृतप्रचुर पुणेरी मराठीच जर समस्त मराठी लोकांची "मातृभाषा" म्हणून रेटायची आहे काय?

बाकी चालू द्या!

;)

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 09/06/2016 - 22:04
मराठी माध्यम, इयत्ता पहिली,विषय मराठी पाठ पहिला- आला पाऊस आला पान २- "ढोंड, ढोंड पानी दे, साय माय पिकू दे" हे माझी लेक कोल्हापुरात शिकली. हे संस्कृत शब्द आहेत का? जी कुठली ही भाषा आहे ती तिची मातृभाषा आहे का? एकदा फाटे फोडायला लागलं की हे असं होतं. वस्तुस्थिती न बघता फक्त समोरच्याचा मुद्दा खोडून काढला असं दाखवणं एवढंच शिल्लक रहातं. खरंतर पुण्याचे लोकही लिहितानाची भाषा आणि बोलतानाची भाषा यात अंतर ठेवतच असतील. पण एकदा पुणेरी म्हणून हिणवलं की मुद्दा सर झाल्याचं दाखवणं एकदम सोपं जातं.

In reply to by असंका

आनंदी गोपाळ 09/06/2016 - 22:55
त्या प्रतिसादातला मुद्दा वेल्लाभट यांनी बापूंच्या बोलीला हिणवून दाखवण्याचा आहे. "आजकालच्या" मराठी मेडियममधे काय शिकवतात तो नाही. बाकी चालू द्या ;)

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 11/06/2016 - 08:41
अच्छा? शिक्षणाच्या धाग्यावर 'काय शिकवलं जातं' हा मुद्दा नसून 'कोण काय म्हणतं' हा मुद्दा आहे तर! बरं झालं आपला प्राधान्यक्रम इतका उघड सांगितलात ते. आधी माझ्या लक्षातच आलं नव्हतं की फाटे फोडायचे हाच उद्देश आहे. मला वाटलेलं की गैरसमजातून विषय वाढतोय तेव्हा त्याच्यामागची सत्य परीस्थिती सांगितली की गैरसमज संपून विषय पुढे सरकेल. पण ते नकोच असेल तर ... चालेल तितकं चालू द्या...अन काय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 14:28
आणिक एक; ते २४ वजा ५ १९ तास जे तुम्ही घरी शिकवेल, ते इंग्लिशमधे शिकवेल की मराठीमधे शिकवेल? जर इंग्लिशमधे शिकवेल तर त्याला मराठी कसे येएल? आणि मराठीतून शिकवेल तर.... तर मग मराठी शाळेत काय वेगळं असेल?

In reply to by वेल्लाभट

नमकिन 09/06/2016 - 09:45
मराठी शाळांना प्रतिसाद नाहीं असे चित्र उभे करुन सरकारी यंत्रणा व व्यापारी वृत्तीचे संचालक /विश्वस्त मंडळाचा अनुदान विलंब, कमी पगार व शिक्षक/कर्मचारी वर्गाचा इतर शिक्षणेतर कामात राबवून घेणे असे विघ्नसंतोषी प्रकार चालू असतात तिथे मराठी भाषा ऐच्छिक करुन पुढे त्यामुळेच गुण कमी होतात असा प्रचार करुन मुलांची इच्छा कमी करायची व पुढे प्रतिसादाअभावी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून "मराठी भाषा" विषय संपवायचे उघड कारस्थान आहे. शेरा- पालकांनाच नकोय मराठी शाळा, मराठी विषय व मराठी भाषा हे सोदाहरण नियमात बसवणे.

वेगळी मतं असणार्‍यांनी नाही लिहिलं तरी चालेल हे वाचूनही आणि तशीही सध्या मिपावर वामा असूनही काही मुद्दे लिहायचा मोह आवरला नाही. तेही माझी मतं काय हे लिहित नाही, महत्वाचं हे की सतत जर्मनी, जपान वगैरेचे जे दाखले दिले जातात, त्याबद्दल. मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे. बरं भारतातलं शिक्षण हे पुण्या मुंबईपुरतं गृहित धरून चालणार नाही. कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची. अगदी निषाणी डावा अंगठा सारखी परिस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे असतीलही किंवा तोटेही असतील, याबाबतीत माझं एकच असं काही मत नाही, पण सतत इतर देशांशी तुलना करून ते कसे बरोबर असं होत नाही. अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही. पूर्णपणे इकडचे सगळेच बरोबर असेही नाही, दोन्हीकडे चांगले वाईट मुद्दे आहेत. मातृभाषेतील शिक्षण असावे की नाही याबद्दलचा कुठलाही प्रतिवाद करायचा नाही. दोन्ही बाजूची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. जर्मनीत जन्म घेऊन, जर्मन माध्यमाच्या शाळेत शिकूनही उत्तम मराठी आणि इंग्रजी बोलणारी मुले आहेत तशीच मराठी आणि इंग्रजीही न येणारी देखील आहेत. आणि मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. याबाबतीत मागेही एका धाग्यावर लिहिले होते, पण तरीही हे फक्त माझे आणि काही ओळखीच्यांचे अनुभव म्हणून तसंच आहे असे म्हणणार नाही. असो, तो वेगळा मुद्दा आहे.

In reply to by मधुरा देशपांडे

वेल्लाभट 08/06/2016 - 14:25
कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची
याला पुरावा आहे का? नसेल तर ग्रामीण भागात बदलत चाललेल्या शिक्षण पद्धतीची चार उदाहरणं मी तुम्हाला देतो. बघून आलोय मी.
अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही
असा युक्तिवाद नाहीच आहे तो. अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे. आणि काही वर्षापूर्वीपर्यंत होतंच होतं ना मातृभाषेतून शिक्षण? तसंच शिकून आपल्यातले अनेक जण आज इंग्रजी बोलतात ना? जर्मनीत काय आहे हे तुम्हीच सांगू शकता जास्त योग्य प्रकारे पण जर्मनीत आहे 'म्हणून' आपल्याइथे असं मुळीच म्हणणं नाही, ना इंग्लिशला विरोध आहे. ज्याला त्याला हेच समजावून दमतोय की इंग्लिश पहिलीपासून शिकवतात! आणि असं असताना एका कणाचीही अडचण येत नाही पुढे जाऊन. पण अख्खं माध्यमच इंग्लिश केलं ना की विचार करण्याची जी भाषा आहे तिचं खोबरं होतं. असो. उपयोग नाहीच आहे हे समजवण्याचा असं दिसतंय. टाईम विल टेल.

In reply to by वेल्लाभट

तुम्ही ज्या बदल घडत असलेल्या उदाहरणांबद्दल लिहिलं होतं वेगळ्या धाग्यात, त्या बदलांचं स्वागतही आहे आणि कौतुकही. पण ग्रामीण भागातलीच शिक्षणाची अनावस्था याची देही याची डोळा पाहिली आहे, आणि आता मी त्यातून बाहेर पडले असले तरीही माझी आई शिक्षणक्षेत्रात असल्याने अजूनही संबंध येतो. तुम्ही जो भाषेचा मुद्दा सांगताय त्याबाबतीत मी पूर्ण असा विरोध करत नाही, पण फक्त तेच बरोबर असे नाही. भाषेशिवाय इतर अनेक मुद्दे येतात. माझी आई ज्या ११-१२वीतल्या मुलींना शिकवते, त्यांना इंग्रजीतून शिक्षणाची सक्ती करा असे अजिबात नाही. त्या इंग्रजी सुटलं दहावीत की किती खुश होतात, (गणित सुटलं की सुद्धा) आणि पुढे मराठीतून कशी प्रगती करू शकतात हे माहिती आहे. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे जर इतर अनेक मुद्दे बघता एखाद्याला इंग्रजी बरे पडेल असे वाटले तर तेही चुकीचे नाही. मग अगदी
अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे.
असे कुणी मला सांगितले तरीही मी स्वत: दोन्ही बाबतीत टोकाची मते ठेवू शकत नाही. आणि जर्मनीचा मुद्दा यासाठी कारण वर लेखातही मारियाताई विर्थ यांचे उदा आहे. आणि इतरही अनेक वेळा याबाबतीत जपान, जर्मनी वगैरे उदा. नेहमी बघितली आहेत. ती खरी असतीलही, पण भाषा हाच एकमेव मुद्दा त्यात येत नाही असे माझे अनुभव. लेखनसीमा.

In reply to by मधुरा देशपांडे

अभिनव 08/06/2016 - 17:18
मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही. >> का नाही? प्रत्येक राज्याला प्रचंड अधिकार आहेत. समुद्रकिनारा असलेल्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे पोर्ट्स आहेत. इतर राज्यांना पण ते वापरता येऊ शकतात. अधिकृत नसला तरी भारत शेवटी अनेक देशांचाच देश आहे. तसे फक्त घटनेत लिहिलेले नाही. राहिले असेल वेळेअभावी. ४७ लाच नाहीका ५०० संस्थाने होती? दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे >> मग हा फरक मिटवण्यासाठी कमी करण्यासाठी भारतीय नागरीक / अधिकारी / नेता या नात्याने मी तुम्ही आपण आपल्या पुर्वजांनी काय काय केले? त्याची यादी मिळेल का? कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. >> या ज्या जर्मन कंपन्या तुम्हाला माहिती आहेत, त्याच क्षेत्रातल्या किती अशा भारतीय कंपन्या तुम्ही सांगु शकता ज्यांचे मालक / सीईओ/ अधिकारी वर्ग भारतातील इंग्रजी माध्यमातुन शिकला, इंग्रजीशी प्रचंड मैत्री केली म्हणून आज त्या जर्मन कंपन्यांचा बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या आहेत? भारतात तर इंग्रजी माध्यमाच उदोउदो कधीपासुन चालू आहे ना? मग आत्तापर्यंत तुमच्य लॉजीकने अशा डझनभर तरी भारतीय कंपन्या पाहीजे होत्या ना ज्या निव्वळ इंग्रजीशी मैत्री या मुद्द्यामुळे त्यांच्या जर्मन कांउटरपार्टपेक्षा मोठ्या / उजव्या आहेत? नोकरी मिळवणे या व्यतिरिक्त काय फायदा करुन घेतला भारतीयांनी इंग्रजीचा? मागच्या पिढीपिर्यंततर यातले बहुतांश त्यांच्या त्यांच्य मातृभाषेतुनच शिकलेले होते. थोडक्यात निव्वळ इंग्रजीमुळे असे जर्मनांचे किती व काय नुकसान झाले जे भारतीयांचे झाले नाही? नोक-य मिळवणे हे नका सांगू. ते तर जर्मन्स पण मिळवतात.

मारवा 09/06/2016 - 10:59
वरील चर्चेत सोन्याबापु यांनी मांडलेला बोली भाषे संदर्भातील मुद्दा मराठीतच शिक्षण हवे ची तार्कीक परीणीती आहे. अत्यंत वेगळा व जबरदस्त मुद्दा तर्कयुक्त रीतीने मांडलेला आहे जो विचारणीय आहे. असंका यांनी इंग्रजीपेक्षा मराठी च बोलीभाषेशी अंतर जे दाखवल आहे तो मुद्दाही जबरदस्त तर्कयुक्त आहे. चर्चेतील प्रतिसाद प्रगल्भ आहेत मजा येत आहे वाचायला धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.

In reply to by मारवा

वेल्लाभट 09/06/2016 - 12:48
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते
बर दिला.

In reply to by मारवा

असंका 09/06/2016 - 13:16
अवांतरः अरेच्या! धन्यवाद !! खरं तर तुमचाच एक प्रतिसाद माझ्या वरच्या प्रतिसादाच्या मुळाशी होता. यनावाला की राजेश घासकडवी यांच्या धाग्यावरचा. "ब्रिटीश राज नक्की कधी सुरु झालं?...तो पहिला ब्रिटिश नागरीक महत्वाचा!" असं काहीतरी होतं.
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.
हे आयडियल झालं. लेखक विषयाशी अत्यंत समरस होउन लिहित असल्याने त्यांची प्रतिक्रिया तशी साहजिक वाटली. मुळ विषयाबद्दल आपण काहीच मत दिलेलं नाही याचं मात्र आश्चर्य वाटलं.

माझेही शिक्षण मराठी भाषेत झाले. पण त्यामुळेच मी चांगले इंग्रजीहि बोलु शकतो. परंतु माझ्या मुलीला मी इंग्रजी माध्यमात घातले आहे. पण तिला मराठीची आवड निर्माण करायचा माझा प्रयत्न असतो. आणि माझे सुदैव म्हणजे आवड हळूहळू निर्माण होत आहे. सध्या ती म्रुत्युंजय हे पुस्तक वाचत आहे ( हळुहळु). त्यातील काहि शब्द कळाले नाहित तर मी समजावुन सांगतो. मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.

In reply to by शान्तिप्रिय

असंका 09/06/2016 - 11:34
आपणास लेखाचा मुद्दा कळलेला आहे का? मुलांना मराठी येणं न येणं हा मुद्दा नाहीये. मुलांना सर्वोत्तम माध्यमातनं शिक्षण मिळावं - जे मातृभाषा हेच असू शकते, हा मुद्दा आहे. मराठी ही इथे बहुतेकांची मातृभाषा आहे त्यामुळे सरळ "मराठी" माध्यम म्हणून लोक पुढे जात आहेत.

In reply to by असंका

नमकिन 10/06/2016 - 08:56
मुलांना इंग्रजी वा इतर भाषा येणं न येणं हा ही मुद्दा नाहीं तर मातृभाषा (भले ती कुठलिही असो) शिक्षण माध्यम असावी हाच आहे. मुद्दा धरुन ठेवायला माझा हातभार!

In reply to by शान्तिप्रिय

श्रीगुरुजी 10/06/2016 - 15:30
मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.
+१ खरं तर महाराष्ट्राने अंमलात आणलेलं त्रिभाषा सूत्र ही मुख्य समस्या आहे. महाराष्ट्रात लहानपणापासून हिंदी सक्तीची असल्याने इतरभाषिक महाराष्ट्रात हिंदीतच बोलतात कारण महाराष्ट्रीयन हिंदी बोलू शकतात. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे त्या राज्याची भाषा शिकणे सक्तीचे नाही व इतरभाषिक स्थानिक भाषा अजिबात न शिकता आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात आरामात घालवू शकतात (अमिताभ बच्चन, गुलजार, सलीम , जावेद, शाहरूख, दिलीपकुमार इ. मंडळींनी आपले सर्व आयुष्य महाराष्ट्रात घालविले पण आजतगायत मराठी शिकले नाहीत.). महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी. तसंही आमची पिढी हिंदी सिनेमे पाहूनच हिंदी भाषा शिकली आहे. हिंदी ८ नंतर संस्कृताला ऑप्शन म्हणून असली तरी चालेल. मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चंपाबाई 27/06/2016 - 23:13
हिंदी ऑप्शनल आहे... हिंदी , हिं + सं , पूर्ण संस्कृत असे पर्याय असतात. बायदिवे , लोकाना संस्कृत ही परकी वाटत नाही , पण हिंदी परकी वाटते हे पाहून नेत्रे जलं आगम्यति !

In reply to by श्रीगुरुजी

पुंबा 01/07/2016 - 13:00
+१ मु़ळात ज्या प्रांतात आपण राहतो तिथली भाषा उत्तम बोलता यावी ही आनंदाची गोष्ट आहे असंच वाटत नाही या लोकांना. दुसरी भाषा चांगली बोलता यावी अशी आस असणं हे किती आनंददायी असु शकतं हे परप्रांतियांना कळत नाही हे फार दुर्दैवी आहे.

उत्तम विषय व चांगली चर्चा. मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेल्लाभट 10/06/2016 - 10:28
मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? हा प्रश्न आहे, आरोप आहे, तक्रार आहे की पळवाट आहे? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. नक्कीच करू शकेल कारण त्याचा विचार भक्कम तयार झालेला असेल. तो कुठलीही भाषा सहज शिकू शकेल, इतरांपेक्षा लवकर. याचीही उदाहरणं असंख्य आहेत. ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी. इंग्लिश यायलाच हवं, आधीपासून म्हणतोय, आणि तेही उत्तम यायला हवं. स्वतःची स्तुती नाही पण अमेरिकेतल्या परिक्षेसाठी प्रश्न सेट करताना, किंवा ऑफिसात लोक (इंग्लिशमधूनच शिकलेले) जेंव्हा मला मेल ड्राफ्ट करून दे सांगत येतात तेंव्हा ते करताना, कंपनीच्या अ‍ॅन्युल पब्लिकेशन मधे टॉपिक्स लिहिताना, इंग्लिश पुस्तकाच्या मॅनुस्क्रिप्टचं प्रूफरिडिंग करताना... मला काडीचीही अडचण जाणवली नाही. इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं. पण विचार मराठीतूनच करतो आणि त्याचा अभिमान आहे. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न. पास. ते ह्यांनाच विचारा तुमच्या.

In reply to by वेल्लाभट

इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं हे अतिशय महत्वाचे. प्रत्येक घरात ते कसे होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी
म्हणजे अगदी सुरूवातीपासूनच तशी मेहनत घ्यायला हवी.पण त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो. मी म्हणते, मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे?अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेल्लाभट 10/06/2016 - 12:52
मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे
अरे यार! मी म्हणतो हा उलटा अट्टाहास का? आपलं सोडून दुसर्‍याचं नेसायची धडपड का?
त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो.
हो आणि त्याचप्रकारे मराठी माध्यमाचा मुलगा उद्या मराठी साहित्य, दर्जेदार कलाकृतीही तितक्याच आनंदाने बघेल आणि इंग्रजी माध्यमाचा मुलगा 'त्यात खूप हाय फाय मराठी असतं' म्हणून त्याला मुकेल. जवळचे मित्र आहेत हे वाक्य म्हणणारे. कीव येते.
अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?
ते अमेरिकेत राहतात, तो प्रश्नच वेगळा आहे. इथल्यांबद्दल बोला. आणि विचार करताना अडचण येतेच्च.

In reply to by वेल्लाभट

नमकिन 10/06/2016 - 21:18
असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा हा प्रकार आहे शाळेत वेगळी भाषा अन् घरी वेगळी शिकवणी, मूल बिचारे सगळीकडे शिकण्यातंच. इक पल तो जीने दो!

In reply to by वेल्लाभट

वेल्ला तुझाशी अनेक वेळा सहमत आहे. मराठी वाचकच दर्जेदार न राहील्यामुळे उरले सुरलेले लेखकू भाव खाऊन जातात. मराठी मधे उत्कृष्ठ लेखन करणारे आता फारसे शिल्लक नाहीत. सुदैवाने जे आहेत ते जुन्या पिढीतलेच आहेत. मराठी माणूस इंग्रजी चांगला शिकला अभ्यास करून, सराव करून तर शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने काही फार बिघडणार नाही.

संदीप डांगे 11/06/2016 - 15:15
नेहमीचाच विषय आणि सर्वांचे नेहमीचेच गैरसमज. ह्यावर मागे बराच वादंग होऊनही 'मातृभाषेतून शिक्षण' ह्याचा अजूनही भलताच अर्थ लावत काही लोक गोंधळ घालत आहेत हे बघून आश्चर्य वाटले. १. युनेस्कोच्या मते प्राथमिक शाळा म्हणजे अगदी बालवाडी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण. २. हे शिक्षण मुलांना अनोळखी भाषेतून देणे चुकीचे. कारण ह्याचे विषय हे अगदी जवळचे, आजूबाजूचे, परिसरातले असतात. मुलांना त्यांच्या नेहमीच्या (मातृभाषा हा शब्द शब्दशः घ्यायची गरज नाही) भाषेतून माहिती लवकर समजू शकते. अनोळखी भाषेमधे आधी भाषेवर मेहनत घ्यावी लागते, नंतर माहितीवर दुसरी. ३. इंग्रजीतून उच्च शिक्षण ह्याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जागतिक स्तरावर राहण्यासाठी बारावीनंतरचे काही शाखांचे शिक्षण इंग्रजीतून असले तरी हरकत नसावी. काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. 'मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण' व 'उच्चशिक्षणाची भाषा' हे दोन वेगवेगळे मुद्दे व विषय आहेत हे कृपया आतातरी ध्यानात घ्या.

In reply to by संदीप डांगे

नमकिन 11/06/2016 - 16:19
कुणाच्यातरी आयुष्यातला व आयुष्याची दिशा ठरवणारा प्रश्न. जालावर मनोहर राईलकरांचे अनेक लेख मराठीत ( "अमृतमंथन" अनुदिनीवर ) फार पूर्वी पासून हीच भूमिका आग्रहाने मांडत आहेत. बाल संगोपन विषयावर विविध पुस्तकातही हेच म्हटलंय की मातृभाषा शिक्षण माध्यम उत्तम. बहुधा व्यवहार भावनेवर मात करतोय हेच खरं

In reply to by संदीप डांगे

काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. हज्जारदा सहमत. आताच आमच्या ओळखीती एका मध्यप्रदेशस्थ मुलीने एम एस सी कॉम्य्पुटर सायन्स केले. तिची क्रमीक पुस्तके हिंदीतून होती. जिथे तांत्रिक शब्द येई तेव्हढा फक्त ईंग्रजीत होता. जसे "Menu में जाकर, आप सारे System Options देख सकते है". "Java एक Object Oriented programming languag है". ती आता तिच्या कंपनीत इतरांबरोबर राहून इंग्रजी पण चांगली बोलते. मागे कोणत्या तरी चर्चेत बंगालात १८७० साली मेडीकल चे शिक्षण देखील बंगाली भाषेत देत असत हे वाचले आहे. आणि त्यात इंग्रजी आणि बंगाली २न्ही माध्यमातून मेडीकल शिक्षण घेणार्‍यांची संख्या सारखी होती उलट बंगाली भाषेत शिक्षण घेणारे अंबळ जास्त होते हे ही वाचल्याचे स्मरते.

In reply to by टवाळ कार्टा

सुचिकांत 13/06/2016 - 16:58
सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या पद्धतीने भरवले जातात. त्याचे २ निकष पूर्ण व्हावे लागतात. १. इंग्रजी माध्यमात शिकून किमान डीएड झालेला शिक्षक त्या शाळेत हवा २. पुस्तके सेमीची असावीत. सध्या सेमीची पुस्तके बाजारात नाहीत. ती इंग्रजी माध्यमाची पुस्तके आहेत. सेमीची पुस्तके आर्धी मराठी आणि आर्धी इंग्रजी असावीत..पण हे दोन्ही निकष शासनातर्फे पूर्ण केले जात नाहीत. मग सेमी अवघड जाते अशी पण अगदी हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांकडून ओरड ऐकायला मिळते. त्यापेक्षा युनेस्कोच्या संशोधनाप्रमाणे जितके दूरपर्यंत शिकता येईल तितके मातृभाषेतूनच शिका.

ऋषिकेश 13/06/2016 - 16:18
छान लेख आहे. आम्ही आधीच मुलीला मराठी माध्यमांत घातले आहे. पण इतर कुंपणावरल्या लोकांसाठी उपयुक्त ठरावा.

सुचिकांत 13/06/2016 - 16:50
@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच आहे. आम्ही याच विषयावर काम करत आहोत. असे सर्व संदर्भ एकत्रित करून आम्ही एक पीपीटी, सद्य मराठी शाळांची स्थिती, युनेस्कोचा मराठीतून अहवाल अशा अनेक गोष्टी एकाच इमेल मध्ये देत आहोत. एकदा डोळ्याखालून घालायचे असल्यास, Majhishala.Majhibhasha@gmail.com ला मेल करा. नाहीतर तुमचा मेल आयडी द्या. इतरांना पण हीच विनंती.

माझा मुलगा एकाच भाषेतुन काही शिकत नाही हे माझ्या लक्षात आलंय. सध्या तरी त्याला शाळाच नसल्याने आम्ही मनाला येईल ते प्रयोग करु शकतो. तो आमच्याशी बोलतो.. इथे अमेरिकेत आता त्याला सतत इंग्रजीत बोलणारे लोक भेटत आहेत, त्याच्याशी बोलत आहेत. आम्ही मध्ये पडत नाही, तो त्याचा प्रयत्न करुन बोलतो. हिंदी लोकांशी हिंदीत. मराठी लोकांशी मराठीत. प्रत्येक वेळेस त्या त्या भाषेतले शब्द बरोबर वापर्तो. ह्याचा अर्थ मुलं डोक्यात बरोबर ठेवत असतात. ज्ञान महत्वाचं ना. भाषा दुय्यम वाटते मला तरी. पण माझी मतं बदलत असतात. एक वर्ष इंटरनॅशनल शाळेत घालवुन लक्षात आलंय की कल्पना कितीही भारी असली तरी ती राबवणं जास्त महत्वाचं असतं. अत्यंत दर्जा शिक्षणपद्धत असुनही काही फायदा नसतो जर शिक्षक उत्तम नसतील. शिक्षक चांगले असतील तर भाषा दुय्यम असते. हे सध्याचं मत आहे. एक वर्षानी पाहु. आल्यावर मराठी एस.एस.सी मध्ये घालायचा विचार आहे.

In reply to by पिलीयन रायडर

सुचिकांत 14/06/2016 - 10:42
मी तुमची याअगोदरचीपण मते वाचली आहेत. तुम्ही मराठी एसएससीचा विचार करताय ही गोष्ट अभिनंदनीय आहे. तुमची टोकाची विचारसरणी नाही.. तुम्हाला मराठी माध्यमाचे फायदे पाठवायची इच्छा आहे. यावर जाणून घ्यायचे असल्यास मेल करा आणि अभिप्राय द्या - Majhishala.Majhibhasha@gmail.com

Nitin Palkar 25/06/2016 - 21:31
माझ्या मुलाचा जन्म ऑक्टोबर १९८५ मधला.तो मराठी माध्यमातून शिकला. तो पाचवीत असताना त्याच्या शाळेतील एका शिक्षक पालक सभेत 'गणित व शास्त्र हे विषय मुलांना इंग्रजीतून शिकवावेत का' या विषयावर चर्चा होती. बहुसंख्य पालकांचे मत सदर विषय इंग्रजी भाषेतून शिकवावे असे होते. काही जणांनी असे प्रतिपादन केले की, गणित व शास्त्र विषय आतापासून इंग्रजीतून शिकवल्याने मुलांना उच्च माध्यमिक व पुढील शिक्षणात त्याचा फायदा होईल कारण उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. माझे स्वतःचे मत मात्र याच्या विरुद्ध होते. मी माझ्या मुलाला दहावी पर्यंत संपूर्ण मराठी तुकडीत ठेवले. २००० साली तो एस.एस.सी. व २००२मध्ये एच.एस.सी. झाला. त्याला अनुक्रमे ८४% व ८६% गुण मिळाले. त्यानंतर त्याने भौतिक शास्त्रात पदवी व पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी. फिजिक्स) मिळवली. या सर्व शिक्षणात त्याला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठीतून (मातृभाषेतून) घेतल्याने कोणतीही अडचण आली नाही. आणखी एक माहिती येथे देणे अनाठायी ठरणार नाही असे वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना, काही काळ त्याने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील उच्च पदाधिकाऱ्यांना (एक्झीक्युटिव्ह्जना) इंग्रजीचे शिक्षण देण्याचे कामही केले. मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे मध्यम मातृभाषाच असावी असे माझे ठाम मत आहे.

माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात इंग्रजी भाषा ही आपल्यापेक्षा प्रगत मेंदू असलेल्या युरोपियन अर्थात ब्रिटीशांची भाषा आहे .एखादा भारतीय विद्यार्थी जर कमी IQ चा असेल तर त्याला पहील्या यत्तेपासुन जरी इंग्रजि माध्यमात ठेवले तरी त्याला इंग्रजीचे पुर्ण ज्ञान घेता येणार नाही कारण मुळातच ही भाषा शिकायला अक्कल लागते.जर एखादा भारतीय विद्यार्थी जात्याच हुशार असेल तर तो कोणत्याहि माध्यमात शिकला तरी त्याला इंग्रजी सहज आत्मसात करता येईल.माझ्या बरोबर मराठि माध्यमात शिकलेले अनेकजण केवळ बुद्धीमत्तेमुळे इंग्रजी आत्मसात करु शकले व आज ते परदेशात डॉलरमध्ये खेळत आहेत व माझ्यासारखे बेताची अक्कल असलेले आजही इंग्रजीत बोलताना चाचपडतात तात्पर्य काय ,अक्कल असेल तर मराठी माध्यमात शिकुनसुद्धा इंग्रजिवर प्रभुत्व मिळवता येते ,जगभरातल्या संधी दाराशी येतात व आमच्या सारखे सुमार बुद्धिमत्तेचे लोक तंबाखु मळत पाट्या टाकत बसतात. ( आपला पाल्य हुशार असेल तर बिनधास्त मराठी माध्यमात घालावा)

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सुचिकांत 29/06/2016 - 13:58
अत्यंत बेजबाबदार विधान करताय! @'टर्बोचार्जड फिलॉसॉफर' - शहरातल्या मोठ्या इस्पितळामध्ये दरवर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळी, आयक्यू तपासणी कार्यक्रमासाठी पालक येतात, आणि डॉक्टर सांगतात आयक्यू चांगलाच आहे, तुम्ही तुमच्या मुलांना मातृभाषेतून शिकवा. इंग्रजी शिकायला काय आयक्यू लागतो? काहीही !!! गोव्यात गेला तर, फेरीवाला पण चांगलं इंग्रजी बोलू शकतो! बुद्धीमत्तेचे विविध प्रकार आहेत. भाषिक बुद्धिमत्ता त्यापैकी एक. एखाद्या उत्कृष्ट mechanical engineer चे इंग्रजी जर कच्चे असेल तर त्याचा आयक्यू कमी आहे म्हणता येईल का? यावर विचार करा. मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे, हे जर ठरवायचे असेल तर पहिल्या पासून मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगलेच आहे.
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे.

शिक्षणाचा जिझीया कर अर्थांत Right To Education कायदा

साहना ·

आनन्दा 09/03/2016 - 08:55
बाकी हल्ली मी असे देखील ऐकले आहे की सरकार "शाळा" या शब्दाच्या व्याख्येतच आमूलाग्र बदल करणार असून हळूहळू होमस्कूल किंवा एखादी कंपनी देखील व्यावसायिक तत्वावर शाळा कढू शकेल..

In reply to by आनन्दा

साहना 09/03/2016 - 11:47
तसे झाले तर चांगले होयील पण दुर्दैवाने "शिक्षण" हा मुलभूत अधिकार केल्याने तसे होणे मला शक्य वाटत नाही. तसेच होमस्कूल आता बेकायदेशीर आहे. http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/RTE-does-not-allow-home-schooling/articleshow/16920311.cms

In reply to by साहना

बोका-ए-आझम 09/03/2016 - 13:02
या लिंकमध्ये नॅशनल ओपन स्कूल सिस्टिम २०१५ पर्यंतच चालू राहणार आहे असं काहीतरी म्हटलेलं आहे. त्याबद्दल काही कल्पना आहे का? शिवाय ही बातमी आॅक्टोबर २०१२ ची आहे. सध्या काय परिस्थिती आहे? या बातमीत सरकारने कोर्टाकडे अॅफिडेव्हिट दाखल करण्यासाठी वेळ मागितलाय असं सांगितलंय. सध्या काय परिस्थिती आहे?

In reply to by बोका-ए-आझम

साहना 10/03/2016 - 07:46
ह्या विषयावर अजून पर्यंत काहीही स्पष्ट पणे उपलब्ध नाही. आज सुद्धा Child Protection वाले आणि इतर बिगर सरकारी संस्था घरी शिकणार्या मुलांच्या पालकांच्या विरोधांत तक्रार करत असतात. २ महिने मागे बेंगलोर मध्ये अशी एक तक्रार माझ्या हाती आली होती.

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 09/03/2016 - 13:32
याचा अर्थ कुठल्याही धर्माला इतर धर्मांपेक्षा जास्त किंवा कमी महत्त्व नाही असा आहे. राज्यक्रांतीपूर्वी नेपाळचा अधिकृत धर्म हिंदू होता. पाकिस्तान, इराण, इंडोनेशिया हे देश स्वतःला इस्लामिक रिपब्लिक म्हणतात. याचाच अर्थ इस्लाम हा तिथे अधिकृत धर्म आहे. तसा भारताचा कुठलाही अधिकृत धर्म नाही. पण घटनेत धार्मिक स्वातंत्र्य हे मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट केलेलं आहे, ज्यात धार्मिक संस्था, प्रार्थनास्थानं आणि शिक्षणसंस्था काढण्याचं (not necessarily धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था) स्वातंत्र्य अंतर्भूत आहे. अल्पसंख्यांक या गटात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख आणि पारशी यांचा समावेश आहे. या धार्मिक गटांना त्यांच्या समुदायासाठी शैक्षणिक संस्था काढता येतात आणि तिथल्या ५०% जागा या त्या समुदायासाठी राखीव ठेवायला लागतात. त्यामुळे एखाद्या कायद्यात जर अल्पसंख्यांकांसाठी वेगळी तरतूद असेल - तर तिथे धार्मिक अँगल येतो. याचा अर्थ तो कायदा धर्माधारित आहे असा होत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

साहना 10/03/2016 - 08:04
सदर अधिकार हिंदुना देण्यात येत नाही म्हणून हा कायदा धर्माधारित ठरतो. ह्यामुळे एका धर्माच्या लोकांचे विशेष नुकसान होते. इतर कुठल्याही धर्मनिरपेक्ष किंवा पुरोगामी देशांत अश्या प्रकारचे कायदे नाहीत. आणि लक्षांत घ्या कि हा कायदा अनुदानीत शाळांनाच नाही तर १००% स्वखर्चाने चालणार्या हिंदू शाळा वर सुद्धा लागू आहे. हाच मुद्दा सुप्रीम कोर्ट ने पै विरुद्ध कर्नाटक सरकार मध्ये ग्राह्य धरला होता आणि विशेष घटना दुरुस्ती काढून त्याला रद्द केले गेले होते. तसेच इथे प्रश्न फक्त शाळा सुरु करण्याचा नाही तर शाळा चालविण्याचा सुद्धा आहे. RTE कायदा वापरून अरविंद केजरीवालने सर्व हिंदू शाळांच्या १००% सिट वर सरकारी ताबा मिळविला आहे. आता दिल्ली मधील कुठलीही हिंदू शाळा मेनेज्मेण्ट कोटा द्वारे एकही सीट वाटू शकत नाही. शहरातील अनेक शाळा मोठ्या कंपन्याकडे करार करतात आणि बदली घेवून आलेल्या त्यांच्या कर्मचार्यांचा मुलांना शाळेत सिट देतात. ह्यामुळे शाळा पैसा उभारू शकतात आणि बदली घेवून येणार्या कर्मचार्यांना मुलांची चिंता करावी लागत नाही. अरविंद केजरीवालच्या निर्णयाने आता हा मार्ग फक्त हिंदू शाळा साठी बंद झाला आहे आणि त्यामुळे सर्व मोठ्या कंपन्या आता अल्पसंख्याक शाळा पुढे हात पसरून आहेत. तेलंगाना मध्ये सर्व मुस्लिमांना रिक्षा चालविण्याचा परवाना १००% भेटतो पण हिंदुना मात्र लॉटरी द्वारे जावे लागते. आता हा कायदा पूर्णपणे धर्माधारित आहे आणि RTE च्या संदर्भांत Analogues आहे. उद्या मुस्लिम लोकांना स्टेट बेंक ९% व्याज देयील आणि हिंदुना ८% ते आम्हाला चालेल का ?

In reply to by पिलीयन रायडर

साहना 10/03/2016 - 07:34
भारत हा निधर्मी देश आहे ह्यांत काहीही तथ्य नाही. निधर्मी हा शब मुळात इंदिरा गांधीनी घटनेत घुसवला. मुल घटना लिहिताना "निधर्मी " हि संकल्पना डोक्यांत नव्हतीच मुळी. "समान कायदा" हि संकल्पना निधर्मी लोकशाहीसाठी आवश्यक आहे एकदा तिथे कॉम्प्रोमायीझ केले कि बाकीच्या गोष्टी पत्त्याच्या किल्ल्या प्रमाणे कोसळतात.

तर्राट जोकर 09/03/2016 - 14:06
लेख खूप मोठा आणि विस्तृत आहे. खाजगी शाळांमधे २५% गरिब मुलांना घेतल्यामुळे खाजगी शाळा म्हणून असलेली इमेज खराब होऊन धंदा कमी होण्याची भीती स्पष्ट दिसून येत आहे. ह्या आधीही अशी ओरड हा कायदा लागू केला तेव्हा केली गेली होती. आता ह्याला हिंदू-अहिंदू रंग देऊन वातावरण तापवण्याचा प्रकार दिसतो. लेखातले दावे अतिरंजीत करुन मांडले आहेत. बाकी सविस्तर प्रतिसाद माहिती काढून देतो. तुर्तास, एक खाजगी शाळा चालवण्यामागचे अर्थकारण ह्या प्रकल्प-अहवालात मिळेल. http://www.everonn.com/images/clsa140308.pdf पान नंबर ९३ >> Appendix 1: Modelling a school

In reply to by असंका

असंका 09/03/2016 - 14:51
हा प्रश्न आप्ल्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर विचारला आहे :-
आता ह्याला हिंदू-अहिंदू रंग देऊन वातावरण तापवण्याचा प्रकार दिसतो

In reply to by तर्राट जोकर

असंका 09/03/2016 - 15:52
सांगू तर शकतो; पण 'पुरेशी माहिती न घेता असे आरोप करायची गरज एखाद्याला का वाटत असावी?' ह्यावर विचार करण्यात सध्या मी व्यस्त आहे. माझा विचार करून झाला की नक्कीच सांगेन. एवढा वेळ समजा आपल्याला नसेल तर स्वतःच गूगल करायचा पर्याय आहेच. ९३ वी सुधारणा म्हणजे अगदी छोटासा कायदा आहे.

In reply to by असंका

तर्राट जोकर 09/03/2016 - 16:04
आरोप केला नाही. प्रकार दिसतो म्हटले. म्हणजे शंका आहे असे. बाकी तुम्हाला पाहिजे ते विचार करण्याचे स्वातंत्रय आहे.

In reply to by तर्राट जोकर

असंका 09/03/2016 - 17:08
माझ्या विचारस्वातंत्र्याची आपल्याला जाणीव आहे हे कळल्याने आनंद झाला. असो. सगळं हवं तसं लिहून झाल्यावर सरकारने फक्त हे एक वाक्य जोडलं - "आर्टीकल ३०(१) मध्ये संदर्भ दिलेल्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था सोडून ". इतकं स्पष्ट विभाजन आहे ते. आणि ते घटनेतच! शिक्षणाचा हक्क सगळ्यांना आहे ना? मग तो मिळवून देताना या अल्पसंख्यांक संस्थांची मदत का नाही घ्यायची? बहुसंख्यांच्या असणार्‍या संस्थांकडनं त्यागाची अपेक्षा कशाच्या आधारावर केली आहे?

In reply to by मास्टरमाईन्ड

तर्राट जोकर 09/03/2016 - 15:28
जरा रुको भाईजान, माहिती काढून सविस्तर लिहितो. ह्याबद्दल चार वर्षांआधी वाचले होते, आता जरा खोदकाम करायला लागेल.

निशांत_खाडे 09/03/2016 - 14:33
यातील बऱ्याच मुद्द्यांवर खूप वेळा चर्चा ऐकली आहे, पण ती बहुतेक वेळा मला वरवरची आणि काहीशी फंडामेनटालिस्ट वाटायची त्यामुळे याकडे नेहमी दुर्लक्षच करत आलोय.पण आपण एकदम वेल-डोकुमेंटेड रित्या गंभीर दावे केले आहेत त्यामुळे आता थोडेसे लक्ष्य घालावेसे वाटते आहे.चूक काय आणि बरोबर काय हे शोधून काढावे लागेल, त्याशिवाय चैन पडणार नाही. वाचनखून साठवली आहे. पाहूयात चौफेर मिपाकर काय म्हणतायत!

In reply to by निशांत_खाडे

साहना 10/03/2016 - 07:30
संपूर्ण लेखाचा उद्देश हाच होता कि लोकांनी थोडा जास्त वेळ ह्या कायद्याचा आभास करण्यात घालवावा.

In reply to by साहना

निशांत_खाडे 10/03/2016 - 11:34
मग तो साध्य होईल असे दिसतेय. अर्थात, तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य आही कि नाही हे थोड्या अभ्यासानंतरच कळवतो. :-D धन्यवाद.

RTE लागू झाल्यावर माझ्या मुलाच्या शाळेनं पण ३०% फी वाढ केली. आता माझं स्प्ष्ट मत असं आहे की, जर आम्ही दिवसरात्र कष्ट करून आमच्या मुलांचं भवितव्य घडण्यासाठी पैसे खर्च करत असू तर या कायद्यानं कसल्याही फालतू दर्जाच्या (शिवराळ भाषा, गलिच्छ राहणीमान, घाणेरडं आरोग्य, टुकार मानसिकता इ.) लोकांचा खर्च पण आमच्यासारख्या नियमानं कर भरणार्‍यांच्या माथी मारला गेलाय. वरून तसल्या मुलांच्यात राहून नाही म्हटलं तरी आपल्या मुलांवर १०% का होईना परिणाम होतोच. एकवेळ "त्यांचा" खर्च परवडला पण सहवास नको अशी परिस्थिती आहे. आणी जर आम्ही यांचा शैक्षणिक खर्च उचलायचा आहे तर Income Tax मध्ये पण सवलत द्यायला पाहिजे नां सरकारनं.
“गरीब मुले” ह्याचा अर्थ खरोखर गरीब मुले असा घेवू नका. इथे सुद्धा वर प्रमाणे गरीब आणि गरजू शब्दांची व्याख्या सरकारी लोक करतात. “गरीब आणि गरजू” हि व्याख्या बहुतेक राज्यात जात इत्यादी बघून केली जाते.
याचा Live अनुभव घेतला आहे. पुण्यात एका शाळेत एका मुलाला जागा नसल्यानं प्रवेश नाकारण्यात आला. त्याच्या आईनं (जी बहुधा डॉ. आहे) शाळेला अक्षरशः वेठीला धरून RTE चा नियम दाखवून शाळेत प्रवेश घेतला (यात एक बर्‍यापैकी प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनलनं पण ट्यार्पीसाठी तिला मदत केल्याचं समजलं). तेव्हा चौकशीत काही जणांकडून हेही समजलं की सदर व्यक्तीनं "जातीच्या" आधारावर RTE खाली प्रवेश मिळवला. बरं ही "गरीब" व्यक्ती स्वतःच्या चार चाकी मधून फिरते.(धन्य ते गरीब आणी धन्य तो देश ज्यात स्वतःची चार चाकी असणारे गरीब आहेत)
ह्या कायद्याचे परिणाम दूरगामी आहेत. ह्यामुळे हिंदू लोकांना शाळा काढणे आणि चालविणे मुश्किल होत जायील. उलट अल्प-संख्यांक शाळांना आपला धंदा चालविणे अधिकाधिक सोपे होते जयिल.
हे पण १००% बरोबर आहे. आणि "अल्पसंख्यांक शाळा" म्हणजे फक्त मुस्लीम, ख्रिस्ती वा पारशी नाहीत तर महाराष्ट्रात काढलेल्या इतर भाषिक (इंग्रजी सोडून) शिक्षण संस्था पण आहेत. थोडक्यात काय तर काँग्रेसनं जिथे तिथे घाण करण्याची परंपरा चालूच ठेवलीये. आणी विरोध केला तर आपलेही मतदार नाराज होतील म्हणून जवळपास सर्वच पक्षांनी शक्यतो विरोध केला नाही.

In reply to by मास्टरमाईन्ड

साहना 10/03/2016 - 07:29
सुरुवातीला अनेक श्रीमंत शाळा ज्यांच्या कडे वकिलांना द्यायला पैसे होते अश्यानी स्वतःला भाषिक अल्पसंख्यांक करून घेतले पण NCMEI अंतर्गत ती वाट पूर्ण पाने बंद झाली आहे.

In reply to by मास्टरमाईन्ड

बाळ सप्रे 10/03/2016 - 12:33
या कायद्यानं कसल्याही फालतू दर्जाच्या (शिवराळ भाषा, गलिच्छ राहणीमान, घाणेरडं आरोग्य, टुकार मानसिकता इ.) लोकांचा खर्च पण आमच्यासारख्या नियमानं कर भरणार्‍यांच्या माथी मारला गेलाय.
शिक्षणापासून वंचित राहून लोक असे (शिवराळ भाषा, गलिच्छ ...) राहू नयेत हा दूरगामी हेतु पाहील्यास आपल्यासारखांचा हा दृष्टीकोन खचितच चिंताजनक आहे. पण गरजू विद्यार्थी ठरवण्यात जात/धर्म निकष लावणे व अल्पसंखांक संस्था यातून वगळणे निश्चितच निषेधार्ह आहे.

मृत्युन्जय 09/03/2016 - 16:22
अवघड आहे. इतक्या विस्तृतपणे या कायद्याची आणि त्याच्या व्याप्तीची कल्पना नव्हती. लेख लिहुन या परिस्थितीवर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद. पण ज्या अर्थी झाडुन सगळे पक्ष याची भलामण करत आहेत (स्वतःचा काही फायदा होण्यासारखा नसताना) त्या अर्थी याला दुसरी ही काही बाजू असेलच की. ती देखील समजली तर अजुन सांगोपांग विचार करता येइल असे वाटते. त्यामुळे जाणकारांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

In reply to by मृत्युन्जय

साहना 10/03/2016 - 08:21
ह्या कायद्याचे परिणाम दूरगामी आहेत. दूरगामी परिणाम समजण्यासाठी ५ वर्षांचे प्लेनिग करणारे राजकीय पक्ष चालत नाहीत तर ५० वर्षांचे प्लेनिंग करणारे लोक/संस्था लागतात. सदर सुविधा रोमन चर्च कडे आहे, सदर सुविधा डाव्या विचारवंता कडे आहे पण उजव्या पक्षां कडे नाही. मुल्ला ची दौड मस्जिद तक आणि संघ वाल्याची दौड गाय पर्यंत अशी परस्थिती आहे. उदाहरण देवून सांगतो. १५ वर्षे मागे रोमन चर्च ने गोव्यांत मराठी हद्दपार करून कोकणी सक्तीची केली पाहिजे अश्या प्रकारचे वातावरण केले. "कोकणी हि गोवेकरांची ओळख आहे." असा आव आणला. कोकणी हि बहुजन समाजाची भाषा असून मराठी हि ब्राह्मणाचे अतिक्रमण आहे असे सुद्धा म्हटले गेले. भाजपने तेथे पूर्ण शरणागती पत्करून मराठीला तिलांजली दिली. मी विचारले तेंव्हा एका भाजप पुढार्याने सांगितले "कोकणी भारतीय भाषा आहे ना ? " काय फरक पडतो ? ५ वर्षे मागे कोन्ग्रेस सरकारला हाताला धरून चर्च ने सरकरी अनुदान इंग्रजी शाळांना देण्याचा कायदा केला. ह्या कायद्या नुसार सर्व चर्च शाळा कोकणी मधून इंग्रजी माध्यमाच्या झाल्या. काही हिंदू शाळांनी सुद्धा अनुदान मिळते म्हणून इंग्रजी माध्यम केले. पर्रीकारानी (जे फार चतुर आणि विद्वान आहेत) ह्याला प्रचंड विरोध केला. पर्रीकाराचे सरकार येताच काय झाले ? पर्रीकारनी कायदा केला कि "सर्व इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्यात यावे. सरकरी अनुदान फक्त मराठी आणि कोंकणी शाळांनाच भेटेल. फक्त ख्रिस्ती शाळा सोडून. ह्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या असल्या तरी त्यांना मात्र सरकारी अनुदान भेटेल." मी चौकशी केली तेंव्हा मला सांगण्यात आले कि "सरकार ठेवण्या साठी हे छोटेशे compromise आवश्यक आहे". आज माझी भाची किंग्स शाळेत जाते. ती देव म्हणत नाही God म्हणते. मेहंदी घालणे तिला मूर्खपणाचे वाटते, ती कुंकू लावत नाही. १० वर्षांनी जेंव्हा ती मतदान करायला जायील तेंव्हा तिचे मत हिंदू हिता साठी असणे फार मुश्किल आहे. पर्रीकर सारख्या विद्वान लोकांची हालत अशी तर आंडू-पांडू लोकांची विचारक्षमता किती असावी ह्याचा अंदाज लावलेला बरा.

अभिजित - १ 09/03/2016 - 16:30
पैसेवाल्या लोकांना काही फार फरक पडत नाही. पवार / अंबानी स्कूल , बॉम्बे स्कोटिश मध्ये जाणार त्यांची मुले. फरक पडतो मध्यम वर्गीय लोकांना. आणि भाजप ला मध्यमवर्गीय लोकांची काही फार पडली नाहीये.

बोका-ए-आझम 09/03/2016 - 16:39
शिक्षण हा राज्य सरकारांच्या अखत्यारीत येणारा विषय आहे, बरोबर? मग अल्पसंख्यांक हा निकष राज्यातल्या परिस्थितीत लावला जातो की केंद्र सरकारच्या निकषांवर? हे मी RTE च्या अनुषंगाने विचारतोय. उदाहरणार्थ शीख हे केंद्र सरकारच्या नियमांनुसार अल्पसंख्यांक आहेत, आणि हे संपूर्ण देशाचा विचार करुन केलेलं आहे. पण पंजाबमध्ये शीख हे अल्पसंख्य नाहीत. हिंदू आणि मुस्लिम आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या शैक्षणिक योजनांमध्ये शीख अंतर्भूत असतात पण पंजाब सरकारच्या नाही. गोव्यात किंवा पूर्वोत्तर राज्यांत ख्रिश्चन्स बहुसंख्य आहेत (कदाचित. चूभूद्याघ्या - विशेषतः गोव्याच्या बाबतीत) त्यामुळे ते तिथे अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेऊ शकतात पण राज्य सरकारच्या नाही. भाषिक अल्पसंख्यांकांमध्ये हे आहे हे मला माहित आहे. उदाहरणार्थ श्री विलेपार्ले केळवणी मंडळ किंवा SVKM ही संस्था मुंबईत किंवा महाराष्ट्रात भाषिक अल्पसंख्य असलेल्या गुजराती भाषिकांना आपल्या महाविद्यालयांत ५०% आरक्षण देते. पण ते गुजरातमध्ये असं करु शकणार नाहीत. धार्मिक अल्पसंख्यांकांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे?

In reply to by बोका-ए-आझम

साहना 10/03/2016 - 07:26
शिक्षण हा राज्य सरकारचा विषय असला तरी "मुलभूत अधिकार" केल्यामुळे शिक्षण ह्या भागांत केंद्र सरकारचे अतिक्रमण झाले आहे. राज्य सरकार काही बाबतीत बदल घडवून अनु शकते पण "मुलभूत हक्काच्या" बाबतीत बदल घडवून आणू शकत नाही. पै विरुद्ध कर्नाटक सरकार मध्यें सुप्रीम कोर्टाने जाहीर केले कि भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक नक्की कोण हे राज्यातील त्यांच्या संख्याबळावर आधारित करावे. सोनिया गांधीनी NCMEI कायदा लागू करून त्या निर्णयाला रद्द केले आहे. ह्या कायद्या अंतर्गत एखाद्या अल्पसंख्यांक संस्थेला NCMEI कडून NOC भेटली कि त्याच्या अल्पसंख्यांक स्टेट्स वर शिक्का बसतो. NOC देण्याचे काम एक कमिशन करते, ह्या कमिशन चे सभासद फक्त मुस्लिम किंवा ख्रिस्ती असू शकतात. हिंदू माणसाला ह्या कमिशनचा सभासद होण्यावर बंदी आहे. स्वतंत्र भारतात सर्वप्रथम अशी सरकारी संस्था बनवली गेली आहे जेथे धर्म पाहूनच माणसाला नेमले जाते.

माहितगार 09/03/2016 - 17:39
अल्पसंख्यकत्वाच्या आणि क्रिमीलेयर्सच्या व्याख्यांमध्ये अधिक अचुकतेची गरज आहे ; अल्पसंख्याकीय शाळांमध्ये अल्पसंख्याकांना मर्यादीत आरक्षण असले तरीही बोर्ड परिक्षेच्या अभ्यासाचे विषय एक सारखे असणे, राज्याच्या स्थानिक प्रमाण भाषेचे एक विषय म्हणून शिक्षण अनिवार्य असणे, अल्पसंख्याकीय भाषांना सुद्धा नागरी लिपीच लागू करणे अशी बंधने असावीत, हे नमुद करून बाकी धागा लेखाशी आणि काही संकुचित विचारांच्या प्रतिसादांशी सहमत होणे जरासे अवघड आहे. माझे मुद्दे असे १) चार पालकांनी मिळून एका गरीब विद्यार्थ्याचा खर्च उचलण्यास शेअर करण्यास काहीच हरकत नसावी, हम्म.. तीन पालकात एका विद्यार्थ्याचा खर्च शेअर करणे काही पालकांसाठी जाचक ठरु शकते त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे आरक्षण २५ एवजी २० टक्के असावयास हवे होते. २) या वाढीव खर्चावर इनकम टॅक्स मधून वजावट देण्यास हरकत नसावी ३) अल्पसंख्यांक शाळातील पालकांना सुद्धा एका पाल्याचा २५ % खर्च उचलणे/शेअर करणे बंधनकारक असावे ४) वर एका प्रतिसादात मुद्दा मुले सुसंस्कृत नसण्याची आशंका व्यक्त केली आहे पण तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करत असाल तर संस्कारात कमी पडणारी मुले तुमच्या मुलांसोबत राहुन सुसंस्कृत व्हावयास हवीत तसे होत नसेल तर तुमचे संस्कार बाहेरच्या जगात इतरांच्या सोबत राहण्यास निरुपयोगी आहेत असे सिद्ध होते किंवा कसे. ५) गरीब आणि हिंदु धर्मीय विद्यार्थी अल्पसंख्यांकाच्या नसलेल्या शाळेत शिकणार म्हणजे बहुसंख्यांकांच्या संकृतीसोबत राहणार ह्याचा आनंद व्हावयास हवा, हि ह्या विषयाकडे सकारात्मक पद्धतीने पहाण्याची पद्धत असावी. ६) अल्पसंख्यांकाच्या शाळेतही २० % विद्यार्थ्यांचा खर्च उचलणे बंधनकारक असेल तर सोबत गरीब विद्यार्थी नकोत या कारणाने अती श्रीमंतांची मुले अल्पसंख्यांकांच्या शाळेत शिकण्यास जाण्याचे आकर्षण कमी राहील ७) इन एनी केस अल्पसंख्यांकाच्या शाळेतून त्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचा खर्च न उचलल्या गेल्यास ती मुले मुख्य प्रवाहातील शाळेत शिकण्यास आली तर तेही बहुसंख्यांकांसाठी फायद्याचेच ठरत असावे. ८) भाषिक अल्पसंख्यांकांची व्याख्या -क्रायटेरीआ काय माहीत नाही पण ज्यांना फारच तक्रार करावी वाटते त्यांनी आपापल्या बोली भाषा स्वतंत्र जाहीर केल्यास अल्पसंख्यांकाना मिळणारे घटनात्मक संरक्षण बर्‍याच बोलीभाषा धारकांना मिळू शकेल. असे वाटते * घटनेचे आर्टीकल ३० * ९३ वी घटना दुरुस्ती

साहना 10/03/2016 - 09:05
वरील मुद्द्यात काही त्रुटी आहेत घटना दुरस्ती मुळे तुम्ही मांडलेली काहीही बंधने अल्पसंख्यांक शालावर टाकली जावू शकत नाहीत. आणखीन घटना दुरुस्ती आणण्याचा दम (किंवा इच्छाशक्ती) मोदी सरकार मध्ये नाही. इतर कुणामध्ये असण्याची शक्यता नाही. १. २५% बरोबर कि २०% ह्यात काहीही अर्थ नाही. काही शाळांत ५०% टक्के केला तरी फरक पडत नाही पण काही शाळांत ५% केला तरी फार वाईट परिणाम होतो. धारावी सारख्या भागांत दिवसाला १० रुपये देवून मुले शिक्षण घेतात. (सध्या ह्या शाळा बे कायदेशीर आहेत) इथे १० चे १२ झाले तर सुद्धा त्यांना फरक पडतो. समजा मी १४० पेक्षां जास्त IQ असणार्या मुलां साठी शाळा काढत आहे. आता २०% गरीब मुलें ह्यांचा IQ १४० पेकशा मी कशी शोधून काढावी ? (सध्या २५% मुले सरकार निर्धारित करते) ह्या २०% न्यायाने अनेक innovative प्रकारच्या शाळा काढणे अशक्य होते. >>> २. - या वाढीव खर्चावर इनकम टॅक्स मधून वजावट देण्यास हरकत नसावी. अगदी सहमत. ज्यांची मुले खाजगी शाळेंत जातात ती सरकारी तिजोरीवर भार टाकत नाहीत म्हणून त्यांना कर कमी लागू केला पाहिजे. कदाचित तसे होत सुद्धा असेल. >>>> ३. अल्पसंख्यांक शाळातील पालकांना सुद्धा एका पाल्याचा २५ % खर्च उचलणे/शेअर करणे बंधनकारक असावे शक्य नाही. >>>>> ४. वर एका प्रतिसादात मुद्दा मुले सुसंस्कृत नसण्याची आशंका व्यक्त केली आहे पण तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करत असाल तर संस्कारात कमी पडणारी मुले तुमच्या मुलांसोबत राहुन सुसंस्कृत व्हावयास हवीत तसे होत नसेल तर तुमचे संस्कार बाहेरच्या जगात इतरांच्या सोबत राहण्यास निरुपयोगी आहेत असे सिद्ध होते किंवा कसे. तुमची मुले कसल्या सहवासांत असावी हे निर्धारित करण्याचा अधिकार तुमचा आहे सरकारचा नाही. जेंव्हा तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा १००% खर्च तुम्ही करत असाल तेंव्हा तुमच्या मुलाचे मित्र निवडण्याचा अधिकार तुमचा आहे सरकारचा नाही. त्या शिवाय मुलां वर पालकांच्या संस्कारापेक्षा समवयस्क मुलांचा प्रभाव जास्त पडतो असे विज्ञान सांगते. (ब्लेंक स्लेट हे स्टीवन पिंकर ह्याचे पुस्तक ह्या विषयावर आहे. ) त्या शिवाय गरीब मुलाचा सुद्धा विचार करा. एक गरीब मुलगा दररोज अश्या शाळेंत बस ने जातो जिथे त्याचे सर्व मित्र गाडीने येतात. सर्व मित्र छोटा भीम बघतात पण ह्याच्या कडे टीवी सुद्धा नाही. मुलाच्या मनावर काय परिणाम होईल ? >>>>>५. गरीब आणि हिंदु धर्मीय विद्यार्थी अल्पसंख्यांकाच्या नसलेल्या शाळेत शिकणार म्हणजे बहुसंख्यांकांच्या संकृतीसोबत राहणार ह्याचा आनंद व्हावयास हवा, हि ह्या विषयाकडे सकारात्मक पद्धतीने पहाण्याची पद्धत असावी. गरीब विद्यार्थी सध्या सुद्धा त्यांच्या निवडीच्या खासगी शाळांत जातात. त्यामुळे ह्या कायद्याने कुणालाच फायदा नाही. पण ह्या कायद्याने हुशार, श्रीमंत आणि मोठ्या खानदानातील (उद आदित्य ठाकरे) मुले ख्रिस्ती शाळेंत जातील. ज्याचा परिणाम दूरगामी आहे. सागरिका, बरखा, सरदेसाई, इतके हिंदू द्वेष्टे का आहेत हा प्रश्न कधी पडला असेलच त्याचे कारण त्यांच्या संस्कृतीत आहे. >> ६. अल्पसंख्यांकाच्या शाळेतही २० % विद्यार्थ्यांचा खर्च उचलणे बंधनकारक असेल तर सोबत गरीब विद्यार्थी नकोत या कारणाने अती श्रीमंतांची मुले अल्पसंख्यांकांच्या शाळेत शिकण्यास जाण्याचे आकर्षण कमी राहील तुमचा मुद्दा बरोबर आहे पण ते होणे शक्य नाही. >>>७ इन एनी केस अल्पसंख्यांकाच्या शाळेतून त्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचा खर्च न उचलल्या गेल्यास ती मुले मुख्य प्रवाहातील शाळेत शिकण्यास आली तर तेही बहुसंख्यांकांसाठी फायद्याचेच ठरत असावे. प्रश्न गरीब मुले कुठे जातात हा नाही. प्रश्न हुशार आणि श्रीमंत लोकांची मुले कुठे जातील हा आहे. त्याशिवाय RTE च्या कायद्याने ओरिसा मधील दुर्गम आदिवासी भागांत कोण शाळा चालवू शकतो ? हि शाळा हिंदूची असेल तर शौचालय नाही म्हणून सरकार ती बंद पडू शकते. पण ख्रिस्ती पाद्री झाडाखाली शाळा भरवत असेल तर ते सुद्धा चालेल. >>८. षिक अल्पसंख्यांकांची व्याख्या -क्रायटेरीआ काय माहीत नाही पण ज्यांना फारच तक्रार करावी वाटते त्यांनी आपापल्या बोली भाषा स्वतंत्र जाहीर केल्यास अल्पसंख्यांकाना मिळणारे घटनात्मक संरक्षण बर्‍याच बोलीभाषा धारकांना मिळू शकेल. असे वाटते हा मार्ग काही काळा पर्यंत खुला होता. त्या दरम्यान धीरूभाई अंबानी सारख्या शाळांनी तो दर्जा मिळविला. पण सोनिया गांधी ह्यांच्या NCMEI कायद्याने ती पळ वाट बंद केली. ह्या कायद्या प्रमाणे अल्प संख्यांक शाळांना NCMEI कमिशन कडून NOC मिळवणे आवश्यक आहे. ह्या कमिशन चे सदस्य कायद्याने *** फक्त मुस्लिम, ख्रिस्ती, बिगर हिंदूच *** असू शकतात. आता सांगा मुंबईतील सरस्वत कोकणी शाळेने अर्ज केला तर त्यांना NOC भेटेल का ?

In reply to by साहना

माहितगार 10/03/2016 - 11:32
साहनीजी बकीच्या प्रतिसादास उत्तर देतोच तत्पुर्वी NCMEI च्या वेबसाईटवरील अबाऊट अस पानावरील मुद्दा क्रमांक ३ दिनांक ३/१०/२०१६ सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी जसा दिसला त्यात "However, the linguistic minorities are outside the purview of the NCMEI Act." असे ठळक अक्षरात नमुद केले आहे. त्या शिवाय चांगला कायदे तज्ञ सोबतीस असल्यास ncmei कायद्यात वेगळा कायदा करुनही बंद करण्यास अवघड असेल अशा पळवाटा प्रथमदर्शनी दिसतात पण ते सांगणे माझे काम नाही ;) असो.

In reply to by माहितगार

साहना 10/03/2016 - 11:43
मी कायदे पंडित नाही. मी रेफेरेंस मध्ये RealityCheckIndia चे लिंक दिले आहे. तो लेखक पंडित आहे, त्यांचे लेखन वाचावे म्हणजे मुद्दे लक्षांत येतील. त्याच्या सरके लिहायची माझी कुवत नाही.

आतिवास 10/03/2016 - 10:04
वेगळा विषय दिसला म्हणून अपेक्षेने धागा उघडला. टीका करायला आणि चर्चा करायला अडचण नाही - तो घटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे. पण जिझिया कर, शिक्षण हा हक्क असू शकतो काय, सोनिया गांधी यांनी घटना दुरुस्ती केली, हिंदू पुढा-यांचा षंढपणा... वगैरे शेलकी भाषा (शेलकी विशेषण असतात तशी शेलकी भाषा) वाचून या विषयावर इथं अधिक लिहावं की नको या विचारांत पडले आहे.

In reply to by आतिवास

मृत्युन्जय 10/03/2016 - 10:19
मी देखील सुरुवातीला हाच विचार केला होता. पण लेखकाची लिखाणामागील कळकळ जाणवली त्यामुळे मी त्या भाषेच्या वापराच्या मुद्द्याला गौण ठरवले. अजुन विचारांती असे दिसते की या लेखामागची प्रेरणा राजकीय देखील वाटत नाही. लेखक ज्या तळमळीने सोनिया गांधी आणि काँग्रेस वर टीका करतो आहे त्याचप्रकारे संघाच्या भूमिकेबद्दलही स्पष्ट नापसंती दर्शवतो आहे आणि हे करताना त्याच्या मते जो नेता बरा वाटतो त्याच्या भूमिकेचे खुलेपणाने वर्णनही करतो आहे. या आणी अश्या काही कारणांमुळे हा धागा मला राजकीय धूळवडीचा वाटत नाही आणि शिवाय लेखामागची भावना लक्षात घेता काही गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले. असो. ही माझी भूमिका झाली. पण इतर राजकीय धूळवड धाग्यांपेक्षा हा धागा वेगळा आहे आणि त्याचा आशय आणि विषय वेगळा आहे.

In reply to by आतिवास

साहना 10/03/2016 - 11:52
जिझिया कर हे अलंकारिक विशेषण आहे. त्याला कुठल्याही दृष्टीने "शेलके" म्हणता येत नाही. सोनिया गांधीनी घटना दुरुस्ती केली हे सत्य आहे. RTE, ९३वी घटना दुरुस्ती इत्यादीत सोनिया गांधी ह्यांच्या सल्लागार मंडळाची फार मोठी आणि प्रमुख भूमिका आहे. "शिक्षणाचा अधिकार" हि सोनिया गांधी ह्यांची कल्पना असून ती त्यांनी २००० साली वाजपेयी प्रधानमंत्री असताना (विरोधी पक्षांतून) त्यांनी मंडळी होती. ९३वि दुरुस्ती आणि NCMEI हे सुद्धा सोनिया गांधी ह्यांचेच विजन आहे. हा आरोप सुद्धा नाही! कोन्ग्रेस नेत्यांना विचारलं तर ते अतिशय अभिमानाने ह्या गोष्टी मान्य करतील. ह्यात "शेलके" असे काय आहे हे कृपया स्पष्ट करावे. हिंदू पुढारी लोकांचा षंढ पणा ही शेलकी भाषा आहे हे मी मान्य केलेच पाहिजे. वास्तविक पाहता मी आणखीन शार्प भाषा वापरली होती पण संस्कार आडवे आले.

In reply to by आतिवास

बाळ सप्रे 10/03/2016 - 12:26
वगैरे शेलकी भाषा (शेलकी विशेषण असतात तशी शेलकी भाषा) वाचून या विषयावर इथं अधिक लिहावं की नको या विचारांत पडले आहे
इथे मला या गोष्टी दुय्यम वाटतात. अल्पसंख्यांकांच्या शाळांना यातून वगळणं निश्चितच अन्यायकारक वाटतं. खासकरून अंबानींच्या शाळेसारखी श्रीमंत संस्था या निकषामुळे वगळली जात असेल तर खचितच अयोग्य आहे. हे कलम वगळता कायद्याचा हेतु (इतर नागरीकांवर जास्त बोजा पडणार असला तरी) योग्य वाटतो. माझ्यामते खर्‍या निधर्मी राज्यात सरकारने कुठल्याही नागरीकाचा धर्म विचारू नये. धर्म हा संपूर्णपणे वैयक्तिक पातळीवर असावा.

बोका-ए-आझम 10/03/2016 - 11:27
शिक्षणाचा हक्क मूलभूत ठरवलाय - याचा अर्थ त्याचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि जर तसं होत नसेल तर उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात writ petition दाखल करणं हा मार्ग लोकांपुढे आहे की नाही?

अभिजित - १ 10/03/2016 - 15:40
RSS किवा BJP चा लोकांची इतकी क्षमता नाही कि ते इथे काही करू शकतील. फंड गोळा करणे आणि मंदिरे उभारणे आणि आपले उच्च विचार लोकांच्या गळी उतरवणे इतकेच जमते त्यांना .. थोडक्यात सांगायचे तर पढतमुर्ख आहेत हे लोक .

In reply to by अभिजित - १

साहना 11/03/2016 - 10:16
मला सुद्धा तसे अनेकदा वाटते, पण संघने संघटना उभारण्याचे काम छान केले आहे. १००० लोक ते सहज जमा करू शकतात पण दुर्दैवाने शिस्तीवर आधारित संघटना मध्ये स्वतंत्र विचारांच्या लोकांना जास्त headroom असत नाही. अनेक जाती प्रांताच्या लोकांना संघाने "राष्ट्रप्रेम" ह्या व्याख्या न केलेल्या शब्दाच्या आधारे जवळ आणले आहे. माझ्या मते संघ आणि भाजप वाल्यांना काहीही मुलभूत सिद्धांत नाहीत त्या मुळे गरज पाहून ते वाट्टेल त्या कोलांट्या उड्या मारतात आणि कुणीही त्यांची चूक दाखवली कि शिस्तीचे कारण सांगून त्याला बेदखल करतात. ह्यामुळे RTE सारख्या दूरगामी परिणाम करणार्या कायद्यावर किंवा सोनिया गांधीच्या कोर टीमच्या विजन वर हे लोक काही तोड काढतील अशी अपेक्षा माझ्या मनात तरी नाही. ह्याच्या साठी आमच्या तुमच्या सारख्यांनी कंबर कसली पाहीजे.

आनन्दा 09/03/2016 - 08:55
बाकी हल्ली मी असे देखील ऐकले आहे की सरकार "शाळा" या शब्दाच्या व्याख्येतच आमूलाग्र बदल करणार असून हळूहळू होमस्कूल किंवा एखादी कंपनी देखील व्यावसायिक तत्वावर शाळा कढू शकेल..

In reply to by आनन्दा

साहना 09/03/2016 - 11:47
तसे झाले तर चांगले होयील पण दुर्दैवाने "शिक्षण" हा मुलभूत अधिकार केल्याने तसे होणे मला शक्य वाटत नाही. तसेच होमस्कूल आता बेकायदेशीर आहे. http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/RTE-does-not-allow-home-schooling/articleshow/16920311.cms

In reply to by साहना

बोका-ए-आझम 09/03/2016 - 13:02
या लिंकमध्ये नॅशनल ओपन स्कूल सिस्टिम २०१५ पर्यंतच चालू राहणार आहे असं काहीतरी म्हटलेलं आहे. त्याबद्दल काही कल्पना आहे का? शिवाय ही बातमी आॅक्टोबर २०१२ ची आहे. सध्या काय परिस्थिती आहे? या बातमीत सरकारने कोर्टाकडे अॅफिडेव्हिट दाखल करण्यासाठी वेळ मागितलाय असं सांगितलंय. सध्या काय परिस्थिती आहे?

In reply to by बोका-ए-आझम

साहना 10/03/2016 - 07:46
ह्या विषयावर अजून पर्यंत काहीही स्पष्ट पणे उपलब्ध नाही. आज सुद्धा Child Protection वाले आणि इतर बिगर सरकारी संस्था घरी शिकणार्या मुलांच्या पालकांच्या विरोधांत तक्रार करत असतात. २ महिने मागे बेंगलोर मध्ये अशी एक तक्रार माझ्या हाती आली होती.

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 09/03/2016 - 13:32
याचा अर्थ कुठल्याही धर्माला इतर धर्मांपेक्षा जास्त किंवा कमी महत्त्व नाही असा आहे. राज्यक्रांतीपूर्वी नेपाळचा अधिकृत धर्म हिंदू होता. पाकिस्तान, इराण, इंडोनेशिया हे देश स्वतःला इस्लामिक रिपब्लिक म्हणतात. याचाच अर्थ इस्लाम हा तिथे अधिकृत धर्म आहे. तसा भारताचा कुठलाही अधिकृत धर्म नाही. पण घटनेत धार्मिक स्वातंत्र्य हे मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट केलेलं आहे, ज्यात धार्मिक संस्था, प्रार्थनास्थानं आणि शिक्षणसंस्था काढण्याचं (not necessarily धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था) स्वातंत्र्य अंतर्भूत आहे. अल्पसंख्यांक या गटात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख आणि पारशी यांचा समावेश आहे. या धार्मिक गटांना त्यांच्या समुदायासाठी शैक्षणिक संस्था काढता येतात आणि तिथल्या ५०% जागा या त्या समुदायासाठी राखीव ठेवायला लागतात. त्यामुळे एखाद्या कायद्यात जर अल्पसंख्यांकांसाठी वेगळी तरतूद असेल - तर तिथे धार्मिक अँगल येतो. याचा अर्थ तो कायदा धर्माधारित आहे असा होत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

साहना 10/03/2016 - 08:04
सदर अधिकार हिंदुना देण्यात येत नाही म्हणून हा कायदा धर्माधारित ठरतो. ह्यामुळे एका धर्माच्या लोकांचे विशेष नुकसान होते. इतर कुठल्याही धर्मनिरपेक्ष किंवा पुरोगामी देशांत अश्या प्रकारचे कायदे नाहीत. आणि लक्षांत घ्या कि हा कायदा अनुदानीत शाळांनाच नाही तर १००% स्वखर्चाने चालणार्या हिंदू शाळा वर सुद्धा लागू आहे. हाच मुद्दा सुप्रीम कोर्ट ने पै विरुद्ध कर्नाटक सरकार मध्ये ग्राह्य धरला होता आणि विशेष घटना दुरुस्ती काढून त्याला रद्द केले गेले होते. तसेच इथे प्रश्न फक्त शाळा सुरु करण्याचा नाही तर शाळा चालविण्याचा सुद्धा आहे. RTE कायदा वापरून अरविंद केजरीवालने सर्व हिंदू शाळांच्या १००% सिट वर सरकारी ताबा मिळविला आहे. आता दिल्ली मधील कुठलीही हिंदू शाळा मेनेज्मेण्ट कोटा द्वारे एकही सीट वाटू शकत नाही. शहरातील अनेक शाळा मोठ्या कंपन्याकडे करार करतात आणि बदली घेवून आलेल्या त्यांच्या कर्मचार्यांचा मुलांना शाळेत सिट देतात. ह्यामुळे शाळा पैसा उभारू शकतात आणि बदली घेवून येणार्या कर्मचार्यांना मुलांची चिंता करावी लागत नाही. अरविंद केजरीवालच्या निर्णयाने आता हा मार्ग फक्त हिंदू शाळा साठी बंद झाला आहे आणि त्यामुळे सर्व मोठ्या कंपन्या आता अल्पसंख्याक शाळा पुढे हात पसरून आहेत. तेलंगाना मध्ये सर्व मुस्लिमांना रिक्षा चालविण्याचा परवाना १००% भेटतो पण हिंदुना मात्र लॉटरी द्वारे जावे लागते. आता हा कायदा पूर्णपणे धर्माधारित आहे आणि RTE च्या संदर्भांत Analogues आहे. उद्या मुस्लिम लोकांना स्टेट बेंक ९% व्याज देयील आणि हिंदुना ८% ते आम्हाला चालेल का ?

In reply to by पिलीयन रायडर

साहना 10/03/2016 - 07:34
भारत हा निधर्मी देश आहे ह्यांत काहीही तथ्य नाही. निधर्मी हा शब मुळात इंदिरा गांधीनी घटनेत घुसवला. मुल घटना लिहिताना "निधर्मी " हि संकल्पना डोक्यांत नव्हतीच मुळी. "समान कायदा" हि संकल्पना निधर्मी लोकशाहीसाठी आवश्यक आहे एकदा तिथे कॉम्प्रोमायीझ केले कि बाकीच्या गोष्टी पत्त्याच्या किल्ल्या प्रमाणे कोसळतात.

तर्राट जोकर 09/03/2016 - 14:06
लेख खूप मोठा आणि विस्तृत आहे. खाजगी शाळांमधे २५% गरिब मुलांना घेतल्यामुळे खाजगी शाळा म्हणून असलेली इमेज खराब होऊन धंदा कमी होण्याची भीती स्पष्ट दिसून येत आहे. ह्या आधीही अशी ओरड हा कायदा लागू केला तेव्हा केली गेली होती. आता ह्याला हिंदू-अहिंदू रंग देऊन वातावरण तापवण्याचा प्रकार दिसतो. लेखातले दावे अतिरंजीत करुन मांडले आहेत. बाकी सविस्तर प्रतिसाद माहिती काढून देतो. तुर्तास, एक खाजगी शाळा चालवण्यामागचे अर्थकारण ह्या प्रकल्प-अहवालात मिळेल. http://www.everonn.com/images/clsa140308.pdf पान नंबर ९३ >> Appendix 1: Modelling a school

In reply to by असंका

असंका 09/03/2016 - 14:51
हा प्रश्न आप्ल्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर विचारला आहे :-
आता ह्याला हिंदू-अहिंदू रंग देऊन वातावरण तापवण्याचा प्रकार दिसतो

In reply to by तर्राट जोकर

असंका 09/03/2016 - 15:52
सांगू तर शकतो; पण 'पुरेशी माहिती न घेता असे आरोप करायची गरज एखाद्याला का वाटत असावी?' ह्यावर विचार करण्यात सध्या मी व्यस्त आहे. माझा विचार करून झाला की नक्कीच सांगेन. एवढा वेळ समजा आपल्याला नसेल तर स्वतःच गूगल करायचा पर्याय आहेच. ९३ वी सुधारणा म्हणजे अगदी छोटासा कायदा आहे.

In reply to by असंका

तर्राट जोकर 09/03/2016 - 16:04
आरोप केला नाही. प्रकार दिसतो म्हटले. म्हणजे शंका आहे असे. बाकी तुम्हाला पाहिजे ते विचार करण्याचे स्वातंत्रय आहे.

In reply to by तर्राट जोकर

असंका 09/03/2016 - 17:08
माझ्या विचारस्वातंत्र्याची आपल्याला जाणीव आहे हे कळल्याने आनंद झाला. असो. सगळं हवं तसं लिहून झाल्यावर सरकारने फक्त हे एक वाक्य जोडलं - "आर्टीकल ३०(१) मध्ये संदर्भ दिलेल्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था सोडून ". इतकं स्पष्ट विभाजन आहे ते. आणि ते घटनेतच! शिक्षणाचा हक्क सगळ्यांना आहे ना? मग तो मिळवून देताना या अल्पसंख्यांक संस्थांची मदत का नाही घ्यायची? बहुसंख्यांच्या असणार्‍या संस्थांकडनं त्यागाची अपेक्षा कशाच्या आधारावर केली आहे?

In reply to by मास्टरमाईन्ड

तर्राट जोकर 09/03/2016 - 15:28
जरा रुको भाईजान, माहिती काढून सविस्तर लिहितो. ह्याबद्दल चार वर्षांआधी वाचले होते, आता जरा खोदकाम करायला लागेल.

निशांत_खाडे 09/03/2016 - 14:33
यातील बऱ्याच मुद्द्यांवर खूप वेळा चर्चा ऐकली आहे, पण ती बहुतेक वेळा मला वरवरची आणि काहीशी फंडामेनटालिस्ट वाटायची त्यामुळे याकडे नेहमी दुर्लक्षच करत आलोय.पण आपण एकदम वेल-डोकुमेंटेड रित्या गंभीर दावे केले आहेत त्यामुळे आता थोडेसे लक्ष्य घालावेसे वाटते आहे.चूक काय आणि बरोबर काय हे शोधून काढावे लागेल, त्याशिवाय चैन पडणार नाही. वाचनखून साठवली आहे. पाहूयात चौफेर मिपाकर काय म्हणतायत!

In reply to by निशांत_खाडे

साहना 10/03/2016 - 07:30
संपूर्ण लेखाचा उद्देश हाच होता कि लोकांनी थोडा जास्त वेळ ह्या कायद्याचा आभास करण्यात घालवावा.

In reply to by साहना

निशांत_खाडे 10/03/2016 - 11:34
मग तो साध्य होईल असे दिसतेय. अर्थात, तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य आही कि नाही हे थोड्या अभ्यासानंतरच कळवतो. :-D धन्यवाद.

RTE लागू झाल्यावर माझ्या मुलाच्या शाळेनं पण ३०% फी वाढ केली. आता माझं स्प्ष्ट मत असं आहे की, जर आम्ही दिवसरात्र कष्ट करून आमच्या मुलांचं भवितव्य घडण्यासाठी पैसे खर्च करत असू तर या कायद्यानं कसल्याही फालतू दर्जाच्या (शिवराळ भाषा, गलिच्छ राहणीमान, घाणेरडं आरोग्य, टुकार मानसिकता इ.) लोकांचा खर्च पण आमच्यासारख्या नियमानं कर भरणार्‍यांच्या माथी मारला गेलाय. वरून तसल्या मुलांच्यात राहून नाही म्हटलं तरी आपल्या मुलांवर १०% का होईना परिणाम होतोच. एकवेळ "त्यांचा" खर्च परवडला पण सहवास नको अशी परिस्थिती आहे. आणी जर आम्ही यांचा शैक्षणिक खर्च उचलायचा आहे तर Income Tax मध्ये पण सवलत द्यायला पाहिजे नां सरकारनं.
“गरीब मुले” ह्याचा अर्थ खरोखर गरीब मुले असा घेवू नका. इथे सुद्धा वर प्रमाणे गरीब आणि गरजू शब्दांची व्याख्या सरकारी लोक करतात. “गरीब आणि गरजू” हि व्याख्या बहुतेक राज्यात जात इत्यादी बघून केली जाते.
याचा Live अनुभव घेतला आहे. पुण्यात एका शाळेत एका मुलाला जागा नसल्यानं प्रवेश नाकारण्यात आला. त्याच्या आईनं (जी बहुधा डॉ. आहे) शाळेला अक्षरशः वेठीला धरून RTE चा नियम दाखवून शाळेत प्रवेश घेतला (यात एक बर्‍यापैकी प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनलनं पण ट्यार्पीसाठी तिला मदत केल्याचं समजलं). तेव्हा चौकशीत काही जणांकडून हेही समजलं की सदर व्यक्तीनं "जातीच्या" आधारावर RTE खाली प्रवेश मिळवला. बरं ही "गरीब" व्यक्ती स्वतःच्या चार चाकी मधून फिरते.(धन्य ते गरीब आणी धन्य तो देश ज्यात स्वतःची चार चाकी असणारे गरीब आहेत)
ह्या कायद्याचे परिणाम दूरगामी आहेत. ह्यामुळे हिंदू लोकांना शाळा काढणे आणि चालविणे मुश्किल होत जायील. उलट अल्प-संख्यांक शाळांना आपला धंदा चालविणे अधिकाधिक सोपे होते जयिल.
हे पण १००% बरोबर आहे. आणि "अल्पसंख्यांक शाळा" म्हणजे फक्त मुस्लीम, ख्रिस्ती वा पारशी नाहीत तर महाराष्ट्रात काढलेल्या इतर भाषिक (इंग्रजी सोडून) शिक्षण संस्था पण आहेत. थोडक्यात काय तर काँग्रेसनं जिथे तिथे घाण करण्याची परंपरा चालूच ठेवलीये. आणी विरोध केला तर आपलेही मतदार नाराज होतील म्हणून जवळपास सर्वच पक्षांनी शक्यतो विरोध केला नाही.

In reply to by मास्टरमाईन्ड

साहना 10/03/2016 - 07:29
सुरुवातीला अनेक श्रीमंत शाळा ज्यांच्या कडे वकिलांना द्यायला पैसे होते अश्यानी स्वतःला भाषिक अल्पसंख्यांक करून घेतले पण NCMEI अंतर्गत ती वाट पूर्ण पाने बंद झाली आहे.

In reply to by मास्टरमाईन्ड

बाळ सप्रे 10/03/2016 - 12:33
या कायद्यानं कसल्याही फालतू दर्जाच्या (शिवराळ भाषा, गलिच्छ राहणीमान, घाणेरडं आरोग्य, टुकार मानसिकता इ.) लोकांचा खर्च पण आमच्यासारख्या नियमानं कर भरणार्‍यांच्या माथी मारला गेलाय.
शिक्षणापासून वंचित राहून लोक असे (शिवराळ भाषा, गलिच्छ ...) राहू नयेत हा दूरगामी हेतु पाहील्यास आपल्यासारखांचा हा दृष्टीकोन खचितच चिंताजनक आहे. पण गरजू विद्यार्थी ठरवण्यात जात/धर्म निकष लावणे व अल्पसंखांक संस्था यातून वगळणे निश्चितच निषेधार्ह आहे.

मृत्युन्जय 09/03/2016 - 16:22
अवघड आहे. इतक्या विस्तृतपणे या कायद्याची आणि त्याच्या व्याप्तीची कल्पना नव्हती. लेख लिहुन या परिस्थितीवर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद. पण ज्या अर्थी झाडुन सगळे पक्ष याची भलामण करत आहेत (स्वतःचा काही फायदा होण्यासारखा नसताना) त्या अर्थी याला दुसरी ही काही बाजू असेलच की. ती देखील समजली तर अजुन सांगोपांग विचार करता येइल असे वाटते. त्यामुळे जाणकारांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

In reply to by मृत्युन्जय

साहना 10/03/2016 - 08:21
ह्या कायद्याचे परिणाम दूरगामी आहेत. दूरगामी परिणाम समजण्यासाठी ५ वर्षांचे प्लेनिग करणारे राजकीय पक्ष चालत नाहीत तर ५० वर्षांचे प्लेनिंग करणारे लोक/संस्था लागतात. सदर सुविधा रोमन चर्च कडे आहे, सदर सुविधा डाव्या विचारवंता कडे आहे पण उजव्या पक्षां कडे नाही. मुल्ला ची दौड मस्जिद तक आणि संघ वाल्याची दौड गाय पर्यंत अशी परस्थिती आहे. उदाहरण देवून सांगतो. १५ वर्षे मागे रोमन चर्च ने गोव्यांत मराठी हद्दपार करून कोकणी सक्तीची केली पाहिजे अश्या प्रकारचे वातावरण केले. "कोकणी हि गोवेकरांची ओळख आहे." असा आव आणला. कोकणी हि बहुजन समाजाची भाषा असून मराठी हि ब्राह्मणाचे अतिक्रमण आहे असे सुद्धा म्हटले गेले. भाजपने तेथे पूर्ण शरणागती पत्करून मराठीला तिलांजली दिली. मी विचारले तेंव्हा एका भाजप पुढार्याने सांगितले "कोकणी भारतीय भाषा आहे ना ? " काय फरक पडतो ? ५ वर्षे मागे कोन्ग्रेस सरकारला हाताला धरून चर्च ने सरकरी अनुदान इंग्रजी शाळांना देण्याचा कायदा केला. ह्या कायद्या नुसार सर्व चर्च शाळा कोकणी मधून इंग्रजी माध्यमाच्या झाल्या. काही हिंदू शाळांनी सुद्धा अनुदान मिळते म्हणून इंग्रजी माध्यम केले. पर्रीकारानी (जे फार चतुर आणि विद्वान आहेत) ह्याला प्रचंड विरोध केला. पर्रीकाराचे सरकार येताच काय झाले ? पर्रीकारनी कायदा केला कि "सर्व इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्यात यावे. सरकरी अनुदान फक्त मराठी आणि कोंकणी शाळांनाच भेटेल. फक्त ख्रिस्ती शाळा सोडून. ह्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या असल्या तरी त्यांना मात्र सरकारी अनुदान भेटेल." मी चौकशी केली तेंव्हा मला सांगण्यात आले कि "सरकार ठेवण्या साठी हे छोटेशे compromise आवश्यक आहे". आज माझी भाची किंग्स शाळेत जाते. ती देव म्हणत नाही God म्हणते. मेहंदी घालणे तिला मूर्खपणाचे वाटते, ती कुंकू लावत नाही. १० वर्षांनी जेंव्हा ती मतदान करायला जायील तेंव्हा तिचे मत हिंदू हिता साठी असणे फार मुश्किल आहे. पर्रीकर सारख्या विद्वान लोकांची हालत अशी तर आंडू-पांडू लोकांची विचारक्षमता किती असावी ह्याचा अंदाज लावलेला बरा.

अभिजित - १ 09/03/2016 - 16:30
पैसेवाल्या लोकांना काही फार फरक पडत नाही. पवार / अंबानी स्कूल , बॉम्बे स्कोटिश मध्ये जाणार त्यांची मुले. फरक पडतो मध्यम वर्गीय लोकांना. आणि भाजप ला मध्यमवर्गीय लोकांची काही फार पडली नाहीये.

बोका-ए-आझम 09/03/2016 - 16:39
शिक्षण हा राज्य सरकारांच्या अखत्यारीत येणारा विषय आहे, बरोबर? मग अल्पसंख्यांक हा निकष राज्यातल्या परिस्थितीत लावला जातो की केंद्र सरकारच्या निकषांवर? हे मी RTE च्या अनुषंगाने विचारतोय. उदाहरणार्थ शीख हे केंद्र सरकारच्या नियमांनुसार अल्पसंख्यांक आहेत, आणि हे संपूर्ण देशाचा विचार करुन केलेलं आहे. पण पंजाबमध्ये शीख हे अल्पसंख्य नाहीत. हिंदू आणि मुस्लिम आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या शैक्षणिक योजनांमध्ये शीख अंतर्भूत असतात पण पंजाब सरकारच्या नाही. गोव्यात किंवा पूर्वोत्तर राज्यांत ख्रिश्चन्स बहुसंख्य आहेत (कदाचित. चूभूद्याघ्या - विशेषतः गोव्याच्या बाबतीत) त्यामुळे ते तिथे अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेऊ शकतात पण राज्य सरकारच्या नाही. भाषिक अल्पसंख्यांकांमध्ये हे आहे हे मला माहित आहे. उदाहरणार्थ श्री विलेपार्ले केळवणी मंडळ किंवा SVKM ही संस्था मुंबईत किंवा महाराष्ट्रात भाषिक अल्पसंख्य असलेल्या गुजराती भाषिकांना आपल्या महाविद्यालयांत ५०% आरक्षण देते. पण ते गुजरातमध्ये असं करु शकणार नाहीत. धार्मिक अल्पसंख्यांकांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे?

In reply to by बोका-ए-आझम

साहना 10/03/2016 - 07:26
शिक्षण हा राज्य सरकारचा विषय असला तरी "मुलभूत अधिकार" केल्यामुळे शिक्षण ह्या भागांत केंद्र सरकारचे अतिक्रमण झाले आहे. राज्य सरकार काही बाबतीत बदल घडवून अनु शकते पण "मुलभूत हक्काच्या" बाबतीत बदल घडवून आणू शकत नाही. पै विरुद्ध कर्नाटक सरकार मध्यें सुप्रीम कोर्टाने जाहीर केले कि भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक नक्की कोण हे राज्यातील त्यांच्या संख्याबळावर आधारित करावे. सोनिया गांधीनी NCMEI कायदा लागू करून त्या निर्णयाला रद्द केले आहे. ह्या कायद्या अंतर्गत एखाद्या अल्पसंख्यांक संस्थेला NCMEI कडून NOC भेटली कि त्याच्या अल्पसंख्यांक स्टेट्स वर शिक्का बसतो. NOC देण्याचे काम एक कमिशन करते, ह्या कमिशन चे सभासद फक्त मुस्लिम किंवा ख्रिस्ती असू शकतात. हिंदू माणसाला ह्या कमिशनचा सभासद होण्यावर बंदी आहे. स्वतंत्र भारतात सर्वप्रथम अशी सरकारी संस्था बनवली गेली आहे जेथे धर्म पाहूनच माणसाला नेमले जाते.

माहितगार 09/03/2016 - 17:39
अल्पसंख्यकत्वाच्या आणि क्रिमीलेयर्सच्या व्याख्यांमध्ये अधिक अचुकतेची गरज आहे ; अल्पसंख्याकीय शाळांमध्ये अल्पसंख्याकांना मर्यादीत आरक्षण असले तरीही बोर्ड परिक्षेच्या अभ्यासाचे विषय एक सारखे असणे, राज्याच्या स्थानिक प्रमाण भाषेचे एक विषय म्हणून शिक्षण अनिवार्य असणे, अल्पसंख्याकीय भाषांना सुद्धा नागरी लिपीच लागू करणे अशी बंधने असावीत, हे नमुद करून बाकी धागा लेखाशी आणि काही संकुचित विचारांच्या प्रतिसादांशी सहमत होणे जरासे अवघड आहे. माझे मुद्दे असे १) चार पालकांनी मिळून एका गरीब विद्यार्थ्याचा खर्च उचलण्यास शेअर करण्यास काहीच हरकत नसावी, हम्म.. तीन पालकात एका विद्यार्थ्याचा खर्च शेअर करणे काही पालकांसाठी जाचक ठरु शकते त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे आरक्षण २५ एवजी २० टक्के असावयास हवे होते. २) या वाढीव खर्चावर इनकम टॅक्स मधून वजावट देण्यास हरकत नसावी ३) अल्पसंख्यांक शाळातील पालकांना सुद्धा एका पाल्याचा २५ % खर्च उचलणे/शेअर करणे बंधनकारक असावे ४) वर एका प्रतिसादात मुद्दा मुले सुसंस्कृत नसण्याची आशंका व्यक्त केली आहे पण तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करत असाल तर संस्कारात कमी पडणारी मुले तुमच्या मुलांसोबत राहुन सुसंस्कृत व्हावयास हवीत तसे होत नसेल तर तुमचे संस्कार बाहेरच्या जगात इतरांच्या सोबत राहण्यास निरुपयोगी आहेत असे सिद्ध होते किंवा कसे. ५) गरीब आणि हिंदु धर्मीय विद्यार्थी अल्पसंख्यांकाच्या नसलेल्या शाळेत शिकणार म्हणजे बहुसंख्यांकांच्या संकृतीसोबत राहणार ह्याचा आनंद व्हावयास हवा, हि ह्या विषयाकडे सकारात्मक पद्धतीने पहाण्याची पद्धत असावी. ६) अल्पसंख्यांकाच्या शाळेतही २० % विद्यार्थ्यांचा खर्च उचलणे बंधनकारक असेल तर सोबत गरीब विद्यार्थी नकोत या कारणाने अती श्रीमंतांची मुले अल्पसंख्यांकांच्या शाळेत शिकण्यास जाण्याचे आकर्षण कमी राहील ७) इन एनी केस अल्पसंख्यांकाच्या शाळेतून त्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचा खर्च न उचलल्या गेल्यास ती मुले मुख्य प्रवाहातील शाळेत शिकण्यास आली तर तेही बहुसंख्यांकांसाठी फायद्याचेच ठरत असावे. ८) भाषिक अल्पसंख्यांकांची व्याख्या -क्रायटेरीआ काय माहीत नाही पण ज्यांना फारच तक्रार करावी वाटते त्यांनी आपापल्या बोली भाषा स्वतंत्र जाहीर केल्यास अल्पसंख्यांकाना मिळणारे घटनात्मक संरक्षण बर्‍याच बोलीभाषा धारकांना मिळू शकेल. असे वाटते * घटनेचे आर्टीकल ३० * ९३ वी घटना दुरुस्ती

साहना 10/03/2016 - 09:05
वरील मुद्द्यात काही त्रुटी आहेत घटना दुरस्ती मुळे तुम्ही मांडलेली काहीही बंधने अल्पसंख्यांक शालावर टाकली जावू शकत नाहीत. आणखीन घटना दुरुस्ती आणण्याचा दम (किंवा इच्छाशक्ती) मोदी सरकार मध्ये नाही. इतर कुणामध्ये असण्याची शक्यता नाही. १. २५% बरोबर कि २०% ह्यात काहीही अर्थ नाही. काही शाळांत ५०% टक्के केला तरी फरक पडत नाही पण काही शाळांत ५% केला तरी फार वाईट परिणाम होतो. धारावी सारख्या भागांत दिवसाला १० रुपये देवून मुले शिक्षण घेतात. (सध्या ह्या शाळा बे कायदेशीर आहेत) इथे १० चे १२ झाले तर सुद्धा त्यांना फरक पडतो. समजा मी १४० पेक्षां जास्त IQ असणार्या मुलां साठी शाळा काढत आहे. आता २०% गरीब मुलें ह्यांचा IQ १४० पेकशा मी कशी शोधून काढावी ? (सध्या २५% मुले सरकार निर्धारित करते) ह्या २०% न्यायाने अनेक innovative प्रकारच्या शाळा काढणे अशक्य होते. >>> २. - या वाढीव खर्चावर इनकम टॅक्स मधून वजावट देण्यास हरकत नसावी. अगदी सहमत. ज्यांची मुले खाजगी शाळेंत जातात ती सरकारी तिजोरीवर भार टाकत नाहीत म्हणून त्यांना कर कमी लागू केला पाहिजे. कदाचित तसे होत सुद्धा असेल. >>>> ३. अल्पसंख्यांक शाळातील पालकांना सुद्धा एका पाल्याचा २५ % खर्च उचलणे/शेअर करणे बंधनकारक असावे शक्य नाही. >>>>> ४. वर एका प्रतिसादात मुद्दा मुले सुसंस्कृत नसण्याची आशंका व्यक्त केली आहे पण तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करत असाल तर संस्कारात कमी पडणारी मुले तुमच्या मुलांसोबत राहुन सुसंस्कृत व्हावयास हवीत तसे होत नसेल तर तुमचे संस्कार बाहेरच्या जगात इतरांच्या सोबत राहण्यास निरुपयोगी आहेत असे सिद्ध होते किंवा कसे. तुमची मुले कसल्या सहवासांत असावी हे निर्धारित करण्याचा अधिकार तुमचा आहे सरकारचा नाही. जेंव्हा तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा १००% खर्च तुम्ही करत असाल तेंव्हा तुमच्या मुलाचे मित्र निवडण्याचा अधिकार तुमचा आहे सरकारचा नाही. त्या शिवाय मुलां वर पालकांच्या संस्कारापेक्षा समवयस्क मुलांचा प्रभाव जास्त पडतो असे विज्ञान सांगते. (ब्लेंक स्लेट हे स्टीवन पिंकर ह्याचे पुस्तक ह्या विषयावर आहे. ) त्या शिवाय गरीब मुलाचा सुद्धा विचार करा. एक गरीब मुलगा दररोज अश्या शाळेंत बस ने जातो जिथे त्याचे सर्व मित्र गाडीने येतात. सर्व मित्र छोटा भीम बघतात पण ह्याच्या कडे टीवी सुद्धा नाही. मुलाच्या मनावर काय परिणाम होईल ? >>>>>५. गरीब आणि हिंदु धर्मीय विद्यार्थी अल्पसंख्यांकाच्या नसलेल्या शाळेत शिकणार म्हणजे बहुसंख्यांकांच्या संकृतीसोबत राहणार ह्याचा आनंद व्हावयास हवा, हि ह्या विषयाकडे सकारात्मक पद्धतीने पहाण्याची पद्धत असावी. गरीब विद्यार्थी सध्या सुद्धा त्यांच्या निवडीच्या खासगी शाळांत जातात. त्यामुळे ह्या कायद्याने कुणालाच फायदा नाही. पण ह्या कायद्याने हुशार, श्रीमंत आणि मोठ्या खानदानातील (उद आदित्य ठाकरे) मुले ख्रिस्ती शाळेंत जातील. ज्याचा परिणाम दूरगामी आहे. सागरिका, बरखा, सरदेसाई, इतके हिंदू द्वेष्टे का आहेत हा प्रश्न कधी पडला असेलच त्याचे कारण त्यांच्या संस्कृतीत आहे. >> ६. अल्पसंख्यांकाच्या शाळेतही २० % विद्यार्थ्यांचा खर्च उचलणे बंधनकारक असेल तर सोबत गरीब विद्यार्थी नकोत या कारणाने अती श्रीमंतांची मुले अल्पसंख्यांकांच्या शाळेत शिकण्यास जाण्याचे आकर्षण कमी राहील तुमचा मुद्दा बरोबर आहे पण ते होणे शक्य नाही. >>>७ इन एनी केस अल्पसंख्यांकाच्या शाळेतून त्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचा खर्च न उचलल्या गेल्यास ती मुले मुख्य प्रवाहातील शाळेत शिकण्यास आली तर तेही बहुसंख्यांकांसाठी फायद्याचेच ठरत असावे. प्रश्न गरीब मुले कुठे जातात हा नाही. प्रश्न हुशार आणि श्रीमंत लोकांची मुले कुठे जातील हा आहे. त्याशिवाय RTE च्या कायद्याने ओरिसा मधील दुर्गम आदिवासी भागांत कोण शाळा चालवू शकतो ? हि शाळा हिंदूची असेल तर शौचालय नाही म्हणून सरकार ती बंद पडू शकते. पण ख्रिस्ती पाद्री झाडाखाली शाळा भरवत असेल तर ते सुद्धा चालेल. >>८. षिक अल्पसंख्यांकांची व्याख्या -क्रायटेरीआ काय माहीत नाही पण ज्यांना फारच तक्रार करावी वाटते त्यांनी आपापल्या बोली भाषा स्वतंत्र जाहीर केल्यास अल्पसंख्यांकाना मिळणारे घटनात्मक संरक्षण बर्‍याच बोलीभाषा धारकांना मिळू शकेल. असे वाटते हा मार्ग काही काळा पर्यंत खुला होता. त्या दरम्यान धीरूभाई अंबानी सारख्या शाळांनी तो दर्जा मिळविला. पण सोनिया गांधी ह्यांच्या NCMEI कायद्याने ती पळ वाट बंद केली. ह्या कायद्या प्रमाणे अल्प संख्यांक शाळांना NCMEI कमिशन कडून NOC मिळवणे आवश्यक आहे. ह्या कमिशन चे सदस्य कायद्याने *** फक्त मुस्लिम, ख्रिस्ती, बिगर हिंदूच *** असू शकतात. आता सांगा मुंबईतील सरस्वत कोकणी शाळेने अर्ज केला तर त्यांना NOC भेटेल का ?

In reply to by साहना

माहितगार 10/03/2016 - 11:32
साहनीजी बकीच्या प्रतिसादास उत्तर देतोच तत्पुर्वी NCMEI च्या वेबसाईटवरील अबाऊट अस पानावरील मुद्दा क्रमांक ३ दिनांक ३/१०/२०१६ सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी जसा दिसला त्यात "However, the linguistic minorities are outside the purview of the NCMEI Act." असे ठळक अक्षरात नमुद केले आहे. त्या शिवाय चांगला कायदे तज्ञ सोबतीस असल्यास ncmei कायद्यात वेगळा कायदा करुनही बंद करण्यास अवघड असेल अशा पळवाटा प्रथमदर्शनी दिसतात पण ते सांगणे माझे काम नाही ;) असो.

In reply to by माहितगार

साहना 10/03/2016 - 11:43
मी कायदे पंडित नाही. मी रेफेरेंस मध्ये RealityCheckIndia चे लिंक दिले आहे. तो लेखक पंडित आहे, त्यांचे लेखन वाचावे म्हणजे मुद्दे लक्षांत येतील. त्याच्या सरके लिहायची माझी कुवत नाही.

आतिवास 10/03/2016 - 10:04
वेगळा विषय दिसला म्हणून अपेक्षेने धागा उघडला. टीका करायला आणि चर्चा करायला अडचण नाही - तो घटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे. पण जिझिया कर, शिक्षण हा हक्क असू शकतो काय, सोनिया गांधी यांनी घटना दुरुस्ती केली, हिंदू पुढा-यांचा षंढपणा... वगैरे शेलकी भाषा (शेलकी विशेषण असतात तशी शेलकी भाषा) वाचून या विषयावर इथं अधिक लिहावं की नको या विचारांत पडले आहे.

In reply to by आतिवास

मृत्युन्जय 10/03/2016 - 10:19
मी देखील सुरुवातीला हाच विचार केला होता. पण लेखकाची लिखाणामागील कळकळ जाणवली त्यामुळे मी त्या भाषेच्या वापराच्या मुद्द्याला गौण ठरवले. अजुन विचारांती असे दिसते की या लेखामागची प्रेरणा राजकीय देखील वाटत नाही. लेखक ज्या तळमळीने सोनिया गांधी आणि काँग्रेस वर टीका करतो आहे त्याचप्रकारे संघाच्या भूमिकेबद्दलही स्पष्ट नापसंती दर्शवतो आहे आणि हे करताना त्याच्या मते जो नेता बरा वाटतो त्याच्या भूमिकेचे खुलेपणाने वर्णनही करतो आहे. या आणी अश्या काही कारणांमुळे हा धागा मला राजकीय धूळवडीचा वाटत नाही आणि शिवाय लेखामागची भावना लक्षात घेता काही गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले. असो. ही माझी भूमिका झाली. पण इतर राजकीय धूळवड धाग्यांपेक्षा हा धागा वेगळा आहे आणि त्याचा आशय आणि विषय वेगळा आहे.

In reply to by आतिवास

साहना 10/03/2016 - 11:52
जिझिया कर हे अलंकारिक विशेषण आहे. त्याला कुठल्याही दृष्टीने "शेलके" म्हणता येत नाही. सोनिया गांधीनी घटना दुरुस्ती केली हे सत्य आहे. RTE, ९३वी घटना दुरुस्ती इत्यादीत सोनिया गांधी ह्यांच्या सल्लागार मंडळाची फार मोठी आणि प्रमुख भूमिका आहे. "शिक्षणाचा अधिकार" हि सोनिया गांधी ह्यांची कल्पना असून ती त्यांनी २००० साली वाजपेयी प्रधानमंत्री असताना (विरोधी पक्षांतून) त्यांनी मंडळी होती. ९३वि दुरुस्ती आणि NCMEI हे सुद्धा सोनिया गांधी ह्यांचेच विजन आहे. हा आरोप सुद्धा नाही! कोन्ग्रेस नेत्यांना विचारलं तर ते अतिशय अभिमानाने ह्या गोष्टी मान्य करतील. ह्यात "शेलके" असे काय आहे हे कृपया स्पष्ट करावे. हिंदू पुढारी लोकांचा षंढ पणा ही शेलकी भाषा आहे हे मी मान्य केलेच पाहिजे. वास्तविक पाहता मी आणखीन शार्प भाषा वापरली होती पण संस्कार आडवे आले.

In reply to by आतिवास

बाळ सप्रे 10/03/2016 - 12:26
वगैरे शेलकी भाषा (शेलकी विशेषण असतात तशी शेलकी भाषा) वाचून या विषयावर इथं अधिक लिहावं की नको या विचारांत पडले आहे
इथे मला या गोष्टी दुय्यम वाटतात. अल्पसंख्यांकांच्या शाळांना यातून वगळणं निश्चितच अन्यायकारक वाटतं. खासकरून अंबानींच्या शाळेसारखी श्रीमंत संस्था या निकषामुळे वगळली जात असेल तर खचितच अयोग्य आहे. हे कलम वगळता कायद्याचा हेतु (इतर नागरीकांवर जास्त बोजा पडणार असला तरी) योग्य वाटतो. माझ्यामते खर्‍या निधर्मी राज्यात सरकारने कुठल्याही नागरीकाचा धर्म विचारू नये. धर्म हा संपूर्णपणे वैयक्तिक पातळीवर असावा.

बोका-ए-आझम 10/03/2016 - 11:27
शिक्षणाचा हक्क मूलभूत ठरवलाय - याचा अर्थ त्याचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि जर तसं होत नसेल तर उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात writ petition दाखल करणं हा मार्ग लोकांपुढे आहे की नाही?

अभिजित - १ 10/03/2016 - 15:40
RSS किवा BJP चा लोकांची इतकी क्षमता नाही कि ते इथे काही करू शकतील. फंड गोळा करणे आणि मंदिरे उभारणे आणि आपले उच्च विचार लोकांच्या गळी उतरवणे इतकेच जमते त्यांना .. थोडक्यात सांगायचे तर पढतमुर्ख आहेत हे लोक .

In reply to by अभिजित - १

साहना 11/03/2016 - 10:16
मला सुद्धा तसे अनेकदा वाटते, पण संघने संघटना उभारण्याचे काम छान केले आहे. १००० लोक ते सहज जमा करू शकतात पण दुर्दैवाने शिस्तीवर आधारित संघटना मध्ये स्वतंत्र विचारांच्या लोकांना जास्त headroom असत नाही. अनेक जाती प्रांताच्या लोकांना संघाने "राष्ट्रप्रेम" ह्या व्याख्या न केलेल्या शब्दाच्या आधारे जवळ आणले आहे. माझ्या मते संघ आणि भाजप वाल्यांना काहीही मुलभूत सिद्धांत नाहीत त्या मुळे गरज पाहून ते वाट्टेल त्या कोलांट्या उड्या मारतात आणि कुणीही त्यांची चूक दाखवली कि शिस्तीचे कारण सांगून त्याला बेदखल करतात. ह्यामुळे RTE सारख्या दूरगामी परिणाम करणार्या कायद्यावर किंवा सोनिया गांधीच्या कोर टीमच्या विजन वर हे लोक काही तोड काढतील अशी अपेक्षा माझ्या मनात तरी नाही. ह्याच्या साठी आमच्या तुमच्या सारख्यांनी कंबर कसली पाहीजे.
शिक्षणाचा अधिकार (RTE) हा कायदा काँग्रेस सरकारने पास केला. काहीही विरोध न होता सोनिया गांधी ह्याचा हा कायदा संसदेत विरोध न होता पास झाला. ह्या कायद्याची स्तुती जवळ जवळ सर्वच लोकांनी केली. महाराष्ट्रातील भाजप सरकार सुद्धा हा कायदा अतिशय तडफेने लागू करत आहे आणि मोडी सरकारच्या एका समितीने हा कायदा अकरावी बारावी साठी सुद्धा लागू करावा अशी मागणी केली आहे. माझ्या मते मागील ६५ वर्षांत जेव्हडे कायदे सरकारने पास केले त्यातील RTE हा कायदा सर्वाधिक धोकादायक असून हा कायदा अतिशय तातडीने रद्द बातल केला पाहिजे. वास्तविक पाहता हा कायदा जेंव्हा मी लोकांना समजावून सांगितला तेंव्हा त्याचे सुद्धा तेच मत बनले.

भारतातील आफ्रीकन विद्यार्थ्यांचा प्रश्न

माहितगार ·

पैसा 04/02/2016 - 16:57
झाले ते वाईटच. मात्र गोव्यात तरी नायजेरियन्संनी उच्छाद आणला आहे.

In reply to by मुक्त विहारि

सूड 04/02/2016 - 20:51
ठाण्याहून बदलापूरकडे निघालो असताना हा अनुभव आला होता. निगरगट्टासारखे पाय पसरुन निवांत बसला होता एक जण. एरवी चौथ्या सीटसाठी एकमेकांना खाऊ का गिळू करणारे लोक मुकाट उभे होते.

In reply to by पैसा

माहितगार 04/02/2016 - 20:23
सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात असे नसावे पण भारत सरकारच्या पॉलीसीतच नायजेरीयनांना अधिक संधी का ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज असावी. मला वाटते सर्वच परदेशी विद्यार्थ्यांसाठी भारताचा व्हिसा देण्यापुर्वी आमेरीके साठी जशा गेट जिआरई परिक्षा द्याव्या लागतात तशा स्कॉलरशीप साठी परीक्षा घ्यावयास हव्यात. आणि केवळ खर्‍या खुर्‍या स्कॉलर मुलांना येऊ द्यावे. सध्याचे भारत सरकारची स्कॉलरशीप मिळवण्याचे निकष तपासले जाण्याची गरज असू शकते. टांझानियन अधिक सभ्य असतात त्यांच्या पेक्षा अधिक स्कॉलरशीप नायजेरीयन विद्यार्थ्यांना देण्या मागे नेमके निकष कोणते ते तपासले जाण्याची गरज असु शकावी. दुसरे म्हणजे प्रायव्हेट शैक्षणिक संस्थात प्रवेश घेतात त्यांना व्हीसा देण्या पुर्वी त्यांचे नायजेरीयातील उत्पन्न तपासले जाण्याची गरज असावी कारण भारतातील खर्च काही नायजेरीयन अवैध व्यवसायातून उभे करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 04/02/2016 - 20:56
नायजेरियन्स इकडे ड्रग्स आणि मनी-फ्रॉड साठी येतात असा कयास आहे. बाकी विद्यार्थी वैगरे कवर आहे.

In reply to by संदीप डांगे

पैसा 04/02/2016 - 21:07
गोव्यात ड्रग्ज तेच ऑपरेट करतात असे ऐकले. फक्त विद्यार्थी म्हणून नव्हे तर तिथले गुन्हेगार टुरिस्ट म्हणून येतात आणि मग विमानतळावरच सगळे पेपर्स हरवले म्हणून हात वर करतात. इंग्लिश कळत नाही म्हणून मख्ख रहातात. पोलिस लोक त्याना एंबसीकडे पाठवतात तिथून मग मांडवली करून त्याना डुप्लिकेट पेपर्स दिले जातात. त्याच्या जोरावर बेकायदा गोव्यात राहून ड्रग्जचा व्यापार करतात. मध्यंतरी अशा ड्र्ग्जच्या एक मोठ्या कॅप्चरनंतर एका नायजेरियनचा खून झाला होता. त्यानंतर हे लोक जमाव करून पर्वरी पोलीस स्टेशनवर चालून गेले आणि पोलिस स्टेशनची नासधूस करायचा प्रयत्न झाला. ते सगळे भयानक उंचनिंच आणि तब्बेतीने आडदांड असतात. पोलिसांच्या मारालाही ते पुरून उरतात. हा हल्ल्याचा प्रकार झाल्यानंतर पर्रीकरांनी सगळी पाळेमुळे खणून काढायचे आदेश दिले होते. नंतर काय झाले देवजाणे.

In reply to by पैसा

माहितगार 04/02/2016 - 21:12
आंतररष्ट्रीय राजकारणात आफ्रीकी देशांची मते लागतात, चीनशी आणि इतर देशांशी रिसोर्सेस आणि मार्केट साठी स्पर्धा असते त्यामुळे अंशतः बोटचेपेपणा होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by माहितगार

पैसा 06/02/2016 - 14:49
नायजेरियनच्या हल्ल्यानंतर परवरी पोलीस घाबरून पळू लागले तेव्हा स्थानिक लोकांनी पोलिसांचे आणि चौकीचे संरक्षण केले. रस्त्यावर 15 एक मिनिटे नायजेरियन्स विरुद्ध स्थानिक अशी लढाई सुरु होती. नंतर आंतरराष्ट्रीय राजकारण जसे व्हायचे तसे झालेच आणि मग याचा बदला म्हणून नायजेरियातील भारतीयांवर हल्ले झाले तर आम्ही काही करू शकणार नाही असे बहुधा नायजेरियन परराष्ट्र मंत्र्याने सांगितले. तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक आहेत ते काही काळ खूप तणावाच्या वातावरणात राहिले होते.

In reply to by पैसा

माहितगार 06/02/2016 - 15:23
तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक आहेत ते काही काळ खूप तणावाच्या वातावरणात राहिले होते.
सिंधी लोकांनी व्यापरीक-आर्थीक सिंधीगिरी करणे आणि नायजेरीयन लोकांनी पिवळी माणसे म्हणून वंशवादाची परतफेड आणि शिवाय केव्हाही लूटले जाण्याची शक्यता हि तिथली नित्याची बाब आहे, गोवा प्रकरण पुर्वीच तापलेल्या याच्यात तेल. ड्रग्सच्या बाबतीत सर्वसामान्य नायजेरीयन (काम त्यांची माणसे करतात तरीही भारताच्या मार्गे येत असल्यामुळे) भारतीयांनाच दोष देतो. 'भारतीयांवर हल्ले झाले तर आम्ही काही करू शकणार नाही" हा डायलोग बहुधा याही वेळी झाला आहे पण हा डायलॉग त्यांच्या बाजूनेही बरोबर नाही. अर्थात नायजेरीयापेक्षा टांझानीयात भारतीयांना मिळणारी वागणूक बरीच राजेशाही थाटाची असते आपलीच मंडळी तिथे जाऊन त्यांचे खाऊनही तिथे वंशवादी गप्पा करताना दिसतात. आफ्रीकेत गेल्यावर भारतीय सावळा (कृष्णवर्णीय भारतीय असेही वाचावयास हरकत नाही) आफ्रीकनांना रंगावरून कुत्सीत उल्लेख करताना दिसतो आणि आफ्रीकन लोकही भारतीय अगदी त्यांच्या स्वतःच्या रंगासारखे दिसत असूनही त्यांना नायजेरीयात पिवळे इतरत्र गोरे समजताना दिसतात. या विषयावरून क्वचित काही आफ्रीकनांशी वादलोही आहे.

In reply to by पैसा

माहितगार 06/02/2016 - 15:26
नायजेरियनच्या हल्ल्यानंतर परवरी पोलीस घाबरून पळू लागले तेव्हा स्थानिक लोकांनी पोलिसांचे आणि चौकीचे संरक्षण केले.
रोचक

In reply to by माहितगार

संदीप डांगे 06/02/2016 - 15:31
रोचक आहे तर खरं. संरक्षणासाठी उभे राहिलेल्या लोकांची संख्या दोन-तीन दंडुकेधारी पोलिसांपेक्षा जास्तच (५०-५००) असेल.

In reply to by पैसा

संदीप डांगे 04/02/2016 - 21:22
हीच पार्श्वभूमी आठवून प्रतिसाद दिला. मागे एकदा मुंबईहून नाशिकला जातांना नांदेडकडे जाणार्‍या ट्रेनमधे बसलो, तिथे दोघे नायजेरियन बसलेले, जरा इंग्रजी येत होते म्हणून मी त्यांना विचारले कुठे चाललात, तर म्हणे आमच्या कंपनीतर्फे जमिनीच्या सर्वे ला चाललोय, वैगरे वैगरे. नंतर एका भारतीय प्रवाशाने मला संभाषण संपल्यावर थोड्या वेळाने खरी गंमत सांगितली. म्हणे हे लोक कुठे पाणी नसलेल्या, रिसोर्स नसलेल्या भागात कंपनी टाकणार आहेत काय? नांदेडला चाललेत, ड्रग डिल करायला. तिकडून थेट पंजाबला माल जातो. नांदेडला ड्रग्स चं मोठं मार्केट आहे. नांदेड-शिख-पंजाब-ड्रग्स-इत्यादी इत्यादी.... ख.खो.दे.जा.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 04/02/2016 - 21:08
भारतीय परिक्षांच्या टक्के पात्रता वाढ्वल्या आणि नापासांना परत पाठवले की अवैध दरवाजे बंद होऊ शकतील

In reply to by माहितगार

सूड 04/02/2016 - 21:34
अहो इथल्या नेते लोकांना एकमेकांचे वाभाडे काढण्यातून वेळ मिळू देत, जनता काय वार्‍यावर असली तरी कुठे फरक पडतो.

In reply to by माहितगार

गॅरी ट्रुमन 05/02/2016 - 11:42
सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात असे नसावे पण भारत सरकारच्या पॉलीसीतच नायजेरीयनांना अधिक संधी का ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज असावी.
भारत सरकारच्या धोरणात नायजेरीयनना अधिक संधी असे काही असेल असे वाटत नाही. आफ्रिकन देशांमध्ये नायजेरीयाची लोकसंख्या सर्वात जास्त (१८ कोटी) आहे.त्यामुळे आपोआपच व्हिसाला अर्ज करणारे नायजेरीयन विद्यार्थी जास्त असल्यामुळे जास्त व्हिसा त्यांनाच दिले जात असावेत.अमेरिकेत चीनी आणि भारतीय विद्यार्थी जास्त का असतात त्याचेही हेच कारण असावे.आणि नायजेरीयन जास्त प्रमाणात असल्यामुळे "सर्व दाक्षिणात्य मद्रासी" या न्यायाने "सर्व आफ्रिकन नायजेरीयन" असेही म्हटले जात असावे :) २००१ मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मी मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली या उपक्रमात सहभाग घेतला होता. शिवाजी विद्यापीठात शिकणारे काही आफ्रिकन विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले होते.माझ्या आठवणीप्रमाणे ते झिंबाब्वे देशातील विद्यार्थी होते.त्यावेळी एकाही भारतीय विद्यार्थ्याकडे भ्रमणध्वनी नव्हता पण या विद्यार्थ्यांपैकी अनेकांकडे मात्र होता.म्हणजे हे विद्यार्थी त्या मानाने श्रीमंत असावेत असा तर्क लढवून जर पैसे असतील तर मग शिकायला जायला भारत (आणि त्यातही आमचे छत्रपतींचे विद्यापीठ) सोडून इतर अनेक चांगली ठिकाणे सोडून ते भारतात का आले असावेत हा प्रश्न मला पडलाच.अमेरिका किंवा युरोपचा स्टुडंट व्हिसाबद्दल मला थोडीफार माहिती तेव्हा होती. पण भारताच्या स्टुडंट व्हिसाविषयी काहीच माहिती नव्हती.तेव्हा "युरोप किंवा अमेरिकेत जायचे सोडून भारतात का बरे आलास" हा प्रश्न मी थोडा आडवळणाने "भारताचा स्टुडंट व्हिसा मिळविणे युरोप किंवा अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळविण्यापेक्षा सोपे वाटले का" असा प्रश्न विचारला. त्यावर त्यानेही मला थोडे आडवळणानेच उत्तर दिले --"भारताचा व्हिसा पैसे देऊन होऊन शकला".आता हे पैसे अंडर द टेबल होते की रीतसर भरून होते हे तो विद्यार्थी जाणे किंवा भारतीय वकिलातील लोक जाणोत.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार 05/02/2016 - 11:53
भारत सरकारच्या धोरणात नायजेरीयनना अधिक संधी असे काही असेल असे वाटत नाही.
मी सरकारी डाटा चेक करून बरीच वर्षे झाली पण जेव्हा चेक केला होता तेव्हा तरी भारतसरकारच्या सर्वाधिक स्कॉलरशीप क्वोटा नायजेरीयन्सना होता. तुम्ही म्हणता तसे लोकसंख्येचे कारण असू शकेल हे शक्य आहे अथवा ड्रग बिझनेस तिकडून चालणे आणि दोन्ही देशातील टेबलखालील देवाणघेवाण संस्कृती कारणीभूत असल्यास सांगणे कठीण.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार 05/02/2016 - 11:59
भारताचा स्टुडंट व्हिसा मिळविणे युरोप किंवा अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळविण्यापेक्षा सोपे
युरोमेरीकन या बाबत व्हीसांबाबत एक सजगता बाळगतात ती म्हणजे येणार्‍याची स्थावर जंगम प्रॉपर्टी किती हे तपासून पहातात, हे म्हणजे इंडायरेक्टली आर्थीक स्थैर्य असलेल्यांनाच संधी देणे झाले. भारत अशा व्हीसाच्या अटी टाकत नसण्याची शक्यता आहे, युरोमेरीकन टोक गाठतात पण अल्प प्रमाणात भारतानेही अशा अटी टाकावयास हरकत नसावी.

माहितगार 05/02/2016 - 11:30
बेंगलोरचा आफ्रीकन विद्यार्थ्यांवरचा हल्ला रेसीस्ट आहे की नाही या वरून वाद रंगतो आहे. कर्नाट्कच्या गृहमंत्र्यांनी ती अपघातातील एका स्त्रीच्या मृत्यू नंतरची दुर्दैवी चेन रिअ‍ॅक्शन होती असे म्हटले आहे. त्यावरून या फर्स्ट्पोस्टच्या लेखात हल्ला रेसिस्टच कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात अंशतः तथ्य असे आहे की ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर त्यांचा रंग पाहिला गेला दुर्दैवाने वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचि भारतीय मॉब मेंटॅलिटीत या वेळी रंगाचा क्रम होता पण इतर वेळी जात,पंथ,धर्म,भाषा,प्रांत बाबत भारतीय मॉब सेम पद्धतीने वागतो म्हणजे चुकीचे वागण्यातील इक्वालिटी भारतीय मॉब व्यवस्थीत पाळतो. (भारतातील गुन्हेगारीतही बहुतांशवेळा वेगवेगळ्या जाती धर्म एकत्र नांदताना दिसतात तसे या वेळच्या बेंगलोर मॉब मध्ये हिंदू मुस्लीम एकत्र होते असे दिसते चुभूदेघे) अर्थात नित्या प्रमाणे माध्यमांनी एकाच बाजूचे रंगवणे चालू ठेवले आहे -बाहेरच्या विद्यार्थ्यांवर स्थानिकांचा रोष का आहे हे समजून घेण्यारे वृत्त्तांकनही समयोचीत असावे पण त्याचा अभाव दिसतोच. दैनिक हिंदू सारख्या दाक्षिणात्य वृत्त्पत्राच्या अग्रलेखाने हल्ल्याला रेसिस्ट ठरवताना वेगळेच टोक गाठले आहे. हिंदूच्या अग्रलेखातील खालील त्यांचा रंगवाद भारतीय रक्तात कसा मुरला आहे याबद्दल त्यांच्या अग्रलेखाचा खालील भाग पहा
....Indians’ cultural preference for fair skin is well known, and amply attested by the vast market for fairness creams. It is quite common to find people remark admiringly on how ‘fair’ a newborn baby is. And matrimonial advertisements are notorious for seeking ‘fair’ brides. ....
आफ्रीकन लोक रंगा बद्दल जेव्हा मला विचारत तेव्हा त्यांना भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने आफ्रीकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक डार्क रंगाचे कदाचित असू शकतील सावळ्या रंगाची संख्या जोडली तर अजूनच मोठी होईल बहुतांश कुटूंबात रंगाच्या विवीध छटा सहसा असतातच. आमची राम-कृष्ण ही महत्वाची दैवते गोरी नव्हती. गोर्‍या रंगाच भारतीय अ‍ॅप्रीसीएशन हे सहसा कौतुकाचा भाग म्हणून आहे गौरवर्ण नसलेल्यांच्या मग रंग कसाही असो सावळ्या रंगाचेही कौतुक होते नाही असे नाही. फर्स्टपोस्ट लेखामध्ये गोर्‍या मुली हव्या असलेल्या जाहीरातींचा उल्लेख आला आहे पण भारतात सावळ्या रंगाची मुले मुली सुद्धा भावी जोडीदार गोरा हवा असल्याची अट घालताना दिसून येतात. फेअरनेसक्रीम्स आणि कॉस्मेटीक्सचा आफ्रीकन मार्केट/खप भारतापेक्षा अधिक असावा. एक गोष्ट खरीकी रंग रुपावरून फारच कॅज्युअली कॉमेंट टाकूनजाणे हे भारतीय लोकांच्या आणि संस्कृतीच्या फारच अंगवळणी पडले आहे, स्वतः सावळे अथवा रूप स्वतःच्याच विशेषणास पात्र ठरत असलेतरीही विशेषणांचा वापर सर्रास आणि अनाठायी वापर होतो मिपावरही अकबराबद्दल कोणतेसे नाटक मागे लिहिले गेले होते त्यातही रंगाचा उल्लेख आला मी सांशंकता व्यक्त केली तर त्याला डिफेंडही केले गेले. मी एकदा एका युरोपीय व्यक्तिच्या गोर्‍या रंगावरून उल्लेख सकाळच्या वाचक प्रतिसादात मंकी असा आला मी तो युरोपियन माझ्या नात्याचा ना गोत्याचा पण सकाळचे आंतरजाल आवृत्ती पहाणारी व्यक्ती मला परिचीत होती मी रेसिस्ट कॉमेंट उडवण्यासाठी सुचवले पण त्यांनी त्यावेळी गांभीर्याने घेतले असे वाटले नाही. आपल्या संस्कृतीत आपण काय आपापसात सरावाने काही गोष्टी बोलून जातो पण इतरांची मने त्याने दुखावू शकतात हे आपण लोक लक्षात घेण्यास विसरतो का ?

माहितगार 05/02/2016 - 11:39
या बेंगलोर प्रकारात आफ्रीकमुलीचा टिशर्ट फाटला/फाडला गेला यात तथ्य असावे असे या बातमीतील आय विटनेस अकाउंटवरून वाटते. -तिथे कुणि पोलीस सुद्धा उपस्थित असावा- हे दुर्दैवी आहे, त्याही पेक्षा अधिक म्हणजे तिने चालत्या बसमध्ये संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला असता तिला तशाच स्थितीत हुसकावून लावले गेले हे त्याही पेक्षा वाईट, बस मधील लोक असे का वागले असतील ?

पैसा 04/02/2016 - 16:57
झाले ते वाईटच. मात्र गोव्यात तरी नायजेरियन्संनी उच्छाद आणला आहे.

In reply to by मुक्त विहारि

सूड 04/02/2016 - 20:51
ठाण्याहून बदलापूरकडे निघालो असताना हा अनुभव आला होता. निगरगट्टासारखे पाय पसरुन निवांत बसला होता एक जण. एरवी चौथ्या सीटसाठी एकमेकांना खाऊ का गिळू करणारे लोक मुकाट उभे होते.

In reply to by पैसा

माहितगार 04/02/2016 - 20:23
सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात असे नसावे पण भारत सरकारच्या पॉलीसीतच नायजेरीयनांना अधिक संधी का ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज असावी. मला वाटते सर्वच परदेशी विद्यार्थ्यांसाठी भारताचा व्हिसा देण्यापुर्वी आमेरीके साठी जशा गेट जिआरई परिक्षा द्याव्या लागतात तशा स्कॉलरशीप साठी परीक्षा घ्यावयास हव्यात. आणि केवळ खर्‍या खुर्‍या स्कॉलर मुलांना येऊ द्यावे. सध्याचे भारत सरकारची स्कॉलरशीप मिळवण्याचे निकष तपासले जाण्याची गरज असू शकते. टांझानियन अधिक सभ्य असतात त्यांच्या पेक्षा अधिक स्कॉलरशीप नायजेरीयन विद्यार्थ्यांना देण्या मागे नेमके निकष कोणते ते तपासले जाण्याची गरज असु शकावी. दुसरे म्हणजे प्रायव्हेट शैक्षणिक संस्थात प्रवेश घेतात त्यांना व्हीसा देण्या पुर्वी त्यांचे नायजेरीयातील उत्पन्न तपासले जाण्याची गरज असावी कारण भारतातील खर्च काही नायजेरीयन अवैध व्यवसायातून उभे करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 04/02/2016 - 20:56
नायजेरियन्स इकडे ड्रग्स आणि मनी-फ्रॉड साठी येतात असा कयास आहे. बाकी विद्यार्थी वैगरे कवर आहे.

In reply to by संदीप डांगे

पैसा 04/02/2016 - 21:07
गोव्यात ड्रग्ज तेच ऑपरेट करतात असे ऐकले. फक्त विद्यार्थी म्हणून नव्हे तर तिथले गुन्हेगार टुरिस्ट म्हणून येतात आणि मग विमानतळावरच सगळे पेपर्स हरवले म्हणून हात वर करतात. इंग्लिश कळत नाही म्हणून मख्ख रहातात. पोलिस लोक त्याना एंबसीकडे पाठवतात तिथून मग मांडवली करून त्याना डुप्लिकेट पेपर्स दिले जातात. त्याच्या जोरावर बेकायदा गोव्यात राहून ड्रग्जचा व्यापार करतात. मध्यंतरी अशा ड्र्ग्जच्या एक मोठ्या कॅप्चरनंतर एका नायजेरियनचा खून झाला होता. त्यानंतर हे लोक जमाव करून पर्वरी पोलीस स्टेशनवर चालून गेले आणि पोलिस स्टेशनची नासधूस करायचा प्रयत्न झाला. ते सगळे भयानक उंचनिंच आणि तब्बेतीने आडदांड असतात. पोलिसांच्या मारालाही ते पुरून उरतात. हा हल्ल्याचा प्रकार झाल्यानंतर पर्रीकरांनी सगळी पाळेमुळे खणून काढायचे आदेश दिले होते. नंतर काय झाले देवजाणे.

In reply to by पैसा

माहितगार 04/02/2016 - 21:12
आंतररष्ट्रीय राजकारणात आफ्रीकी देशांची मते लागतात, चीनशी आणि इतर देशांशी रिसोर्सेस आणि मार्केट साठी स्पर्धा असते त्यामुळे अंशतः बोटचेपेपणा होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by माहितगार

पैसा 06/02/2016 - 14:49
नायजेरियनच्या हल्ल्यानंतर परवरी पोलीस घाबरून पळू लागले तेव्हा स्थानिक लोकांनी पोलिसांचे आणि चौकीचे संरक्षण केले. रस्त्यावर 15 एक मिनिटे नायजेरियन्स विरुद्ध स्थानिक अशी लढाई सुरु होती. नंतर आंतरराष्ट्रीय राजकारण जसे व्हायचे तसे झालेच आणि मग याचा बदला म्हणून नायजेरियातील भारतीयांवर हल्ले झाले तर आम्ही काही करू शकणार नाही असे बहुधा नायजेरियन परराष्ट्र मंत्र्याने सांगितले. तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक आहेत ते काही काळ खूप तणावाच्या वातावरणात राहिले होते.

In reply to by पैसा

माहितगार 06/02/2016 - 15:23
तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक आहेत ते काही काळ खूप तणावाच्या वातावरणात राहिले होते.
सिंधी लोकांनी व्यापरीक-आर्थीक सिंधीगिरी करणे आणि नायजेरीयन लोकांनी पिवळी माणसे म्हणून वंशवादाची परतफेड आणि शिवाय केव्हाही लूटले जाण्याची शक्यता हि तिथली नित्याची बाब आहे, गोवा प्रकरण पुर्वीच तापलेल्या याच्यात तेल. ड्रग्सच्या बाबतीत सर्वसामान्य नायजेरीयन (काम त्यांची माणसे करतात तरीही भारताच्या मार्गे येत असल्यामुळे) भारतीयांनाच दोष देतो. 'भारतीयांवर हल्ले झाले तर आम्ही काही करू शकणार नाही" हा डायलोग बहुधा याही वेळी झाला आहे पण हा डायलॉग त्यांच्या बाजूनेही बरोबर नाही. अर्थात नायजेरीयापेक्षा टांझानीयात भारतीयांना मिळणारी वागणूक बरीच राजेशाही थाटाची असते आपलीच मंडळी तिथे जाऊन त्यांचे खाऊनही तिथे वंशवादी गप्पा करताना दिसतात. आफ्रीकेत गेल्यावर भारतीय सावळा (कृष्णवर्णीय भारतीय असेही वाचावयास हरकत नाही) आफ्रीकनांना रंगावरून कुत्सीत उल्लेख करताना दिसतो आणि आफ्रीकन लोकही भारतीय अगदी त्यांच्या स्वतःच्या रंगासारखे दिसत असूनही त्यांना नायजेरीयात पिवळे इतरत्र गोरे समजताना दिसतात. या विषयावरून क्वचित काही आफ्रीकनांशी वादलोही आहे.

In reply to by पैसा

माहितगार 06/02/2016 - 15:26
नायजेरियनच्या हल्ल्यानंतर परवरी पोलीस घाबरून पळू लागले तेव्हा स्थानिक लोकांनी पोलिसांचे आणि चौकीचे संरक्षण केले.
रोचक

In reply to by माहितगार

संदीप डांगे 06/02/2016 - 15:31
रोचक आहे तर खरं. संरक्षणासाठी उभे राहिलेल्या लोकांची संख्या दोन-तीन दंडुकेधारी पोलिसांपेक्षा जास्तच (५०-५००) असेल.

In reply to by पैसा

संदीप डांगे 04/02/2016 - 21:22
हीच पार्श्वभूमी आठवून प्रतिसाद दिला. मागे एकदा मुंबईहून नाशिकला जातांना नांदेडकडे जाणार्‍या ट्रेनमधे बसलो, तिथे दोघे नायजेरियन बसलेले, जरा इंग्रजी येत होते म्हणून मी त्यांना विचारले कुठे चाललात, तर म्हणे आमच्या कंपनीतर्फे जमिनीच्या सर्वे ला चाललोय, वैगरे वैगरे. नंतर एका भारतीय प्रवाशाने मला संभाषण संपल्यावर थोड्या वेळाने खरी गंमत सांगितली. म्हणे हे लोक कुठे पाणी नसलेल्या, रिसोर्स नसलेल्या भागात कंपनी टाकणार आहेत काय? नांदेडला चाललेत, ड्रग डिल करायला. तिकडून थेट पंजाबला माल जातो. नांदेडला ड्रग्स चं मोठं मार्केट आहे. नांदेड-शिख-पंजाब-ड्रग्स-इत्यादी इत्यादी.... ख.खो.दे.जा.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 04/02/2016 - 21:08
भारतीय परिक्षांच्या टक्के पात्रता वाढ्वल्या आणि नापासांना परत पाठवले की अवैध दरवाजे बंद होऊ शकतील

In reply to by माहितगार

सूड 04/02/2016 - 21:34
अहो इथल्या नेते लोकांना एकमेकांचे वाभाडे काढण्यातून वेळ मिळू देत, जनता काय वार्‍यावर असली तरी कुठे फरक पडतो.

In reply to by माहितगार

गॅरी ट्रुमन 05/02/2016 - 11:42
सर्वच आफ्रीकन नायजेरीयन असतात असे नसावे पण भारत सरकारच्या पॉलीसीतच नायजेरीयनांना अधिक संधी का ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज असावी.
भारत सरकारच्या धोरणात नायजेरीयनना अधिक संधी असे काही असेल असे वाटत नाही. आफ्रिकन देशांमध्ये नायजेरीयाची लोकसंख्या सर्वात जास्त (१८ कोटी) आहे.त्यामुळे आपोआपच व्हिसाला अर्ज करणारे नायजेरीयन विद्यार्थी जास्त असल्यामुळे जास्त व्हिसा त्यांनाच दिले जात असावेत.अमेरिकेत चीनी आणि भारतीय विद्यार्थी जास्त का असतात त्याचेही हेच कारण असावे.आणि नायजेरीयन जास्त प्रमाणात असल्यामुळे "सर्व दाक्षिणात्य मद्रासी" या न्यायाने "सर्व आफ्रिकन नायजेरीयन" असेही म्हटले जात असावे :) २००१ मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मी मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली या उपक्रमात सहभाग घेतला होता. शिवाजी विद्यापीठात शिकणारे काही आफ्रिकन विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले होते.माझ्या आठवणीप्रमाणे ते झिंबाब्वे देशातील विद्यार्थी होते.त्यावेळी एकाही भारतीय विद्यार्थ्याकडे भ्रमणध्वनी नव्हता पण या विद्यार्थ्यांपैकी अनेकांकडे मात्र होता.म्हणजे हे विद्यार्थी त्या मानाने श्रीमंत असावेत असा तर्क लढवून जर पैसे असतील तर मग शिकायला जायला भारत (आणि त्यातही आमचे छत्रपतींचे विद्यापीठ) सोडून इतर अनेक चांगली ठिकाणे सोडून ते भारतात का आले असावेत हा प्रश्न मला पडलाच.अमेरिका किंवा युरोपचा स्टुडंट व्हिसाबद्दल मला थोडीफार माहिती तेव्हा होती. पण भारताच्या स्टुडंट व्हिसाविषयी काहीच माहिती नव्हती.तेव्हा "युरोप किंवा अमेरिकेत जायचे सोडून भारतात का बरे आलास" हा प्रश्न मी थोडा आडवळणाने "भारताचा स्टुडंट व्हिसा मिळविणे युरोप किंवा अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळविण्यापेक्षा सोपे वाटले का" असा प्रश्न विचारला. त्यावर त्यानेही मला थोडे आडवळणानेच उत्तर दिले --"भारताचा व्हिसा पैसे देऊन होऊन शकला".आता हे पैसे अंडर द टेबल होते की रीतसर भरून होते हे तो विद्यार्थी जाणे किंवा भारतीय वकिलातील लोक जाणोत.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार 05/02/2016 - 11:53
भारत सरकारच्या धोरणात नायजेरीयनना अधिक संधी असे काही असेल असे वाटत नाही.
मी सरकारी डाटा चेक करून बरीच वर्षे झाली पण जेव्हा चेक केला होता तेव्हा तरी भारतसरकारच्या सर्वाधिक स्कॉलरशीप क्वोटा नायजेरीयन्सना होता. तुम्ही म्हणता तसे लोकसंख्येचे कारण असू शकेल हे शक्य आहे अथवा ड्रग बिझनेस तिकडून चालणे आणि दोन्ही देशातील टेबलखालील देवाणघेवाण संस्कृती कारणीभूत असल्यास सांगणे कठीण.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार 05/02/2016 - 11:59
भारताचा स्टुडंट व्हिसा मिळविणे युरोप किंवा अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळविण्यापेक्षा सोपे
युरोमेरीकन या बाबत व्हीसांबाबत एक सजगता बाळगतात ती म्हणजे येणार्‍याची स्थावर जंगम प्रॉपर्टी किती हे तपासून पहातात, हे म्हणजे इंडायरेक्टली आर्थीक स्थैर्य असलेल्यांनाच संधी देणे झाले. भारत अशा व्हीसाच्या अटी टाकत नसण्याची शक्यता आहे, युरोमेरीकन टोक गाठतात पण अल्प प्रमाणात भारतानेही अशा अटी टाकावयास हरकत नसावी.

माहितगार 05/02/2016 - 11:30
बेंगलोरचा आफ्रीकन विद्यार्थ्यांवरचा हल्ला रेसीस्ट आहे की नाही या वरून वाद रंगतो आहे. कर्नाट्कच्या गृहमंत्र्यांनी ती अपघातातील एका स्त्रीच्या मृत्यू नंतरची दुर्दैवी चेन रिअ‍ॅक्शन होती असे म्हटले आहे. त्यावरून या फर्स्ट्पोस्टच्या लेखात हल्ला रेसिस्टच कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात अंशतः तथ्य असे आहे की ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर त्यांचा रंग पाहिला गेला दुर्दैवाने वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचि भारतीय मॉब मेंटॅलिटीत या वेळी रंगाचा क्रम होता पण इतर वेळी जात,पंथ,धर्म,भाषा,प्रांत बाबत भारतीय मॉब सेम पद्धतीने वागतो म्हणजे चुकीचे वागण्यातील इक्वालिटी भारतीय मॉब व्यवस्थीत पाळतो. (भारतातील गुन्हेगारीतही बहुतांशवेळा वेगवेगळ्या जाती धर्म एकत्र नांदताना दिसतात तसे या वेळच्या बेंगलोर मॉब मध्ये हिंदू मुस्लीम एकत्र होते असे दिसते चुभूदेघे) अर्थात नित्या प्रमाणे माध्यमांनी एकाच बाजूचे रंगवणे चालू ठेवले आहे -बाहेरच्या विद्यार्थ्यांवर स्थानिकांचा रोष का आहे हे समजून घेण्यारे वृत्त्तांकनही समयोचीत असावे पण त्याचा अभाव दिसतोच. दैनिक हिंदू सारख्या दाक्षिणात्य वृत्त्पत्राच्या अग्रलेखाने हल्ल्याला रेसिस्ट ठरवताना वेगळेच टोक गाठले आहे. हिंदूच्या अग्रलेखातील खालील त्यांचा रंगवाद भारतीय रक्तात कसा मुरला आहे याबद्दल त्यांच्या अग्रलेखाचा खालील भाग पहा
....Indians’ cultural preference for fair skin is well known, and amply attested by the vast market for fairness creams. It is quite common to find people remark admiringly on how ‘fair’ a newborn baby is. And matrimonial advertisements are notorious for seeking ‘fair’ brides. ....
आफ्रीकन लोक रंगा बद्दल जेव्हा मला विचारत तेव्हा त्यांना भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने आफ्रीकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक डार्क रंगाचे कदाचित असू शकतील सावळ्या रंगाची संख्या जोडली तर अजूनच मोठी होईल बहुतांश कुटूंबात रंगाच्या विवीध छटा सहसा असतातच. आमची राम-कृष्ण ही महत्वाची दैवते गोरी नव्हती. गोर्‍या रंगाच भारतीय अ‍ॅप्रीसीएशन हे सहसा कौतुकाचा भाग म्हणून आहे गौरवर्ण नसलेल्यांच्या मग रंग कसाही असो सावळ्या रंगाचेही कौतुक होते नाही असे नाही. फर्स्टपोस्ट लेखामध्ये गोर्‍या मुली हव्या असलेल्या जाहीरातींचा उल्लेख आला आहे पण भारतात सावळ्या रंगाची मुले मुली सुद्धा भावी जोडीदार गोरा हवा असल्याची अट घालताना दिसून येतात. फेअरनेसक्रीम्स आणि कॉस्मेटीक्सचा आफ्रीकन मार्केट/खप भारतापेक्षा अधिक असावा. एक गोष्ट खरीकी रंग रुपावरून फारच कॅज्युअली कॉमेंट टाकूनजाणे हे भारतीय लोकांच्या आणि संस्कृतीच्या फारच अंगवळणी पडले आहे, स्वतः सावळे अथवा रूप स्वतःच्याच विशेषणास पात्र ठरत असलेतरीही विशेषणांचा वापर सर्रास आणि अनाठायी वापर होतो मिपावरही अकबराबद्दल कोणतेसे नाटक मागे लिहिले गेले होते त्यातही रंगाचा उल्लेख आला मी सांशंकता व्यक्त केली तर त्याला डिफेंडही केले गेले. मी एकदा एका युरोपीय व्यक्तिच्या गोर्‍या रंगावरून उल्लेख सकाळच्या वाचक प्रतिसादात मंकी असा आला मी तो युरोपियन माझ्या नात्याचा ना गोत्याचा पण सकाळचे आंतरजाल आवृत्ती पहाणारी व्यक्ती मला परिचीत होती मी रेसिस्ट कॉमेंट उडवण्यासाठी सुचवले पण त्यांनी त्यावेळी गांभीर्याने घेतले असे वाटले नाही. आपल्या संस्कृतीत आपण काय आपापसात सरावाने काही गोष्टी बोलून जातो पण इतरांची मने त्याने दुखावू शकतात हे आपण लोक लक्षात घेण्यास विसरतो का ?

माहितगार 05/02/2016 - 11:39
या बेंगलोर प्रकारात आफ्रीकमुलीचा टिशर्ट फाटला/फाडला गेला यात तथ्य असावे असे या बातमीतील आय विटनेस अकाउंटवरून वाटते. -तिथे कुणि पोलीस सुद्धा उपस्थित असावा- हे दुर्दैवी आहे, त्याही पेक्षा अधिक म्हणजे तिने चालत्या बसमध्ये संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला असता तिला तशाच स्थितीत हुसकावून लावले गेले हे त्याही पेक्षा वाईट, बस मधील लोक असे का वागले असतील ?
आफ्रीकेतील बर्‍याच देशातील विद्यार्थी कायदा पालन विषयक समस्यांसाठी ओळखले जातात (सर्वच तसे असतील असे नव्हे). अलिअडच्या काळात दिल्ली, गोवा, इथे काही घटना घडून गेल्या यावेळी बेंगलोरची वेळ आहे. या वेळच्या बेंगलोर केस मध्ये एका सुदानी विद्यार्थ्याच्या गाडीखाली येऊन एका बेंगलोरच्या स्त्रीस अपघात झाला. स्थानिक जमावाने चिडून अपघाताशी संबंध नसलेल्या तांझानीयन विद्यार्थ्यांची गाडी अडवून जाळली आणि कार मधील तांझानीयन विद्यार्थ्यांंचे हाल करून वड्याचे तेल वांग्यावर काढले.