महाराष्ट्रात अनेक प्रथितयश सरकारी वकील आहेत; मात्र राज्य सरकारने श्री. ठाकरे यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी दहशतवाद्यांचे खटले चालवणारे व समाजवादी पक्षाचे देशद्रोही आमदार अबू आझमी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे कुप्रसिद्ध अधिवक्ते मजीद मेनन यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमले.
कळीचा मुद्दा...!
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अख्ख्या भारतात माजलेल्या अराजकाला कारणीभूत ठरलेल्या काँग्रेसवरच आता बंदी घालणे आवश्यक आहे, हे मनसेच्या आंदोलनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते आवश्यक आहे.
अगदी सहमत आहे..
असो, सुंदर लेख...!
आपला,
(मराठी) तात्या.
या लेखावर अभिप्राय / प्रतिक्रिया देतांना सयंम बाळगावा.
तुमचे मत जरूर व्यक्त करावे पण ते करतांना कोणत्याही व्यक्तीचा असभ्य उल्लेख लेखनात येणार नाही, याची काळजी घ्यावी, ही विनंती.
धोंडोपंत
मॉडरेटर, मिसळपाव डॉट कॉम
(शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
लेख विचार करायला लावणारा आहे !!
अर्थात विचार करून झालाये !!!
आता फक्त कॄती बाकी आहे ...
जी करणे गरजेचे आहे ....
लेखकाच्या सर्व मुद्द्याशी सहमत........
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
रामपुरी हा प्रश्न मला देखिल पडलाय.
आता तर मालेगाव बाँब फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा जावई शोध एटिएस ने लावलाय आणि नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तथाकथित आरोपींना पोलिस कोठडी सुद्धा दिली जी आज पर्यंत झालेल्या दहशतवादी कारवायांमधे पकडलेल्या व्यक्तींना सहसा होत नाहि . हे सगळ पद्धतशीर पणे आणि नियोजनबद्ध रितीने करण्यात येत आहे.असा निदान माझा तरी कयास आहे.
हिंदु ना कायम जाती पातीच्या राजकारणात गुंतवुन काँग्रेसने सत्तेची पोळी भाजुन घेतली.आता जर एक झालो नाही तर आपण अजुन काही दशकात हिंदुस्थानातच अल्पसंख्यांक होवू हे मात्र निश्चित.
"अनामिका"
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
बरोबर आहे अनामिका.कॉन्ग्रेसवाल्यांनि आपलि पोळि जातियवादि भांडण लावुन भाजुन घेतलि.भाषावार प्रांतरचना आणि आरक्षण हे दोन भस्मासुर सुद्धा त्यांचिच देणगि आहे.स्वा.सावरकरांचा पुतळा हलवणारे,इटालियन अशिक्षित बाइ पुढे लाळ्घोटेपणा करणारे हे संधिसाधु किडे आहेत.हे सत्तेवर असताना देश फक्त अधोगतिच करु शकतो.
काँग्रेस आणि देश , असा असता तरी कॉग्रेस देशाच्या भल्याचा विचार करत नाही हे सत्य आहे ते कुठे लपतंय !!
पण काही जणांना गुलामीची इतकी सवय झाली आहे की ते विचारच करु शकत नाहीत... चालायचेच.
पुन्हा भारतीय सैनिकांची गस्त सुरू झाली का हो? काँग्रेसच्या काळात सैनिकांना संरक्षक जाकीटं नव्हती म्हणे. मग आता काय जाकीटं घालून, चांगलं राशन खाऊन सैनिक ऊन खात चीनी सैनिकांचे उद्योग बघत असतात का? आम्हाला बुवा काही कळायलाच मार्ग नाही. म्हटलं तुम्हाला विचारावे.
सर टोबी का ? वा वा !! काय म्हणते तुमची राणी.. नाही ती चचली नाही का मध्यंतरी. आता राजा नाही का? लै शिरेस कंडीशन आहे म्हणे त्याची .... मग नवा राजा कोण होणार? नाही तुम्ही सर म्हणजे लारड नाही का? तुम्हाला माहित असेल म्हणूण विचारावे म्हटले.
फेकाटून दिले आहे तर मग ते मंगळसूत्र चोरणार अशी भीती का वाटते विश्व गुरूंना? त्यांच्याच पक्षाच्या सिलिंडरफेम बाईने तर खरेखुरे मंगळसूत्र चोरून दाखवले ते कसे चालते ?
फुटवीखाजच वहाण नामे एक चमचा भारी पेटलाय. परत सनातन संस्थेच्या नावाने फुकटचा बोंबलतोय. संस्थेवर न्यायालयाने साधा आरोपही ठेवला नाही, याचं वैषम्य या चमच्याला छळतंय. त्याला खोपच्यात घेऊन एक खाडकन मुस्कटांत वाजवली की तो पोपटासारखा घडघडा बोलू लागेल. मग न.दा.च्या हत्येचा तपास सुकर होईल.
-नाठाळ नठ्या
प्रतिक्रिया
महाराष्ट्
या लेखावर
लेख विचार
असे का?
रामपुरी हा प्रश्न मला देखिल पडलाय
ख्ररं बोललिस
काय ठरलं मग?
माझे तर आधीच ठरले आहे....
अरेरे!
विषय, काँग्रेस आणि हिंदू... असा आहे....
काँग्रेस आणि देश , असा असता
कॉग्रेस देशाच्या भल्याचा
गलवान खोऱ्यात
सर टोबी का ? वा वा !! काय
हुकलात काय?
जशास तसे
गुलामीची इतकी सवय झाली आहे की ते विचारच करु शकत नाहीत...
व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी
सहमत आहे ...
नेमके.
फेकाटून दिले आहे तर मग ते
हॅ हॅ हॅ कोण आग्या का ? वा
बाईंचा चमचा पेटला ....