मोदी खरच पंतप्रधान बनतील का !
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष
लक्षात येण्याजोगा आहे...
मोदींहूनही मोदी भक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे
असो तर प्रश्न असा आहे
खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान
अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.
हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा हा हा
मोदी पंतप्रधान होतीला का ?>>>
जेपींशी सहमती देणारा
मोदी पंतप्रधान बनणे खुप अवघड
मोदी येणे अगदी काळ्या दगडावरची रेघ नाहि.
चला या निमित्ताने कुणी कुणी
संवेदनशील धागा.
२०१४ मध्ये नाही
काय जबरदस्त आत्मविश्वास आहे
केजरीवाल वाराणसीतून लढणार
गंगेत घोड न्हालं!
माझ्या सारख्या सामान्य
.
आपच्या उदयामुळे मोदी
अर्थ
...
मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे.तुम्ही मोदी यांना टोपण म्हणालात ! निष्षेध !मोदी खरच पंतप्रधान बनतील का !
..मोदी खरच पंतप्रधान बनतील का !
माझ्या मते मोदी पंतप्रधान
चुकीचा नकाशा वेब वर टाकणे भारतविरोधी आहे.
प्रतिसाद चोप्य पस्ते - खोटारडे AK49
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते.यावेळी मोदी त्यांना एजंट
+१
:)
- राजकारणात येणार नाही.
- (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
- ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
- दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
- वगैरे वगैरे
पण ते असो. काय गंमत आहे ह्या प्रकरणात काश्मीर संदर्भात जे मुद्दे बोलले गेले त्याबाबत ना केजरीवाल केजरीवाल बोलत आहेत ना त्यांचे समर्थक. त्यामुळे मोदींचे विधान नुसतेच राजकीय सभेतले विधान नसून खरेच आहे असे वाटू लागले आहे. आणि हो नकाशात केवळ काश्मीरच नाही तर अरूणाचल प्रदेश देखील वादग्रस्त म्हणून दाखवला आहे. काश्मीरचा युएन ठराव नॉन बाइंडींग आहे हे वास्तव असताना देखील परत परत जो देश दहशतवादी भारतात आणि जगात निर्यात करतोय त्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर का दाखवला जातो? जो नकाशा घटनेनुसार आणि कायद्यानुसार भारताचा आहे तो वापरला का जात नाही? अगदी तो इंटरनॅशनल नकाशा असला तरी गुगल देखील भारताच्या (.in) संस्थळावर संपूर्ण भारत दाखवते, कारण कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. अर्थात अॅनार्किस्ट केजरीवालना हे कायदेच मान्य नसावेत.तीन हात?
धन्यवाद
संबंध समजला नाही
>>> एकंदर विस्तृत पटलामध्ये
तसे म्हणायचे असेल तर...
आप ने भारताचा अवैध नकाशा
अपेक्षित
स्पष्ट
हुम्म्म
>>> आधी पंतप्रधान,मग
हे भारीच ___/\___
अय्यय्यो
गेट वेल सून
तुमच्या मनात लगेच मुस्लीम कसे
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
...
>>> केजरीवालांनी खालील गोष्टी
श्रीगुरुजी, त्याची उत्तरे
श्रीगुरुजी ... या इथे
>>> श्रीगुरुजी ... या इथे
श्रीगुरुजी, तुम्ही प्रतिवाद
श्रीगुरुजी, आपण प्रत्येक
आपण माझ्या महत्त्वाच्या
...
मांजर जरी डोळे मिटून दूध पित
भारीच !