Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सनातन on Fri, 10/24/2008 - 09:06
  • Log in or register to post comments
  • 4877 views

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/24/2008 - 09:14

Permalink

महाराष्ट्

महाराष्ट्रात अनेक प्रथितयश सरकारी वकील आहेत; मात्र राज्य सरकारने श्री. ठाकरे यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी दहशतवाद्यांचे खटले चालवणारे व समाजवादी पक्षाचे देशद्रोही आमदार अबू आझमी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे कुप्रसिद्ध अधिवक्‍ते मजीद मेनन यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमले. कळीचा मुद्दा...! केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अख्ख्या भारतात माजलेल्या अराजकाला कारणीभूत ठरलेल्या काँग्रेसवरच आता बंदी घालणे आवश्यक आहे, हे मनसेच्या आंदोलनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते आवश्यक आहे. अगदी सहमत आहे.. असो, सुंदर लेख...! आपला, (मराठी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Fri, 10/24/2008 - 09:29

Permalink

या लेखावर

या लेखावर अभिप्राय / प्रतिक्रिया देतांना सयंम बाळगावा. तुमचे मत जरूर व्यक्त करावे पण ते करतांना कोणत्याही व्यक्तीचा असभ्य उल्लेख लेखनात येणार नाही, याची काळजी घ्यावी, ही विनंती. धोंडोपंत मॉडरेटर, मिसळपाव डॉट कॉम (शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 10/24/2008 - 12:55

Permalink

लेख विचार

लेख विचार करायला लावणारा आहे !! अर्थात विचार करून झालाये !!! आता फक्त कॄती बाकी आहे ... जी करणे गरजेचे आहे .... लेखकाच्या सर्व मुद्द्याशी सहमत........ बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Fri, 10/24/2008 - 19:17

Permalink

असे का?

हिंदूंच्या विरोधात जेवढे काही करणे शक्य आहे ते सर्व करण्याचा राज्य सरकारचा मनोदय येथे स्पष्ट होतो. एवढे कळत असूनही असंख्य हिन्दू यांच्या पाठीशी कसे???
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Sat, 10/25/2008 - 13:32

Permalink

रामपुरी हा प्रश्न मला देखिल पडलाय

रामपुरी हा प्रश्न मला देखिल पडलाय. आता तर मालेगाव बाँब फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा जावई शोध एटिएस ने लावलाय आणि नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तथाकथित आरोपींना पोलिस कोठडी सुद्धा दिली जी आज पर्यंत झालेल्या दहशतवादी कारवायांमधे पकडलेल्या व्यक्तींना सहसा होत नाहि . हे सगळ पद्धतशीर पणे आणि नियोजनबद्ध रितीने करण्यात येत आहे.असा निदान माझा तरी कयास आहे. हिंदु ना कायम जाती पातीच्या राजकारणात गुंतवुन काँग्रेसने सत्तेची पोळी भाजुन घेतली.आता जर एक झालो नाही तर आपण अजुन काही दशकात हिंदुस्थानातच अल्पसंख्यांक होवू हे मात्र निश्चित. "अनामिका" http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामि on Sat, 10/25/2008 - 23:33

Permalink

ख्ररं बोललिस

बरोबर आहे अनामिका.कॉन्ग्रेसवाल्यांनि आपलि पोळि जातियवादि भांडण लावुन भाजुन घेतलि.भाषावार प्रांतरचना आणि आरक्षण हे दोन भस्मासुर सुद्धा त्यांचिच देणगि आहे.स्वा.सावरकरांचा पुतळा हलवणारे,इटालियन अशिक्षित बाइ पुढे लाळ्घोटेपणा करणारे हे संधिसाधु किडे आहेत.हे सत्तेवर असताना देश फक्त अधोगतिच करु शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Wed, 05/15/2024 - 20:05

Permalink

काय ठरलं मग?

काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/15/2024 - 20:32

In reply to काय ठरलं मग? by अहिरावण

Permalink

माझे तर आधीच ठरले आहे....

काँग्रेस, हिंदू जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Wed, 05/15/2024 - 20:41

In reply to माझे तर आधीच ठरले आहे.... by मुक्त विहारि

Permalink

अरेरे!

देश प्रथम असं कुणीसं म्हणत होतं इथे. चालायचंच. खोटा मुखवटाच होता तो. गळून तर पडणारच होता.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/15/2024 - 20:44

In reply to अरेरे! by सर टोबी

Permalink

विषय, काँग्रेस आणि हिंदू... असा आहे....

काँग्रेस आणि देश , असा नाही... असो....
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on गुरुवार, 05/16/2024 - 09:53

In reply to विषय, काँग्रेस आणि हिंदू... असा आहे.... by मुक्त विहारि

Permalink

काँग्रेस आणि देश , असा असता

काँग्रेस आणि देश , असा असता तरी कॉग्रेस देशाच्या भल्याचा विचार करत नाही हे सत्य आहे ते कुठे लपतंय !! पण काही जणांना गुलामीची इतकी सवय झाली आहे की ते विचारच करु शकत नाहीत... चालायचेच.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 05/16/2024 - 11:39

In reply to काँग्रेस आणि देश , असा असता by अहिरावण

Permalink

कॉग्रेस देशाच्या भल्याचा

कॉग्रेस देशाच्या भल्याचा विचार करत नाही हे सत्य आहे मग कोण करत?
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on गुरुवार, 05/16/2024 - 13:31

In reply to काँग्रेस आणि देश , असा असता by अहिरावण

Permalink

गलवान खोऱ्यात

पुन्हा भारतीय सैनिकांची गस्त सुरू झाली का हो? काँग्रेसच्या काळात सैनिकांना संरक्षक जाकीटं नव्हती म्हणे. मग आता काय जाकीटं घालून, चांगलं राशन खाऊन सैनिक ऊन खात चीनी सैनिकांचे उद्योग बघत असतात का? आम्हाला बुवा काही कळायलाच मार्ग नाही. म्हटलं तुम्हाला विचारावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on गुरुवार, 05/16/2024 - 15:17

In reply to गलवान खोऱ्यात by सर टोबी

Permalink

सर टोबी का ? वा वा !! काय

सर टोबी का ? वा वा !! काय म्हणते तुमची राणी.. नाही ती चचली नाही का मध्यंतरी. आता राजा नाही का? लै शिरेस कंडीशन आहे म्हणे त्याची .... मग नवा राजा कोण होणार? नाही तुम्ही सर म्हणजे लारड नाही का? तुम्हाला माहित असेल म्हणूण विचारावे म्हटले.
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on गुरुवार, 05/16/2024 - 15:43

In reply to सर टोबी का ? वा वा !! काय by अहिरावण

Permalink

हुकलात काय?

.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on गुरुवार, 05/16/2024 - 20:07

In reply to हुकलात काय? by सर टोबी

Permalink

जशास तसे

हुकण्याची मक्तेदरी काय फक्त तुमची आहे? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 05/16/2024 - 14:33

In reply to काँग्रेस आणि देश , असा असता by अहिरावण

Permalink

गुलामीची इतकी सवय झाली आहे की ते विचारच करु शकत नाहीत...

एक सोपे तर्कशास्त्र आहे.... जर पाकिस्तान आणि चीनला, भाजप सत्तेवर नको असेल तर, भाजपला मत देणेच योग्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 05/15/2024 - 20:15

Permalink

व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी

व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी -आचार्य अत्रे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/15/2024 - 20:21

In reply to व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी by सुबोध खरे

Permalink

सहमत आहे ...

सहमत आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on गुरुवार, 05/16/2024 - 09:54

In reply to व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी by सुबोध खरे

Permalink

नेमके.

नेमके. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही अशी गोष्ट झाली आहे की भारतीयांनी कॉग्रेसला फेकाटून दिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on गुरुवार, 05/16/2024 - 14:17

In reply to नेमके. by अहिरावण

Permalink

फेकाटून दिले आहे तर मग ते

फेकाटून दिले आहे तर मग ते मंगळसूत्र चोरणार अशी भीती का वाटते विश्व गुरूंना? त्यांच्याच पक्षाच्या सिलिंडरफेम बाईने तर खरेखुरे मंगळसूत्र चोरून दाखवले ते कसे चालते ?
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on गुरुवार, 05/16/2024 - 15:15

In reply to फेकाटून दिले आहे तर मग ते by आग्या१९९०

Permalink

हॅ हॅ हॅ कोण आग्या का ? वा

हॅ हॅ हॅ कोण आग्या का ? वा वा वा छान छान ! कसं जमत हो तुम्हाला असं ?
  • Log in or register to post comments

Submitted by नठ्यारा on गुरुवार, 05/16/2024 - 18:22

Permalink

बाईंचा चमचा पेटला ....

फुटवीखाजच वहाण नामे एक चमचा भारी पेटलाय. परत सनातन संस्थेच्या नावाने फुकटचा बोंबलतोय. संस्थेवर न्यायालयाने साधा आरोपही ठेवला नाही, याचं वैषम्य या चमच्याला छळतंय. त्याला खोपच्यात घेऊन एक खाडकन मुस्कटांत वाजवली की तो पोपटासारखा घडघडा बोलू लागेल. मग न.दा.च्या हत्येचा तपास सुकर होईल. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com