मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काॅफी ही निमित्तमात्र..

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मग पुढे असं होतं की .. शब्दांमधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू निवत जातं... स्पर्श होतात विसरायला.. आणि भांडणं लागतात आठवायला.. नातं लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. काॅफी ही निमित्तमात्र..

वाचन 23793 प्रतिक्रिया 36