'सुका मेवा'
'सुका मेवा'
पंधरा वर्ष झाली असतील... हो आरामात पंधरा वर्ष !
तेव्हा परदेशी 'काका' होते, मस्त पिळदार मिश्या आणि शरीरही,
वय साठ असून तरुणाला लाजवेल असे,
त्यांनी नक्कीच त्यांची 'जवानी' गाजवली असणार ह्यात वाद नाही!
राहायचे.. राहायचे कशाला, अजूनही राहतात,
सहकार नगर २ मध्ये, चंद्रकांत गानू.
पंधरा वर्ष झाली असतील... हो आरामात पंधरा वर्ष !
तेव्हा परदेशी 'काका' होते, मस्त पिळदार मिश्या आणि शरीरही,
वय साठ असून तरुणाला लाजवेल असे,
त्यांनी नक्कीच त्यांची 'जवानी' गाजवली असणार ह्यात वाद नाही!
राहायचे.. राहायचे कशाला, अजूनही राहतात,
सहकार नगर २ मध्ये, चंद्रकांत गानू.
मिसळपाव
एकही गोळी न झाडता तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवला, तर तो जास्त महत्त्वाचा असतो. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या तेथील बदलत्या जनमताची साक्ष देणाऱ्या आहेत. ‘आम्ही आमच्या भूमीवरून कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही, हा पाकचा बचाव देशाची मान खाली घालायला लावणारा आहे. पाकनी आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावलेली आहे.
पाकच्या मनात खदखद आहे ती 1971च्या युद्धातील लाजीरवाण्या पराभवाची. हिंदुस्थानने ना केवळ पाकला पराभूत करत बांगलादेशची निर्मिती केली, तर 90 हजार पाकी सैनिकांची युद्धकैदी म्हणून पकड करून, त्यांना पाकच्या हवाली केले. म्हणूनच काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी आजपर्यंत पाकने आपली सारी शक्ती पणाला लावली.
या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही...
...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल?
ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे.