मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंटी बिंटी आणि घंटी

बिपीन सुरेश सांगळे ·

मिपाचे सर्व सदस्य , ऍडमिन , संपादक मंडळ , सदस्य नसलेले वाचक , माझे वाचक , प्रतिसाद्क साऱ्यांना नवीन वर्ष सुखाचे व वाचनानंदाचे जावो . सगळ्यांना प्रतिसाद देता येत नाही क्षमस्व पण खूप लोक खूप विषयांवर चांगले लिहितात

नव्या वर्षाची सुरुवात खळखळुन हसवुन केलीत!! पंचेस चांगले जमले आहेत. असेच लिहित आणि हसवत रहा. सर्वांन्ना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

वर्षाच्या सुरूवातीचा लेख मी खूपच उशिराने वाचला. पण धमाल आली वाचून. सं - दी - प

ना.न विनोदी लिहिणं अवघड वाटत कुठेही फसतं , कळत नाही आपल्याला कथा आवडली हसू आलं लेखकाला अजून काय पाहिजे ? धन्यवाद

मिपाचे सर्व सदस्य , ऍडमिन , संपादक मंडळ , सदस्य नसलेले वाचक , माझे वाचक , प्रतिसाद्क साऱ्यांना नवीन वर्ष सुखाचे व वाचनानंदाचे जावो . सगळ्यांना प्रतिसाद देता येत नाही क्षमस्व पण खूप लोक खूप विषयांवर चांगले लिहितात

नव्या वर्षाची सुरुवात खळखळुन हसवुन केलीत!! पंचेस चांगले जमले आहेत. असेच लिहित आणि हसवत रहा. सर्वांन्ना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

वर्षाच्या सुरूवातीचा लेख मी खूपच उशिराने वाचला. पण धमाल आली वाचून. सं - दी - प

ना.न विनोदी लिहिणं अवघड वाटत कुठेही फसतं , कळत नाही आपल्याला कथा आवडली हसू आलं लेखकाला अजून काय पाहिजे ? धन्यवाद
मंटी बिंटी आणि घंटी ---------------------------------------------------------------------------------------------------------------------- मला प्राणी आवडत नाहीत अन हिने मांजर पाळलं . म्हणजे माझं काय झालं असेल ?...ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांनाच माझं दुःख कळू शकेल . पापी पेटका सवाल साला ! हुं ! पेट ! एवढी मोठी बाई ! जी नवऱ्याला नाचवू शकते, ट्रेन करू शकते,गोंडा घोळायला लावू शकते, ती उगा एखाद्या प्राण्याच्या मागे का लागावी? तेही मी असताना ! तिला प्राण्यांची फार आवड आहे , फार कळवळा आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. खरं कारण वेगळंच होतं. तर हिने मांजर पाळलं .

Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

अनिंद्य ·

मिसळपाव 02/12/2022 - 18:35
अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे हा. त्याची व्याप्ती लक्षात घेउन 'प्रकल्प' म्हणतोय! पण दुर्दैवाने याची जाण नसते कीवा थोडीफार जरी असली तरी "हयात असताना कशाला ही आवराआवर?" या विचाराने दुर्लक्षिलेली असते. सध्याचं आयुर्मान लक्षात घेता पन्नाशीनंतर याचं भान ठेवावं, साठीनंतर संचयात भर पडताना आधीच हे काही निकष लावावेत, सत्तरीनंतर बाकी सगळं बाजूला ठेऊन यावर लक्ष द्यावं आणि ऐंशीनंतरही हा प्रकल्प हातावेगळा झालेला नसला तर .... तर काही नाही, देव तुमच्या मुलाबाळाना/नातेवाईकाना तुमचा पसारा आवरायची शक्ती देवो !!! ३,४ आणि ५ क्रमांकाचे मुद्दे परत, परत वाचावेत. अजून एकदा वाचले तरी चालेल! पण पाचव्या मुद्द्याचा अतिरेक करून बहुतांशी वस्तू ठेउन घेउ नयेत. :-) चौथ्या मुद्द्याबद्दल अजून थोडं - एखादी वस्तू (पुस्तक, कॅसेट, फोटो, पुस्तकाच्या पानात जपलेलं मोरपीस) तुम्हाला जरी लाख मोलाचं असलं तरी बाकी कोणाला एकदा ते बघण्यापलीकडे स्वारस्य नसेल हे अगदी लक्षात ठेवावं. आणि अशी वस्तू अगदी जुनीपानीच असते असं नाही. त्यामुळे सगळंच काही दुसर्‍या कोणाकडे सुखाने नांदायला जाईल अशी अपेक्षा ठेऊ नये आणि मुख्य म्हणजे त्यासाठी कोणाला गळ घालून अडचणीत पाडू नये. दागिना घ्यायला बरेच जणं तयार असतील पण 'आठवणी गुंतलेली वस्तू' कोणी कदर करणारा/री मिळाला/ली तरच देईन हा निकष ठेऊ नये. चटकन कोणाचं नाव नाही आठवलं, आठवड्याभरात नाही आठवलं तर बहुदा तुमच्या माघारी हे फेकून दिलं जाणारे हे स्विकारावं. "मी उद्या गेलो तर माझ्या मुलाना / नातेवाईकाना हे आवरायला, याचा योग्य विनियोग करायला कीती कष्ट पडणारेत?" हे भान सतत ठेवावं. या प्रकल्पामागे झपाटलेली आहे लिहिलंय तुम्ही. तुमच्या सखीला म्हणावं You are absolutely on the right track.

In reply to by मिसळपाव

मिसळपाव 02/12/2022 - 19:37
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

अनिंद्य 05/12/2022 - 16:28
हे आवरायला, याचा योग्य विनियोग करायला कीती कष्ट पडणारेत?" हे भान सतत ठेवावं. हेच हेच, कळते पण वळत नाही, हे निग्रहाने जमवावे लागते :-)

कंजूस 02/12/2022 - 18:36
असे पुस्तकही आहे म्हणजे कमालच झाली. तुमचे मुद्देही पटले. आताच्या नवीन डिजीटल जगात पासवर्डची द्यावे लागतील. ते मी एका कागदावर तसेच एका ईमेलवर , नोटवर गुप्त पण सांकेतिक ठेवलेत. ( ते कसे ओळखायचे ते दाखवलेत.) दर महिना सर्व चालवून बघतो आणि अमुक महिन्याचे पासवर्ड यादी ठेवतो. पुस्तके फारशी नाहीत ,आहेत ती संदर्भांची आहेत. कथा कादंबऱ्या नाहीत. म्हणजे राहीली तरी चिंता नाही. विचार आवडले आणि अशी चर्चा सुरू केली ते बरं झालं.

मनो 02/12/2022 - 21:49
यासाठी पन्नाशी किंवा साठीपर्यंत वाट कशाला बघायची, आपल्याला वाटेल तेंव्हा सुरू करावे. एकदा-दोनदा वाचून झालेली पुस्तके, वापरात नसलेली बँक खाती, दोन-चार वर्षात कधीच भेट न दिलेल्या जमिनी-मालमत्ता सगळे विकून टाकतो, बंद करतो किंवा भेट देऊन टाकतो. त्यांचे फोटो मात्र काढून ठेवतो, हवे तेंव्हा पटकन पाहता येतात आणि कोणत्याही व्यावहारिक त्रासाविना भावनिक बंध मात्र कायम राहतात.

In reply to by मनो

अनिंद्य 05/12/2022 - 16:30
वाट कशाला बघायची, आपल्याला वाटेल तेंव्हा सुरू करावे. +१ बरोबर ! पसारा कमीत कमी साठवणे आणि त्याला सतत कमी करत राहणे हाच उत्तम मार्ग आहे :-)

चित्रगुप्त 03/12/2022 - 00:19
काय योगायोग आहे बघा ...गेली काही वर्षे मी असाच विचार आणि त्याप्रमाणे थोडाफार उद्योग करत आलेलो होतो. सुमारे वर्षभरापूर्वी वयाची सत्तर वर्षे पूर्ण झाल्यावर आता मात्र हाच उद्योग सर्वात महत्वाचा, असे ठरवून त्यामागे लागलो. जानेवारी ते जुलाई २०२२ या काळात घरातले अर्ध्याहून जास्त सामान कमी करून शेवटी १९९१ साली हौसेने बांधलेले घर विकून मूळ गावी स्थानांतरित झालो. खरेतर या अनुभवावर एक लेख गेल्या महिन्यात लिहूनही ठेवलेला आहे. तो पुन्हा एकदा वाचून थोडी भर घालून लवकरच प्रकाशित करेन. या सुंदर धाग्याबद्दल लेखकाचे अनेक आभार.

विषय अवघड आहे. एकत्र कुटुंब असेल तर फारच अवघड. सासुने जमवलेली भांडीकुंडी,पाण्याची पिंपे,ताटेवाट्या,साड्या वगैरे सुनेला फाफटपसारा वाटतो, लहान मुलांचे दगड्गोटे,खेळणी,जुने कपडे वगैरे मोठ्यांना पसारा वाटतो, नवर्‍याने छंदापायी जमवलेल्या वस्तू बायकोला पसारा वाटतात आणि बायकोच्या ओसंडुन वाहणार्‍या ड्रेस, पर्स,चपला,मेक अपची साधने नवरोबाला खुपतात. आणि या बाबतीत जास्त डोके चालवले तर घराचे महाभारत होते. मग कसे करावे? अवांतर--- माझा ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन पसाराच जास्त आहे. वर कंजुसकाकांनी म्हटले त्याप्रमाणे बॅंका, ईन्शुरन्स, एल आय सी,एम एस ई बी, गॅस कसली कसली कामाची/ बिनकामाची अकाऊंट्स आणि त्यांचे पासवर्डस(मेटाडाटा). किंबहुना एखादी नवीन गोष्ट सुरु झाली की ती पहीले ऑनलाईन कशी होईल याच्याच मागे मी असतो. त्यामुळे हे पासवर्ड्स वाढतच चालले आहेत. हा पसारा कसा आवरावा?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अनिंद्य 06/12/2022 - 15:28
खरंय, डिजिटल पसारा आणि कचरा, डिजिटल लीगसी हा विषय आपल्या जीवनात डोकावू लागला आहे. याबाबद्दल लिहीन एकदा, किंवा अन्य कुणी लिहिल्यास भर घालीन. नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप वगैरे घेतानाच जुन्याला फॉरमॅट करून एक्सचेंज मध्ये देणे हा साधा उपाय केला तरी बराच पसारा कमी होतो.

अनिद्य, सर्व प्रथम तुझे अभिनंदन. भाग्यवान आहेस आशी मैत्रीण मीळाली जीला पाहून तू हे विचार लिहीलेय. राजेंद्र भौ, हा पसारा कसा आवरावा? बाळ जन्माला येताना,नवीन घर बांधताना इत्यादी साठी जशी पूर्वतयारी करावी लागते तशीच तयारी करावी लागेल. प्रवासाला जाताना आपण विचारपुर्वक तयारी करतो,आठवणीने सर्व काही घेतो. एखादी गोष्ट नाही घेतली तर कधी अडचण होते कधी नाही पण परतीचा प्रवास आसल्यामुळे फारसा काही विचार करत नाही. मृत्यू कधी येईल याची शाश्वती नसते. ऐन उमेदीत अचानक त्याची भेट होते तीथे तयारी असेल नसेल काही सांगतायेत नाही . पण तो येणार हे शाश्वत असल्या मुळे सदैव तयारीत रहाणे केव्हाही योग्य.सामान्य माणूस भ्रमात असतो,कदाचित जीवनाच्या धकाधकीत त्याच्या लक्षात येत नाही, लक्षात आले तरी दुर्लक्ष करतो किवंहूना त्या पेक्षा कबीरदास म्हणतात त्या प्रमाणे सर्व सामान्यांची अवस्था असते, मोह माया सुटत नाही. "माया मरी न मन मरा, मर-मर गया शरीर । आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥" तेंव्हा "गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा" ही मानसिक तयारी केली पाहीजे. आपण सामान्य, जगरहाटी पासून दुर जाता येत नाही पण जसे प्रवासाला जाताना पाठीमागे राहाणाऱ्या वर घर सोपवून जातो,सांगून जातो व ते काळजी घेतील या विश्वासाने निर्धास्त रहातो तसेच न परतीच्या प्रवासाची तयारी करावी. नाहीतर तुकाराम महाराज यांच्या आवा सारखं. पुर्ण अभंग खाली देत आहे. ये परिसे गे सुनेबाई | नको वेचू दूध दही ||१ आवा चालीली पंढरपुरा | वेसींपासुन आली घरा ||२ ऐके गोष्टी सादर बाळे | करि जतन फुटके पाळे ||३ माझा हातींचा कलवडू | मज वाचुनी नको फोडूं ||४ वळवटक्षिरींचे लिंपन | नको फोंडू मजवाचून ||५ उखळ मुसळ जाते | माझे मनं गुंतले तेथे ||६ भिक्षुंक आल्या घरा | सांग गेली पंढरपुरा ||७ भक्षी परिमित आहारु | नको फारसी वरों सारू ||८ सुन म्हणे बहुत निके | तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९ सासुबाई स्वहित जोडा | सर्वमागील आशा सोडा ||१० सुनमुखीचे वचन कानी | ऐकोनी सासु विवंची मनी ||११ सवतीचे चाळे खोटे | म्या जावेसे इला वाटे ||१२ आता कासया यात्रे जाऊ | काय जाऊन तेथें पाहू ||१३ मुले लेकरे घर दार | माझे येथेंचि पंढरपूर ||१४ तुका म्हणे ऐसे जन | गोवियेलें मायेंकरून ||१५ संत तुकाराम महाराज आवा यात्रेला गेली नाही पण इथे तसे नाही. मृत्यू कुणाला चुकत नाही. कोबंड झाकलं तरी नारायण येणारच. हे जेंव्हा कळेल तेंव्हा नामदेव महाराज म्हणतात तसे होईल.
काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ लिहीणे,सांगणे,वाचणे सोपे आहे..... तरीही वाचत रहावे मनाची तयारी होत जाईल व एकदा ती झाली की पुढचे सर्व सोपे..... तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९ सासुबाई स्वहित जोडा | सर्वमागील आशा सोडा | पांडुरंग हरी वासुदेव हरी.....

In reply to by कर्नलतपस्वी

लेखा एव्हढाच तुमचा प्रतिसादही आवडला आहे. शाळेत असताना पाठ्यपुस्तकात "आवा चालली पंढरपुरा" ही कविता होती, अर्धवट पाठही होती, पण इथे तुमच्यामुळे पुन्हा पुर्ण कविता वाचायला मिळाली. धन्यवाद. आता घेतो आवराआवरी करायला.

In reply to by कर्नलतपस्वी

अनिंद्य 05/12/2022 - 16:38
आभार. "आवा चालली पंढरपुरा" तुकोबांनी लिहलंय म्हणजे परिग्रहाचे व्यसन जुनेच आहे आणि वस्तूंमधून भावना काढून घेण्याची गरजही जुनीच :-)

In reply to by अनिंद्य

गवि 05/12/2022 - 22:09
दुसर्या बाजूने बघू गेलं तर यात जगण्यातील वस्तू, व्यक्ती, परिसर यांच्यातील भावना काढून घेण्यातली निरर्थकता दिसते. तशाही कोनातून बघता येईल. तशी गरज एखाद्याला वाटत नसेल तर ते जिवंतपणाचं लक्षणही मानता येईल. मोहमाया सोडू न शकणे म्हणजे काहीतरी पराभव असे असावेच असे नाही. फार तर पुढच्या पिढीच्या दैनंदिन जीवनात लक्ष घालू नये हे योग्य. आवराआवरी (त्यांना पुढे किचकट प्रोसेस नको म्हणून) करणे वेगळे आणि मनच काढून घेणे, कोरडे होऊन दूर जाणे वेगळे. ते तर जायचेच असते एक दिवस.

Bhakti 04/12/2022 - 09:17
आताची ४०तली पिढी हा प्रकल्प नक्कीच अवलंबू शकते.मागच्या पिढीचे सांगता येत नाही , पण अजूनही चमच्यातही जीव अडकलेली पिढीतर नाही,असो विचार आपले आपले.
पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
हे आतापासूनही करू शकतो.एखादी गोष्ट बिघडली की ती अत्यंत महत्वाची असेल तरच पुन्हा खरेदी करते उदा. मिक्सर.

आम्ही सैनीक सदैव तत्पर, तयारीत असतो. देवाच्या दयेने इमारत अजून शाबूत आहे. अशीच कृपा राहीली तर गेला बाजार पंधरा वर्ष कुठेच गेली नाहीत. आगोदर दोनदा भेट झालीयं म्हणून ओळख आहे. तरी सुद्धा आवरा आवरी बरोबरच दररोजआनंदरावां सोबतच आसतो. "कण अमृताचे " मिपावरील कविता नसून ती अनुभूती आहे. वाचून बघा. प्रेरणा आमची दैवते. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा नळा धूप पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा गीत – बा. भ. बोरकर संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी

स्वधर्म 08/12/2022 - 17:33
अनिंद्य भाऊ, लेख आवडला. हे करणे महत्वाचे आहे. मला वाटते वय वाढेल तसे वस्तूमधली गुंतवण कमी होतच जाते, अर्थात सर्वच तसे नसतात. मात्र वाचताना आईची आठवण आली. माझ्या आईने वयाच्या पंचाहत्तरीत हे करू पाहिलं आणि अतिशय शांतपणे तिचं म्हणून जे काही होतं, ते आंम्हा भावंडांना कुणी काय घ्या ते सांगून टाकलं. ती तेव्हा आजारीही नव्हती, त्यामुळे आंम्हा सर्वांना कसेतरीच झाले होते व आंम्ही काही दिवस तो विषय टाळत होतो. शेवटी तिने निकराने आंम्हाला समोर बसवून ही निरवानिरव केली. जाताना ती आजारी नव्हतीच आणि घरचे काम करत असतानाच १५ मिनिटात ती गेली. नंतर तिचं सगळं सामान एका छोट्या सूटकेसमध्ये मावलं, जो आंम्हा सर्वांचा आयुष्यभराचा अमूल्य ठेवा आहे.

In reply to by स्वधर्म

+१, माझी आजी आणि आजेसासूबाईंना हे करताना पाहिलं आहे. त्यांच्याकडे भरपूर ठेवा होता, पण चालत्या फिरत्या असतानाच त्यांनी वस्तू वाटून टाकल्या. त्यामागे माझी भावना अशी झाली होती की त्यांना आता हे लागत नाही म्हणून देऊन टाकत आहेत, मृत्यूबद्दल विचार केला नव्हता. त्याला असं विशिष्ट नाव असेल अशी कल्पना नव्हती, ते या लेखामुळे समजलं. नंतर तिचं सगळं सामान एका छोट्या सूटकेसमध्ये मावलं तंतोतंत!

सौन्दर्य 08/12/2022 - 23:57
ऐहिक सुखांचा मोह टाळला किंवा दूर सारला तर मृत्यू देखील शांतपणे येत असावा असा माझा अंदाज आहे. मी मानसिकरित्या रिक्त होण्याचा प्रयत्न करत आहे, ऐहिक वस्तूंचा त्याग त्यातल्या त्यात जास्त सोपा आहे असे वाटते.

श्वेता२४ 09/12/2022 - 10:40
आपण जाणारच आहोत तर माघारी राहणाऱ्या वस्तु ज्यांना हव्या असतील त्यांना देऊ टाकणे व हळूहळू हा पसारा कमी करणे कधीही चांगले. तथापी भारतीयांच्या बाबतीत बाकी काही नाही केलं तरी चालेल पण हयात असतानाच संपत्तीची वाटणी मात्र स्पष्टपणे करुन ठेवण्याची गरज आहे. ती बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे ती व्यक्ती गेल्यानंतर वारसांमध्ये भांडणे होतात. किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीला संपत्तीचा काही भाग एखाद्याला द्यायचा असेल तर बाकीचे वारस त्यात आडकाठ्या आणतात इ.इ. वस्तुंची विल्हेवाट काय कशीही लागतेच ती मिळाली किंवा नाही मिळाली तरी इतका फरक पडत नाही. परंतू संपत्तीचा वाटा मात्र गरजू व्यक्तीला (वारसाला) नाही मिळाला तर खूप फरक पडतो. लोक याबाबत ठाम नसतात किंवा उदासिन असतात, असे माझे निरीक्षण आहे.

आमच्या इमारतीत एक तरूण आय आय टी पदवीधर जोडपे रहात होते. मनमीळाऊ. दररोज संध्याकाळी आम्ही रिकामटेकडे म्हातारे इमारतीच्या खाली कट्ट्यावर कुटाळक्या करायचो. एक दिवस आय आय टीयन पाण्याने भरलेली छोटी बादली घेऊन खाली आला. आमचा एक खडूस मीत्र फिरकी घ्यायच्या उद्देशाने म्हणाला " आहो इकडे कुठे? घरीच जायचे ना! बुद्धिमान तरूणाने प्रश्नाचा रोख ओळखला व म्हणाला " काका मौत आणी शौच सांगून येत नाही म्हणून कायम तयारीत असलेले बरे",काकांचा चेहरा बघण्यात सारखा होता.

अनिंद्य 12/12/2022 - 21:31
@ कंजूस @ सस्नेह @ Nitin Palkar @ मुक्त विहारि @ गवि @ चित्रगुप्त @ प्रचेतस @ स्वधर्म @ श्वेता व्यास @ सौन्दर्य @ श्वेता२४ @ कर्नलतपस्वी लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल, विषयाचे वेगळे पैलू समोर आणल्याबद्दल आणि स्वःतचे / स्वकीयांचे अनुभव मांडल्याबद्दल अनेक आभार. हा विषय हळवे करणारा असल्यामुळे आणि त्यात सध्या मिपाच्या अतिहळू गती आणि संथपणामुळे लेख कुणी वाचेल की नाही अशी शंका होती मला, ती आपण दूर केलीत, आनंद झाला :-)

मिसळपाव 02/12/2022 - 18:35
अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे हा. त्याची व्याप्ती लक्षात घेउन 'प्रकल्प' म्हणतोय! पण दुर्दैवाने याची जाण नसते कीवा थोडीफार जरी असली तरी "हयात असताना कशाला ही आवराआवर?" या विचाराने दुर्लक्षिलेली असते. सध्याचं आयुर्मान लक्षात घेता पन्नाशीनंतर याचं भान ठेवावं, साठीनंतर संचयात भर पडताना आधीच हे काही निकष लावावेत, सत्तरीनंतर बाकी सगळं बाजूला ठेऊन यावर लक्ष द्यावं आणि ऐंशीनंतरही हा प्रकल्प हातावेगळा झालेला नसला तर .... तर काही नाही, देव तुमच्या मुलाबाळाना/नातेवाईकाना तुमचा पसारा आवरायची शक्ती देवो !!! ३,४ आणि ५ क्रमांकाचे मुद्दे परत, परत वाचावेत. अजून एकदा वाचले तरी चालेल! पण पाचव्या मुद्द्याचा अतिरेक करून बहुतांशी वस्तू ठेउन घेउ नयेत. :-) चौथ्या मुद्द्याबद्दल अजून थोडं - एखादी वस्तू (पुस्तक, कॅसेट, फोटो, पुस्तकाच्या पानात जपलेलं मोरपीस) तुम्हाला जरी लाख मोलाचं असलं तरी बाकी कोणाला एकदा ते बघण्यापलीकडे स्वारस्य नसेल हे अगदी लक्षात ठेवावं. आणि अशी वस्तू अगदी जुनीपानीच असते असं नाही. त्यामुळे सगळंच काही दुसर्‍या कोणाकडे सुखाने नांदायला जाईल अशी अपेक्षा ठेऊ नये आणि मुख्य म्हणजे त्यासाठी कोणाला गळ घालून अडचणीत पाडू नये. दागिना घ्यायला बरेच जणं तयार असतील पण 'आठवणी गुंतलेली वस्तू' कोणी कदर करणारा/री मिळाला/ली तरच देईन हा निकष ठेऊ नये. चटकन कोणाचं नाव नाही आठवलं, आठवड्याभरात नाही आठवलं तर बहुदा तुमच्या माघारी हे फेकून दिलं जाणारे हे स्विकारावं. "मी उद्या गेलो तर माझ्या मुलाना / नातेवाईकाना हे आवरायला, याचा योग्य विनियोग करायला कीती कष्ट पडणारेत?" हे भान सतत ठेवावं. या प्रकल्पामागे झपाटलेली आहे लिहिलंय तुम्ही. तुमच्या सखीला म्हणावं You are absolutely on the right track.

In reply to by मिसळपाव

मिसळपाव 02/12/2022 - 19:37
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

अनिंद्य 05/12/2022 - 16:28
हे आवरायला, याचा योग्य विनियोग करायला कीती कष्ट पडणारेत?" हे भान सतत ठेवावं. हेच हेच, कळते पण वळत नाही, हे निग्रहाने जमवावे लागते :-)

कंजूस 02/12/2022 - 18:36
असे पुस्तकही आहे म्हणजे कमालच झाली. तुमचे मुद्देही पटले. आताच्या नवीन डिजीटल जगात पासवर्डची द्यावे लागतील. ते मी एका कागदावर तसेच एका ईमेलवर , नोटवर गुप्त पण सांकेतिक ठेवलेत. ( ते कसे ओळखायचे ते दाखवलेत.) दर महिना सर्व चालवून बघतो आणि अमुक महिन्याचे पासवर्ड यादी ठेवतो. पुस्तके फारशी नाहीत ,आहेत ती संदर्भांची आहेत. कथा कादंबऱ्या नाहीत. म्हणजे राहीली तरी चिंता नाही. विचार आवडले आणि अशी चर्चा सुरू केली ते बरं झालं.

मनो 02/12/2022 - 21:49
यासाठी पन्नाशी किंवा साठीपर्यंत वाट कशाला बघायची, आपल्याला वाटेल तेंव्हा सुरू करावे. एकदा-दोनदा वाचून झालेली पुस्तके, वापरात नसलेली बँक खाती, दोन-चार वर्षात कधीच भेट न दिलेल्या जमिनी-मालमत्ता सगळे विकून टाकतो, बंद करतो किंवा भेट देऊन टाकतो. त्यांचे फोटो मात्र काढून ठेवतो, हवे तेंव्हा पटकन पाहता येतात आणि कोणत्याही व्यावहारिक त्रासाविना भावनिक बंध मात्र कायम राहतात.

In reply to by मनो

अनिंद्य 05/12/2022 - 16:30
वाट कशाला बघायची, आपल्याला वाटेल तेंव्हा सुरू करावे. +१ बरोबर ! पसारा कमीत कमी साठवणे आणि त्याला सतत कमी करत राहणे हाच उत्तम मार्ग आहे :-)

चित्रगुप्त 03/12/2022 - 00:19
काय योगायोग आहे बघा ...गेली काही वर्षे मी असाच विचार आणि त्याप्रमाणे थोडाफार उद्योग करत आलेलो होतो. सुमारे वर्षभरापूर्वी वयाची सत्तर वर्षे पूर्ण झाल्यावर आता मात्र हाच उद्योग सर्वात महत्वाचा, असे ठरवून त्यामागे लागलो. जानेवारी ते जुलाई २०२२ या काळात घरातले अर्ध्याहून जास्त सामान कमी करून शेवटी १९९१ साली हौसेने बांधलेले घर विकून मूळ गावी स्थानांतरित झालो. खरेतर या अनुभवावर एक लेख गेल्या महिन्यात लिहूनही ठेवलेला आहे. तो पुन्हा एकदा वाचून थोडी भर घालून लवकरच प्रकाशित करेन. या सुंदर धाग्याबद्दल लेखकाचे अनेक आभार.

विषय अवघड आहे. एकत्र कुटुंब असेल तर फारच अवघड. सासुने जमवलेली भांडीकुंडी,पाण्याची पिंपे,ताटेवाट्या,साड्या वगैरे सुनेला फाफटपसारा वाटतो, लहान मुलांचे दगड्गोटे,खेळणी,जुने कपडे वगैरे मोठ्यांना पसारा वाटतो, नवर्‍याने छंदापायी जमवलेल्या वस्तू बायकोला पसारा वाटतात आणि बायकोच्या ओसंडुन वाहणार्‍या ड्रेस, पर्स,चपला,मेक अपची साधने नवरोबाला खुपतात. आणि या बाबतीत जास्त डोके चालवले तर घराचे महाभारत होते. मग कसे करावे? अवांतर--- माझा ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन पसाराच जास्त आहे. वर कंजुसकाकांनी म्हटले त्याप्रमाणे बॅंका, ईन्शुरन्स, एल आय सी,एम एस ई बी, गॅस कसली कसली कामाची/ बिनकामाची अकाऊंट्स आणि त्यांचे पासवर्डस(मेटाडाटा). किंबहुना एखादी नवीन गोष्ट सुरु झाली की ती पहीले ऑनलाईन कशी होईल याच्याच मागे मी असतो. त्यामुळे हे पासवर्ड्स वाढतच चालले आहेत. हा पसारा कसा आवरावा?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अनिंद्य 06/12/2022 - 15:28
खरंय, डिजिटल पसारा आणि कचरा, डिजिटल लीगसी हा विषय आपल्या जीवनात डोकावू लागला आहे. याबाबद्दल लिहीन एकदा, किंवा अन्य कुणी लिहिल्यास भर घालीन. नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप वगैरे घेतानाच जुन्याला फॉरमॅट करून एक्सचेंज मध्ये देणे हा साधा उपाय केला तरी बराच पसारा कमी होतो.

अनिद्य, सर्व प्रथम तुझे अभिनंदन. भाग्यवान आहेस आशी मैत्रीण मीळाली जीला पाहून तू हे विचार लिहीलेय. राजेंद्र भौ, हा पसारा कसा आवरावा? बाळ जन्माला येताना,नवीन घर बांधताना इत्यादी साठी जशी पूर्वतयारी करावी लागते तशीच तयारी करावी लागेल. प्रवासाला जाताना आपण विचारपुर्वक तयारी करतो,आठवणीने सर्व काही घेतो. एखादी गोष्ट नाही घेतली तर कधी अडचण होते कधी नाही पण परतीचा प्रवास आसल्यामुळे फारसा काही विचार करत नाही. मृत्यू कधी येईल याची शाश्वती नसते. ऐन उमेदीत अचानक त्याची भेट होते तीथे तयारी असेल नसेल काही सांगतायेत नाही . पण तो येणार हे शाश्वत असल्या मुळे सदैव तयारीत रहाणे केव्हाही योग्य.सामान्य माणूस भ्रमात असतो,कदाचित जीवनाच्या धकाधकीत त्याच्या लक्षात येत नाही, लक्षात आले तरी दुर्लक्ष करतो किवंहूना त्या पेक्षा कबीरदास म्हणतात त्या प्रमाणे सर्व सामान्यांची अवस्था असते, मोह माया सुटत नाही. "माया मरी न मन मरा, मर-मर गया शरीर । आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥" तेंव्हा "गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा" ही मानसिक तयारी केली पाहीजे. आपण सामान्य, जगरहाटी पासून दुर जाता येत नाही पण जसे प्रवासाला जाताना पाठीमागे राहाणाऱ्या वर घर सोपवून जातो,सांगून जातो व ते काळजी घेतील या विश्वासाने निर्धास्त रहातो तसेच न परतीच्या प्रवासाची तयारी करावी. नाहीतर तुकाराम महाराज यांच्या आवा सारखं. पुर्ण अभंग खाली देत आहे. ये परिसे गे सुनेबाई | नको वेचू दूध दही ||१ आवा चालीली पंढरपुरा | वेसींपासुन आली घरा ||२ ऐके गोष्टी सादर बाळे | करि जतन फुटके पाळे ||३ माझा हातींचा कलवडू | मज वाचुनी नको फोडूं ||४ वळवटक्षिरींचे लिंपन | नको फोंडू मजवाचून ||५ उखळ मुसळ जाते | माझे मनं गुंतले तेथे ||६ भिक्षुंक आल्या घरा | सांग गेली पंढरपुरा ||७ भक्षी परिमित आहारु | नको फारसी वरों सारू ||८ सुन म्हणे बहुत निके | तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९ सासुबाई स्वहित जोडा | सर्वमागील आशा सोडा ||१० सुनमुखीचे वचन कानी | ऐकोनी सासु विवंची मनी ||११ सवतीचे चाळे खोटे | म्या जावेसे इला वाटे ||१२ आता कासया यात्रे जाऊ | काय जाऊन तेथें पाहू ||१३ मुले लेकरे घर दार | माझे येथेंचि पंढरपूर ||१४ तुका म्हणे ऐसे जन | गोवियेलें मायेंकरून ||१५ संत तुकाराम महाराज आवा यात्रेला गेली नाही पण इथे तसे नाही. मृत्यू कुणाला चुकत नाही. कोबंड झाकलं तरी नारायण येणारच. हे जेंव्हा कळेल तेंव्हा नामदेव महाराज म्हणतात तसे होईल.
काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ लिहीणे,सांगणे,वाचणे सोपे आहे..... तरीही वाचत रहावे मनाची तयारी होत जाईल व एकदा ती झाली की पुढचे सर्व सोपे..... तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९ सासुबाई स्वहित जोडा | सर्वमागील आशा सोडा | पांडुरंग हरी वासुदेव हरी.....

In reply to by कर्नलतपस्वी

लेखा एव्हढाच तुमचा प्रतिसादही आवडला आहे. शाळेत असताना पाठ्यपुस्तकात "आवा चालली पंढरपुरा" ही कविता होती, अर्धवट पाठही होती, पण इथे तुमच्यामुळे पुन्हा पुर्ण कविता वाचायला मिळाली. धन्यवाद. आता घेतो आवराआवरी करायला.

In reply to by कर्नलतपस्वी

अनिंद्य 05/12/2022 - 16:38
आभार. "आवा चालली पंढरपुरा" तुकोबांनी लिहलंय म्हणजे परिग्रहाचे व्यसन जुनेच आहे आणि वस्तूंमधून भावना काढून घेण्याची गरजही जुनीच :-)

In reply to by अनिंद्य

गवि 05/12/2022 - 22:09
दुसर्या बाजूने बघू गेलं तर यात जगण्यातील वस्तू, व्यक्ती, परिसर यांच्यातील भावना काढून घेण्यातली निरर्थकता दिसते. तशाही कोनातून बघता येईल. तशी गरज एखाद्याला वाटत नसेल तर ते जिवंतपणाचं लक्षणही मानता येईल. मोहमाया सोडू न शकणे म्हणजे काहीतरी पराभव असे असावेच असे नाही. फार तर पुढच्या पिढीच्या दैनंदिन जीवनात लक्ष घालू नये हे योग्य. आवराआवरी (त्यांना पुढे किचकट प्रोसेस नको म्हणून) करणे वेगळे आणि मनच काढून घेणे, कोरडे होऊन दूर जाणे वेगळे. ते तर जायचेच असते एक दिवस.

Bhakti 04/12/2022 - 09:17
आताची ४०तली पिढी हा प्रकल्प नक्कीच अवलंबू शकते.मागच्या पिढीचे सांगता येत नाही , पण अजूनही चमच्यातही जीव अडकलेली पिढीतर नाही,असो विचार आपले आपले.
पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
हे आतापासूनही करू शकतो.एखादी गोष्ट बिघडली की ती अत्यंत महत्वाची असेल तरच पुन्हा खरेदी करते उदा. मिक्सर.

आम्ही सैनीक सदैव तत्पर, तयारीत असतो. देवाच्या दयेने इमारत अजून शाबूत आहे. अशीच कृपा राहीली तर गेला बाजार पंधरा वर्ष कुठेच गेली नाहीत. आगोदर दोनदा भेट झालीयं म्हणून ओळख आहे. तरी सुद्धा आवरा आवरी बरोबरच दररोजआनंदरावां सोबतच आसतो. "कण अमृताचे " मिपावरील कविता नसून ती अनुभूती आहे. वाचून बघा. प्रेरणा आमची दैवते. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा नळा धूप पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा गीत – बा. भ. बोरकर संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी

स्वधर्म 08/12/2022 - 17:33
अनिंद्य भाऊ, लेख आवडला. हे करणे महत्वाचे आहे. मला वाटते वय वाढेल तसे वस्तूमधली गुंतवण कमी होतच जाते, अर्थात सर्वच तसे नसतात. मात्र वाचताना आईची आठवण आली. माझ्या आईने वयाच्या पंचाहत्तरीत हे करू पाहिलं आणि अतिशय शांतपणे तिचं म्हणून जे काही होतं, ते आंम्हा भावंडांना कुणी काय घ्या ते सांगून टाकलं. ती तेव्हा आजारीही नव्हती, त्यामुळे आंम्हा सर्वांना कसेतरीच झाले होते व आंम्ही काही दिवस तो विषय टाळत होतो. शेवटी तिने निकराने आंम्हाला समोर बसवून ही निरवानिरव केली. जाताना ती आजारी नव्हतीच आणि घरचे काम करत असतानाच १५ मिनिटात ती गेली. नंतर तिचं सगळं सामान एका छोट्या सूटकेसमध्ये मावलं, जो आंम्हा सर्वांचा आयुष्यभराचा अमूल्य ठेवा आहे.

In reply to by स्वधर्म

+१, माझी आजी आणि आजेसासूबाईंना हे करताना पाहिलं आहे. त्यांच्याकडे भरपूर ठेवा होता, पण चालत्या फिरत्या असतानाच त्यांनी वस्तू वाटून टाकल्या. त्यामागे माझी भावना अशी झाली होती की त्यांना आता हे लागत नाही म्हणून देऊन टाकत आहेत, मृत्यूबद्दल विचार केला नव्हता. त्याला असं विशिष्ट नाव असेल अशी कल्पना नव्हती, ते या लेखामुळे समजलं. नंतर तिचं सगळं सामान एका छोट्या सूटकेसमध्ये मावलं तंतोतंत!

सौन्दर्य 08/12/2022 - 23:57
ऐहिक सुखांचा मोह टाळला किंवा दूर सारला तर मृत्यू देखील शांतपणे येत असावा असा माझा अंदाज आहे. मी मानसिकरित्या रिक्त होण्याचा प्रयत्न करत आहे, ऐहिक वस्तूंचा त्याग त्यातल्या त्यात जास्त सोपा आहे असे वाटते.

श्वेता२४ 09/12/2022 - 10:40
आपण जाणारच आहोत तर माघारी राहणाऱ्या वस्तु ज्यांना हव्या असतील त्यांना देऊ टाकणे व हळूहळू हा पसारा कमी करणे कधीही चांगले. तथापी भारतीयांच्या बाबतीत बाकी काही नाही केलं तरी चालेल पण हयात असतानाच संपत्तीची वाटणी मात्र स्पष्टपणे करुन ठेवण्याची गरज आहे. ती बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे ती व्यक्ती गेल्यानंतर वारसांमध्ये भांडणे होतात. किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीला संपत्तीचा काही भाग एखाद्याला द्यायचा असेल तर बाकीचे वारस त्यात आडकाठ्या आणतात इ.इ. वस्तुंची विल्हेवाट काय कशीही लागतेच ती मिळाली किंवा नाही मिळाली तरी इतका फरक पडत नाही. परंतू संपत्तीचा वाटा मात्र गरजू व्यक्तीला (वारसाला) नाही मिळाला तर खूप फरक पडतो. लोक याबाबत ठाम नसतात किंवा उदासिन असतात, असे माझे निरीक्षण आहे.

आमच्या इमारतीत एक तरूण आय आय टी पदवीधर जोडपे रहात होते. मनमीळाऊ. दररोज संध्याकाळी आम्ही रिकामटेकडे म्हातारे इमारतीच्या खाली कट्ट्यावर कुटाळक्या करायचो. एक दिवस आय आय टीयन पाण्याने भरलेली छोटी बादली घेऊन खाली आला. आमचा एक खडूस मीत्र फिरकी घ्यायच्या उद्देशाने म्हणाला " आहो इकडे कुठे? घरीच जायचे ना! बुद्धिमान तरूणाने प्रश्नाचा रोख ओळखला व म्हणाला " काका मौत आणी शौच सांगून येत नाही म्हणून कायम तयारीत असलेले बरे",काकांचा चेहरा बघण्यात सारखा होता.

अनिंद्य 12/12/2022 - 21:31
@ कंजूस @ सस्नेह @ Nitin Palkar @ मुक्त विहारि @ गवि @ चित्रगुप्त @ प्रचेतस @ स्वधर्म @ श्वेता व्यास @ सौन्दर्य @ श्वेता२४ @ कर्नलतपस्वी लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल, विषयाचे वेगळे पैलू समोर आणल्याबद्दल आणि स्वःतचे / स्वकीयांचे अनुभव मांडल्याबद्दल अनेक आभार. हा विषय हळवे करणारा असल्यामुळे आणि त्यात सध्या मिपाच्या अतिहळू गती आणि संथपणामुळे लेख कुणी वाचेल की नाही अशी शंका होती मला, ती आपण दूर केलीत, आनंद झाला :-)
या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतारिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे.

शतकापूर्वीचे मराठा युद्धस्मारक .

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त 19/10/2022 - 00:56
अशा प्रकारच्या माहितीचे संकलन करणारे लेखन मिपावर फार कमी वाचायला मिळते. त्यातून सेनेविषयी तर फारच क्वचित. असे काही लिहायचे तर बराच वेळ आणि परिश्रम लागत असतात, तरी सवडीनुसार आणखी असेच लिहीत रहावे ही विनंती.

शशिकांत ओक 19/10/2022 - 20:55
कर्नल तपस्वींना सॅल्युट, पूर्वीच्या लष्करातील जवानांचे पोषाख, रूबाबदार ठेवण याचे रंगीत फोटो, तोफांना सोनेरी मुलामा वगैरे पहायला मिळाले. मिलिटरी कमांडरच्या लष्करी अभ्यासासाठी मानसिकता निर्माण व्हावी म्हणून लेफ्टनंट जनरल शेकटकर यांनी, 'आधी तुम्ही सब एरियातील युद्ध स्मारकाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करा' म्हणून आदेश दिला. कोरेगाव पार्क येथील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच तडक तिथे जाऊन पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास न्याहाळला.असो. त्या आठवणी आपल्या धागा वाचनातून जाग्या झाल्या.

शशिकांत ओक 19/10/2022 - 21:22
कर्नल तपस्वींना सॅल्युट, पूर्वीच्या लष्करातील जवानांचे पोषाख, रूबाबदार ठेवण याचे रंगीत फोटो, तोफांना सोनेरी मुलामा वगैरे पहायला मिळाले. मिलिटरी कमांडरच्या लष्करी अभ्यासासाठी मानसिकता निर्माण व्हावी म्हणून लेफ्टनंट जनरल शेकटकर यांनी, 'आधी तुम्ही सब एरियातील युद्ध स्मारकाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करा' म्हणून आदेश दिला. कोरेगाव पार्क येथील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच तडक तिथे जाऊन पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास न्याहाळला.असो. त्या आठवणी आपल्या धागा वाचनातून जाग्या झाल्या.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद प्रचेतस. गेल्या पाचशेहून अधिक वर्षाचा भारताचा इतिहास पुण्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. कुठल्याही गल्लीबोळात जा इतीहासाच्या पाऊलखुणा सापडतील. ब्रिटिश विशेषता सेनेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व भारतीय इतीहास कारांनी खुप लिहून ठेवले आहे.

चौथा कोनाडा 21/10/2022 - 19:59
अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख. या संकलनाच्या कष्टासाठी आपले कौतुक केलेच पाहिजे कर्नल साहेब! पुण्यात उपनगरात गेली काही दशके राहत असून देखील अशी ठिकाणे बघणे होत नाही... आता एक एक बघण्याचा प्रयत्न आहे. उदा. दोन चार महिन्यापूर्वी वासवानी चौकातले सेंट मीरा च्या आवरातले दर्शन म्युझियम पाहीले.. खुप सुंदर आहे... घरच्यांना देखील दाखवले मग.

चौथा कोनाडा 21/10/2022 - 19:59
अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख. या संकलनाच्या कष्टासाठी आपले कौतुक केलेच पाहिजे कर्नल साहेब! पुण्यात उपनगरात गेली काही दशके राहत असून देखील अशी ठिकाणे बघणे होत नाही... आता एक एक बघण्याचा प्रयत्न आहे. उदा. दोन चार महिन्यापूर्वी वासवानी चौकातले सेंट मीरा च्या आवरातले दर्शन म्युझियम पाहीले.. खुप सुंदर आहे... घरच्यांना देखील दाखवले मग.

सर्व वाचक आणी प्रतीसादकांचे मनापासून आभार. पुण्याचे शक्तीस्थान कसबा,शनिवार पेठ मधून ब्रिटीशांनी पुणे लष्कर भागात स्थलांतरित केले. पुणे,खडकी,संगमवाडी या भागाला सुद्धा तीनशेहून अधिक वर्षआचा इतीहास आहे. प्रसिद्ध घाशीराम कोतवाल याची कोठी पुलगेट जवळच आहे. यशवंतराव होळकरांनी हडपसर इथे दिलेली झुंज, शिंदे यांचा वाडा एवढेच काय छ. संभाजी महाराजांना संगमेश्वर मधे पकडून वढू तुळापुरास महादेव वाडी आताची मोहम्मद वाडी येथूनच नेले. पुण्याचा इतीहास सांगावा तेवढा थोडाच आहे.

Sanjay Sahasrabuddhe 21/05/2023 - 16:46
दुर्दैवाने सध्या सेवानिवृत्त सेना अधिकार्यांचा भरणा असलेल्या पुण्यात सैनिक इतिहासाच्या बाबतीत उदासिनता दिसते. राष्ट्रीय युद्ध स्मारक क्षेत्रात सैनिक इतिहासावर काहीही मिळत नाही. रेल्वे स्टेशन वर असलेल्या लेफ्टनंट कर्नल एबी तारापोर परमवीर चक्र (मरणोत्तर) आणि मेजर आर एच बजीना, वीरचक्र यांच्या सन्मानार्थ लावलेल्या टॅब खाली गोधळ चालू असतो. तिथे व्हेलर सेल्फी पॉइंट बनवता येऊ शकतो पण लक्षात कोण घेतो? कर्नल तारापोर यांच्या पूना हॉर्स चे "कर्नल" पुण्यात आहेत त्यांना तीन पत्र लिहिली आहेत पण २०१८ पासून अजून पोच आली नाही. मला वाटते कारगिल इतकीच बॅटल ओफ सेनिओ आणि कॅसिनो बध्दल आजच्या पिढीला माहीती मिळणे जरुरी आहे.

लवकरच डकवण्यात येतील. सौज्यन- निलकांत शेठ नुकतेच वाचनात आले, कोकणातल्या कणकवली जवळच तरंदळे गावातले 52 वीर या युद्धात सहभागी झाले होते. यातले 50 परत आले. तर दोघांना वीरमरण आलं. वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावात एक विजयस्तंभ उभा आहे. तत्कालीन पोलीस पाटलांना ब्रिटीश सरकार कडून मोठ्ठे बक्षीस मिळाले. यांचे नातवाने विरासत जपून ठेवली आहे. अधिक माहीती साठी अंतरजालावर बघू शकता. राजेद्रभौ,नुतनमजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मनोज28 30/05/2023 - 10:55
माहिती आणि त्याची पूर्वपीठिका समजली. एखादे स्मारक , वारसा स्थल पाहताना त्याची संपूर्ण माहिती आणि निर्मीती मागील भूमिका समजली तर वस्तूमधील सौंदर्य आस्वाद अधिक सक्षमपणे घेता येतो. अगदी तसाच उलगडा ह्या लेखातून झाला आहे. धन्यवाद कर्नल साहेब.

चित्रगुप्त 19/10/2022 - 00:56
अशा प्रकारच्या माहितीचे संकलन करणारे लेखन मिपावर फार कमी वाचायला मिळते. त्यातून सेनेविषयी तर फारच क्वचित. असे काही लिहायचे तर बराच वेळ आणि परिश्रम लागत असतात, तरी सवडीनुसार आणखी असेच लिहीत रहावे ही विनंती.

शशिकांत ओक 19/10/2022 - 20:55
कर्नल तपस्वींना सॅल्युट, पूर्वीच्या लष्करातील जवानांचे पोषाख, रूबाबदार ठेवण याचे रंगीत फोटो, तोफांना सोनेरी मुलामा वगैरे पहायला मिळाले. मिलिटरी कमांडरच्या लष्करी अभ्यासासाठी मानसिकता निर्माण व्हावी म्हणून लेफ्टनंट जनरल शेकटकर यांनी, 'आधी तुम्ही सब एरियातील युद्ध स्मारकाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करा' म्हणून आदेश दिला. कोरेगाव पार्क येथील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच तडक तिथे जाऊन पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास न्याहाळला.असो. त्या आठवणी आपल्या धागा वाचनातून जाग्या झाल्या.

शशिकांत ओक 19/10/2022 - 21:22
कर्नल तपस्वींना सॅल्युट, पूर्वीच्या लष्करातील जवानांचे पोषाख, रूबाबदार ठेवण याचे रंगीत फोटो, तोफांना सोनेरी मुलामा वगैरे पहायला मिळाले. मिलिटरी कमांडरच्या लष्करी अभ्यासासाठी मानसिकता निर्माण व्हावी म्हणून लेफ्टनंट जनरल शेकटकर यांनी, 'आधी तुम्ही सब एरियातील युद्ध स्मारकाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करा' म्हणून आदेश दिला. कोरेगाव पार्क येथील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच तडक तिथे जाऊन पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास न्याहाळला.असो. त्या आठवणी आपल्या धागा वाचनातून जाग्या झाल्या.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद प्रचेतस. गेल्या पाचशेहून अधिक वर्षाचा भारताचा इतिहास पुण्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. कुठल्याही गल्लीबोळात जा इतीहासाच्या पाऊलखुणा सापडतील. ब्रिटिश विशेषता सेनेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व भारतीय इतीहास कारांनी खुप लिहून ठेवले आहे.

चौथा कोनाडा 21/10/2022 - 19:59
अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख. या संकलनाच्या कष्टासाठी आपले कौतुक केलेच पाहिजे कर्नल साहेब! पुण्यात उपनगरात गेली काही दशके राहत असून देखील अशी ठिकाणे बघणे होत नाही... आता एक एक बघण्याचा प्रयत्न आहे. उदा. दोन चार महिन्यापूर्वी वासवानी चौकातले सेंट मीरा च्या आवरातले दर्शन म्युझियम पाहीले.. खुप सुंदर आहे... घरच्यांना देखील दाखवले मग.

चौथा कोनाडा 21/10/2022 - 19:59
अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख. या संकलनाच्या कष्टासाठी आपले कौतुक केलेच पाहिजे कर्नल साहेब! पुण्यात उपनगरात गेली काही दशके राहत असून देखील अशी ठिकाणे बघणे होत नाही... आता एक एक बघण्याचा प्रयत्न आहे. उदा. दोन चार महिन्यापूर्वी वासवानी चौकातले सेंट मीरा च्या आवरातले दर्शन म्युझियम पाहीले.. खुप सुंदर आहे... घरच्यांना देखील दाखवले मग.

सर्व वाचक आणी प्रतीसादकांचे मनापासून आभार. पुण्याचे शक्तीस्थान कसबा,शनिवार पेठ मधून ब्रिटीशांनी पुणे लष्कर भागात स्थलांतरित केले. पुणे,खडकी,संगमवाडी या भागाला सुद्धा तीनशेहून अधिक वर्षआचा इतीहास आहे. प्रसिद्ध घाशीराम कोतवाल याची कोठी पुलगेट जवळच आहे. यशवंतराव होळकरांनी हडपसर इथे दिलेली झुंज, शिंदे यांचा वाडा एवढेच काय छ. संभाजी महाराजांना संगमेश्वर मधे पकडून वढू तुळापुरास महादेव वाडी आताची मोहम्मद वाडी येथूनच नेले. पुण्याचा इतीहास सांगावा तेवढा थोडाच आहे.

Sanjay Sahasrabuddhe 21/05/2023 - 16:46
दुर्दैवाने सध्या सेवानिवृत्त सेना अधिकार्यांचा भरणा असलेल्या पुण्यात सैनिक इतिहासाच्या बाबतीत उदासिनता दिसते. राष्ट्रीय युद्ध स्मारक क्षेत्रात सैनिक इतिहासावर काहीही मिळत नाही. रेल्वे स्टेशन वर असलेल्या लेफ्टनंट कर्नल एबी तारापोर परमवीर चक्र (मरणोत्तर) आणि मेजर आर एच बजीना, वीरचक्र यांच्या सन्मानार्थ लावलेल्या टॅब खाली गोधळ चालू असतो. तिथे व्हेलर सेल्फी पॉइंट बनवता येऊ शकतो पण लक्षात कोण घेतो? कर्नल तारापोर यांच्या पूना हॉर्स चे "कर्नल" पुण्यात आहेत त्यांना तीन पत्र लिहिली आहेत पण २०१८ पासून अजून पोच आली नाही. मला वाटते कारगिल इतकीच बॅटल ओफ सेनिओ आणि कॅसिनो बध्दल आजच्या पिढीला माहीती मिळणे जरुरी आहे.

लवकरच डकवण्यात येतील. सौज्यन- निलकांत शेठ नुकतेच वाचनात आले, कोकणातल्या कणकवली जवळच तरंदळे गावातले 52 वीर या युद्धात सहभागी झाले होते. यातले 50 परत आले. तर दोघांना वीरमरण आलं. वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावात एक विजयस्तंभ उभा आहे. तत्कालीन पोलीस पाटलांना ब्रिटीश सरकार कडून मोठ्ठे बक्षीस मिळाले. यांचे नातवाने विरासत जपून ठेवली आहे. अधिक माहीती साठी अंतरजालावर बघू शकता. राजेद्रभौ,नुतनमजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मनोज28 30/05/2023 - 10:55
माहिती आणि त्याची पूर्वपीठिका समजली. एखादे स्मारक , वारसा स्थल पाहताना त्याची संपूर्ण माहिती आणि निर्मीती मागील भूमिका समजली तर वस्तूमधील सौंदर्य आस्वाद अधिक सक्षमपणे घेता येतो. अगदी तसाच उलगडा ह्या लेखातून झाला आहे. धन्यवाद कर्नल साहेब.
संदर्भ आणी आभार :- The Armies of India, Author- Major MacMunn and Major Lovett- Published in the year 1911. अंतरजालावर उपलब्ध असलेली माहीती. संबधीत विषयावर केलेले वाचन. लेख लिहिण्यामागे व्यवसायीक उद्देश नसून केवळ ज्ञानवर्धन,मनोरंजन आणी इतीहासात डोकावणे आहे. कृपया लेखाचे संपुर्ण अथवा काही भाग पुर्नप्रकाशीत करू नये. डिसक्लेमर:- काॅपिराईट्स कायद्याचे पालन करण्याची पुर्ण काळजी घेतली आहे.

शतकापूर्वीचे मराठा युद्धस्मारक .

कर्नलतपस्वी ·
संदर्भ आणी आभार :- The Armies of India, Author- Major MacMunn and Major Lovett- Published in the year 1911. अंतरजालावर उपलब्ध असलेली माहीती. संबधीत विषयावर केलेले वाचन. लेख लिहिण्यामागे व्यवसायीक उद्देश नसून केवळ ज्ञानवर्धन,मनोरंजन आणी इतीहासात डोकावणे आहे. कृपया लेखाचे संपुर्ण अथवा काही भाग पुर्नप्रकाशीत करू नये. डिसक्लेमर:- काॅपिराईट्स कायद्याचे पालन करण्याची पुर्ण काळजी घेतली आहे.

सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने

जे.पी.मॉर्गन ·

मिपाकरांसाठी अभिमानाने ऊर भरून यावा अशी बातमी! अवांतर : खालील लिंक मी कायमस्वरुपी गुगलड्राइव्हवर ठेवली आहे. हवं तेव्हा क्लिक करून हरवून जाण्यासाठी. https://misalpav.com/user/994/authored

माॅर्गनभौ अभिनंदन. पुढील लेखना साठी शुभेच्छा. अर्थात पुस्तक तुमच्या नावाने प्रसिद्ध होणार नाव कळाले तर इतरांना अभिमानाने सांगता येईल.

मिपाकरांसाठी अभिमानाने ऊर भरून यावा अशी बातमी! अवांतर : खालील लिंक मी कायमस्वरुपी गुगलड्राइव्हवर ठेवली आहे. हवं तेव्हा क्लिक करून हरवून जाण्यासाठी. https://misalpav.com/user/994/authored

माॅर्गनभौ अभिनंदन. पुढील लेखना साठी शुभेच्छा. अर्थात पुस्तक तुमच्या नावाने प्रसिद्ध होणार नाव कळाले तर इतरांना अभिमानाने सांगता येईल.
मिपाकर मित्रहो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील. या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे.

गणेशवंदना

बिपीन सुरेश सांगळे ·

बाजीगर 09/09/2022 - 19:13
हे हेरंब लंबोदरा रत्नजडी फरा वरदहस्त धरा नमू पायी।। हे असूरकंदना करु गीतवंदना अर्पू पुष्पचंदना नमू पायी।। हे गणनायका बुद्धिदायका अष्टविनायका नमू पायी।। नमो एकदंता तूच भगवंता आदी अनंता नमू पायी।। हे कला च्या ईश्वरा गणेश गुणेश्वरा शरण बाजीगरा तुझ्या पायी।।

बाजीगर 09/09/2022 - 19:13
हे हेरंब लंबोदरा रत्नजडी फरा वरदहस्त धरा नमू पायी।। हे असूरकंदना करु गीतवंदना अर्पू पुष्पचंदना नमू पायी।। हे गणनायका बुद्धिदायका अष्टविनायका नमू पायी।। नमो एकदंता तूच भगवंता आदी अनंता नमू पायी।। हे कला च्या ईश्वरा गणेश गुणेश्वरा शरण बाजीगरा तुझ्या पायी।।
गणेशवंदना ------------- सृष्टीचा तू एक नियंता लंबोदरा तू एकदंता मोरया मोरया बुद्धिदाता वरदायका संकटमोचका विनायका प्रसन्न प्रेमळ भगवंता मोरया मोरया आनंदे नर्तन करिशी भक्ता हृदयी धरिशी कृपा असावी अनंता मोरया मोरया ------------------

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

पाषाणभेद ·

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 22/08/2022 - 12:04
करुयात लवकरच. एखाद्या शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सर्वजण भेटूयात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पाषाणभेद 22/08/2022 - 12:43
@सौंदाळा, मिपाकरांत पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर असे स्वतंत्र विभाग नाहीत. म्हणून मिपाकट्टा हा सर्वांचा असतो, असावा. सर्वांना आमंत्रित करावे. तुम्ही शनिवारी ठरवा म्हणजे बाहेरच्यांना रविवारी जायला वेळ मिळेल.

कट्टा मस्त झालेला दिसतोय. असेच मिपाकरांचे कट्टे होत राहोत आणि प्रचि/लेख येत राहोत हीच शुभेच्छा!! अवांतर- पिंचि कट्ट्यामध्ये पुणेकरांना यायला अलाऊड आहे काय? :)

मदनबाण 22/08/2022 - 18:16
फोटो आणि वृतांत दोन्ही आवडले. फोटो पाहिल्यावर काही वर्षांपूर्वी मी पैठणला गेलो होतो, तिथे एकनाथ महाराजांचा वाडा, समाधी मंदीर पाहिले होते ते या निमित्त्याने आठवले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |

चौथा कोनाडा 25/08/2022 - 13:28
झकास कट्टा, छान फोटू आणि वृत्तांत! पाभे,पिंगू, पालेकर या मिपाकरांना आणि कुटुंबीयांना पाहून मस्त वाटले. ♥ ♥ सह्याद्री फार्मचा भव्य परिसर छाप सोडून जातो. इकडं आलो तर भेट द्यावीच असे वाटण्या सारखे ठिकाण ! पाभे आणि इतर कट्टेकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 22/08/2022 - 12:04
करुयात लवकरच. एखाद्या शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सर्वजण भेटूयात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पाषाणभेद 22/08/2022 - 12:43
@सौंदाळा, मिपाकरांत पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर असे स्वतंत्र विभाग नाहीत. म्हणून मिपाकट्टा हा सर्वांचा असतो, असावा. सर्वांना आमंत्रित करावे. तुम्ही शनिवारी ठरवा म्हणजे बाहेरच्यांना रविवारी जायला वेळ मिळेल.

कट्टा मस्त झालेला दिसतोय. असेच मिपाकरांचे कट्टे होत राहोत आणि प्रचि/लेख येत राहोत हीच शुभेच्छा!! अवांतर- पिंचि कट्ट्यामध्ये पुणेकरांना यायला अलाऊड आहे काय? :)

मदनबाण 22/08/2022 - 18:16
फोटो आणि वृतांत दोन्ही आवडले. फोटो पाहिल्यावर काही वर्षांपूर्वी मी पैठणला गेलो होतो, तिथे एकनाथ महाराजांचा वाडा, समाधी मंदीर पाहिले होते ते या निमित्त्याने आठवले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |

चौथा कोनाडा 25/08/2022 - 13:28
झकास कट्टा, छान फोटू आणि वृत्तांत! पाभे,पिंगू, पालेकर या मिपाकरांना आणि कुटुंबीयांना पाहून मस्त वाटले. ♥ ♥ सह्याद्री फार्मचा भव्य परिसर छाप सोडून जातो. इकडं आलो तर भेट द्यावीच असे वाटण्या सारखे ठिकाण ! पाभे आणि इतर कट्टेकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!
मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२ मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी. ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे.

राष्ट्रपती भवन, अम्मा जी आणि सर जी

अनिंद्य ·

नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरचा समयोचित लेख खूप आवडला. उत्तम लेखनशैली व फोटोजची निवडही समर्पक आहे. यावरुन आठवले - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पूर्वी लोकसत्तेच्या शनिवारच्या आवृत्तीत स्तंभ लिहित असत. त्यात त्यांनी मिशन काश्मिर चित्रपटाच्या राष्ट्रपती भवनातल्या खेळाबाबतची आठवण लिहिली होती. त्या प्रसंगी चित्रपटाशी संबंधीत कलाकारांची तत्कालिन राष्ट्रपती स्व. के आर नारायणन व त्यांच्या पत्नी स्व. उषा नारायणन यांचेशी ओळख करुन देण्यात आली. तेव्हा सोनाली कुलकर्णी यांना भेटताच दोघांपैकी एकाने (श्री किंवा सौ नारायणन) तुम्ही केलेली रमाबाईं आंबेडकरांची भूमिका खूप आवडल्याचे आवर्जून सांगितले. सोनाली कुलकर्णी यांच्यासाठी ही खूपच आनंददायक गोष्ट होती.

In reply to by श्रीरंग_जोशी

अनिंद्य 17/06/2022 - 13:20
सोनाली कुलकर्णीचा किस्सा छान. उषा नारायणन बहुभाषाकोविद असल्याचे ऐकून आहे, त्या सोनालीशी मराठीत बोलल्या असतील तरी आश्चर्य वाटणार नाही. :-) प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

अनिंद्य 17/06/2022 - 11:31
बरोबर ! राष्ट्रपती भवनाचा मुघल गार्डनचा काही भाग दरवर्षी काही दिवस सर्वसामान्य जनतेसाठी उघडला जात असे. प्रणबबाबूंच्या आणि कलाम सरांच्या कारकिर्दीत भवनातील काही दालने आणि एक कलाकृतींचे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. आत बघता येते, बुकिंग आधी करावे लागते मात्र, राष्ट्रपती भवनाच्या संस्थळावर आहे माहिती. प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

गामा पैलवान 17/06/2022 - 20:46
अनिंद्य, चांगली माहिती आहे. दुर्लक्षित विषय लक्षांत आणवून देण्याची हातवटी आवडली. राष्ट्रपतीभवनात मशीद कुठनं आली, असा प्रश्न पडला. जरा शोधाशोध केल्यावर कळलं की झाकीर हुसेनाने राष्ट्रपती असतांना बांधवून घेतली. सेक्युलर ठिकाणी मशीद बांधणे हा इस्लामचा अवमान आहे. आ.न., -गा.पै.

अनिंद्य 18/06/2022 - 12:48
लेख आवडल्याचे सांगितलेल्या सर्वांचे आभार. ... सेक्युलर ठिकाणी मशीद बांधणे हा इस्लामचा अवमान आहे.... सध्या राष्ट्रपती भवनाच्या आवारात मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा आहेत. भविष्यात जिनालय, बुद्धविहार, सिनेगॉग किंवा अग्यारी बांधायची झाल्यास भरपूर जागा आहेच.

In reply to by अनिंद्य

गामा पैलवान 18/06/2022 - 21:44
अनिंद्य, भारत हा सेक्युलर देश असल्याने अधिकृतरीत्या तो नास्तिक आहे. सहाजिकंच भारताचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती नास्तिक आहे. परिणामी भारताच्या प्रमुखाचा प्रासाद नास्तिक वास्तू आहे. तिथे मशीद बांधणे सेक्युलर वा इस्लामी कोणत्याही अंगाने आजीबात ग्राह्य नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नेत्रेश 18/07/2022 - 12:30
atheist = नास्तिक secular = निधर्मी निधर्मी म्हणजे नास्तिक नव्हे. उदा: अमेरीका secular देश आहे, पण तो नास्तिक नाही. प्रत्येक डॉलरवर In God We Trust हा त्यांचा official motto छापलेला असतो.

In reply to by नेत्रेश

गामा पैलवान 18/07/2022 - 19:01
नेत्रेश, एकदम बरोबर. सही पकडे है. माझं विधान दुरुस्त करतो :
भारत हा सेक्युलर देश असल्याने अधिकृतरीत्या तो निधर्मी आहे. सहाजिकंच भारताचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती निधर्मी आहे. परिणामी भारताच्या प्रमुखाचा प्रासाद निधर्मी वास्तू आहे. तिथे मशीद बांधणे सेक्युलर वा इस्लामी कोणत्याही अंगाने आजीबात ग्राह्य नाही.
त्रुटी दाखवून दिल्याबद्दल आभार ! :-) आ.न., -गा.पै.

चौथा कोनाडा 19/06/2022 - 13:27
माहितीपुर्ण नितांत सुंदर लेख !

💖

या विषयावर मनामध्ये फारसे विचार आले नाहीत. लेख वाचून नविन माहिती मिळाली. वृत्तपत्र, मासिके यात छापण्या सारखा लेख ! या वर एक उत्तम शॉर्टफिल्म देखिल बनू शकते !

हॅटस् ऑफ अनिंद्य !

अनिंद्य 22/06/2022 - 13:57
ताज्या घडामोडींमुळे लेखविषयासंदर्भात लक्षात आलेली गोष्ट :- श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर राष्ट्रपती भवनात 'सर जी' मात्र असणार नाहीत कारण श्री मुर्मू आधीच निवर्तले आहेत. (संदर्भ - माध्यमातून प्रसिद्ध झालेला श्रीमती मुर्मू यांचा परिचय)

अनिंद्य 02/07/2022 - 20:39
आलिशान राष्ट्रपती भवनातून निवृत्तीनंतर राष्ट्रपती आणि परिवार कुठे राहायला जात असेल असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहॆ. त्याबद्दल : निवृत्त राष्ट्रपतींना त्यांच्या पसंतीच्या भारतातील कोणत्याही ठिकाणी उत्तम निवासस्थान,पुरेशी सुरक्षा आणि अन्य सोयीसुविधा पुरवण्यात येतात. तहयात. त्यांच्या मृत्यूपश्चात अम्माजी/सर जी हयात असेपर्यंत निवासस्थान आणि सर्व सोयीसुविधा वापरू शकतात. डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, व्ही व्ही गिरी, नीलम संजीव रेड्डी, आर वेंकटरमण आणि प्रतिभा पाटील ह्या राष्ट्रपतींनी निवृत्तीपश्चात दिल्लीबाहेर आपापल्या पसंतीच्या शहरात अनुक्रमे पटना, चेन्नई, बंगळुरू, चेन्नई आणि पुणे येथे वास्तव्य करणे पसंत केले. डॉ. झाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद यांचे पदावर असतांनाच निधन झाले त्यामुळे निवृत्तीपश्चात निवासाचा प्रश्न आला नाही. ज्ञानी झैल सिंग, डॉ. शंकर दयाल शर्मा, के आर नारायणन, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांना दिल्लीतील उच्चभ्रू भागात निवासस्थाने पुरवण्यात आलीत. पैकी १० राजाजी मार्ग ह्या एकाच घरात (एकावेळी नाही) निवृत्तीपश्चात राहणारे तीन महामहिम - चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी, डॉ कलाम आणि प्रणव मुखर्जी. सध्याचे राष्ट्रपती आणि अम्माजी निवृत्तीनंतर बहुदा दिल्लीच्या १२ जनपथ या पत्त्यावर राहणार आहेत.

मदनबाण 10/07/2022 - 14:19
निवृत्त राष्ट्रपतींना त्यांच्या पसंतीच्या भारतातील कोणत्याही ठिकाणी उत्तम निवासस्थान,पुरेशी सुरक्षा आणि अन्य सोयीसुविधा पुरवण्यात येतात. तहयात. खरंतर मी या धाग्यावर हा प्रतिसाद आधी लिहणार होतो, पण टाळले होते. प्रतिभा पाटिल या सगळ्यात अयोग्य व्यक्ती होत्या ज्यांना हे पद मिळणे योग्य नव्हते. अत्यंत उधळ्या, लोभी अश्या व्यक्तिमत्वाचे त्यांनी प्रदर्शन या पदावर बसुन केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठीचा मुद्दा पुढे करत त्यांना त्या पदासाठी उभे राहताना पाठिंबा दिला होता, जो मला व्यक्तिगत रित्या आवडला नव्हता असे स्मरते. असो... संदर्भ :- Pratibha Patil in soup over gifts from foreign dignitaries President Pratibha Patil grabs 2,61,000 sq ft of land meant for soldiers and officers Pratibha Patil’s Pune Bungalow: Denying the undeniable Pratibha’s Pune home a break from tradition The disastrous presidency of Pratibha Devisingh Patil जाता जाता :- मोठ्या पदांवरच्या लोकांचे ते पद सोडल्यावर जे चोचले पुरवले जातात ते आता बंद व्हावेत, तसेच आमदार-खासदार पासुन नगरसेवक पदांवर बसलेल्या लोकांची पेंशन देखील बंद व्हावी असे माझे व्यक्तिगत मत आहे. देशसेवा करण्यासाठी राजकारणात येणार्‍यां या जवळपास सर्व लोकांची एकुण संपत्ती कोट्यावधी मध्ये असताना सामान्य करदाता जो आयुषभर घासुन काम करतो आणि टॅक्स भरतो त्या पैशाची अशी नासाडी आता तरी थांबली पाहिजे. श्रीलंकेतल्या लोकांनी त्यांच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकांची घरे जाळली ती वेळ आपल्या देशात येऊ द्यायची नसेल तर यांना मिळणार्‍या सवलती आणि पेंशन बंद झाले पाहिजे. देशसेवेला वाहुन घेतल्याचे सांगुन राजकारण करणार्‍यांना पेंशन का द्यावे ? काही दुवे :- Government spends Rs. 2.7 lakh a month per MP Salaries and perks of MPs cost exchequer Rs 1,997 crore in 4 years India spent Rs 1,997 crore in 4 years on MPs' salaries, reveals RTI query Ex-MPs’ pension costs exchequer Rs 70.50 cr ₹28 crore annual expenditure on pension and family pension of Haryana MLAs Time to think of universal basic pension for all Indians and not just Govt employees

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TV

In reply to by मदनबाण

अनिंद्य 11/07/2022 - 15:44
पेंशनबंदीची सुरुवात उच्चस्तरावरून व्हावी याला सहमती. असे कधीही होणार नाही हेही तितकेच खरे. 'सेवा' करायला राजकारणात येणारे वगैरे अंधश्रद्धा कधीच दूर झाली आहे :-)

In reply to by मदनबाण

प्रतिभा पाटिल या सगळ्यात अयोग्य व्यक्ती होत्या ज्यांना हे पद मिळणे योग्य नव्हते. माझ्या मते कोविंद गी व्यक्ति सर्वात अयोग्य होती. भाजपची सत्ता यावी म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रात्री दोन वाजता ऊठवली होती, महाराष्ट्र व करिनाटकच्या राज्यपालांवर आजिबात नियंत्रण नसणे. ह्या गोष्टी पाहील्या तर राष्ट्रपती म्हणून ह्या व्यकेतिस आज्बात मान दियावासा वाटत नाही. राष्ट्रपती स्वाभिमानी नी राष्ट्रहीताचा विचार करनारा असावा, भाजपच्या हितीची विचार करनारा नसावा.

अनिंद्य 18/07/2022 - 11:39
आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपद हवेच कशाला या प्रश्नाचा उहापोह करणारा एक लेख : https://www.loksatta.com/lokrang/president-constitution-president-authority-cabinet-advised-national-interest-authority-ysh-95-3024183/

अनिंद्य 22/07/2022 - 11:10
अपेक्षेप्रमाणे श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. श्री मुर्मू आधीच निवर्तल्यामुळे राष्ट्रपती भवनाला 'सरजी' लाभणार नाहीत हे स्पष्ट आहे.

अनिंद्य 23/07/2022 - 14:58
होऊ घातलेल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे पारिवारिक जीवन कंटकाकिर्ण आहे असे दिसते. पती आणि दोन मुलगे अकाली जग सोडून गेल्यानंतर आता त्यांना कुटुंब म्हणून फक्त एक कन्या 'इतिश्री' आणि जावई 'गणेशचंद्र' एवढेच.

अनिंद्य 31/01/2023 - 11:57
१ फेब्रुवारी. पहिल्या अम्माजी राजवंशी देवींच्या कल्पनेप्रमाणे दरवर्षी १ फेब्रुवारीला 'राष्ट्रपती भवन दिवस' साजरा होतो. तसा उद्या होईल - राष्ट्रपतींचे कुटुंब, सेवक, मदतनीस, सैन्य अधिकारी आणि त्यांचा कुटुंबकबिला असे सगळे एकत्र येऊन ! उद्यापासूनच राष्ट्रपती भावनातले प्रसिद्ध मुघल गार्डन (आता नवे नाव अमृत वाटिका) नागरिकांना बघण्यासाठी खुले होईल.

नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरचा समयोचित लेख खूप आवडला. उत्तम लेखनशैली व फोटोजची निवडही समर्पक आहे. यावरुन आठवले - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पूर्वी लोकसत्तेच्या शनिवारच्या आवृत्तीत स्तंभ लिहित असत. त्यात त्यांनी मिशन काश्मिर चित्रपटाच्या राष्ट्रपती भवनातल्या खेळाबाबतची आठवण लिहिली होती. त्या प्रसंगी चित्रपटाशी संबंधीत कलाकारांची तत्कालिन राष्ट्रपती स्व. के आर नारायणन व त्यांच्या पत्नी स्व. उषा नारायणन यांचेशी ओळख करुन देण्यात आली. तेव्हा सोनाली कुलकर्णी यांना भेटताच दोघांपैकी एकाने (श्री किंवा सौ नारायणन) तुम्ही केलेली रमाबाईं आंबेडकरांची भूमिका खूप आवडल्याचे आवर्जून सांगितले. सोनाली कुलकर्णी यांच्यासाठी ही खूपच आनंददायक गोष्ट होती.

In reply to by श्रीरंग_जोशी

अनिंद्य 17/06/2022 - 13:20
सोनाली कुलकर्णीचा किस्सा छान. उषा नारायणन बहुभाषाकोविद असल्याचे ऐकून आहे, त्या सोनालीशी मराठीत बोलल्या असतील तरी आश्चर्य वाटणार नाही. :-) प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

अनिंद्य 17/06/2022 - 11:31
बरोबर ! राष्ट्रपती भवनाचा मुघल गार्डनचा काही भाग दरवर्षी काही दिवस सर्वसामान्य जनतेसाठी उघडला जात असे. प्रणबबाबूंच्या आणि कलाम सरांच्या कारकिर्दीत भवनातील काही दालने आणि एक कलाकृतींचे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. आत बघता येते, बुकिंग आधी करावे लागते मात्र, राष्ट्रपती भवनाच्या संस्थळावर आहे माहिती. प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

गामा पैलवान 17/06/2022 - 20:46
अनिंद्य, चांगली माहिती आहे. दुर्लक्षित विषय लक्षांत आणवून देण्याची हातवटी आवडली. राष्ट्रपतीभवनात मशीद कुठनं आली, असा प्रश्न पडला. जरा शोधाशोध केल्यावर कळलं की झाकीर हुसेनाने राष्ट्रपती असतांना बांधवून घेतली. सेक्युलर ठिकाणी मशीद बांधणे हा इस्लामचा अवमान आहे. आ.न., -गा.पै.

अनिंद्य 18/06/2022 - 12:48
लेख आवडल्याचे सांगितलेल्या सर्वांचे आभार. ... सेक्युलर ठिकाणी मशीद बांधणे हा इस्लामचा अवमान आहे.... सध्या राष्ट्रपती भवनाच्या आवारात मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा आहेत. भविष्यात जिनालय, बुद्धविहार, सिनेगॉग किंवा अग्यारी बांधायची झाल्यास भरपूर जागा आहेच.

In reply to by अनिंद्य

गामा पैलवान 18/06/2022 - 21:44
अनिंद्य, भारत हा सेक्युलर देश असल्याने अधिकृतरीत्या तो नास्तिक आहे. सहाजिकंच भारताचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती नास्तिक आहे. परिणामी भारताच्या प्रमुखाचा प्रासाद नास्तिक वास्तू आहे. तिथे मशीद बांधणे सेक्युलर वा इस्लामी कोणत्याही अंगाने आजीबात ग्राह्य नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नेत्रेश 18/07/2022 - 12:30
atheist = नास्तिक secular = निधर्मी निधर्मी म्हणजे नास्तिक नव्हे. उदा: अमेरीका secular देश आहे, पण तो नास्तिक नाही. प्रत्येक डॉलरवर In God We Trust हा त्यांचा official motto छापलेला असतो.

In reply to by नेत्रेश

गामा पैलवान 18/07/2022 - 19:01
नेत्रेश, एकदम बरोबर. सही पकडे है. माझं विधान दुरुस्त करतो :
भारत हा सेक्युलर देश असल्याने अधिकृतरीत्या तो निधर्मी आहे. सहाजिकंच भारताचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती निधर्मी आहे. परिणामी भारताच्या प्रमुखाचा प्रासाद निधर्मी वास्तू आहे. तिथे मशीद बांधणे सेक्युलर वा इस्लामी कोणत्याही अंगाने आजीबात ग्राह्य नाही.
त्रुटी दाखवून दिल्याबद्दल आभार ! :-) आ.न., -गा.पै.

चौथा कोनाडा 19/06/2022 - 13:27
माहितीपुर्ण नितांत सुंदर लेख !

💖

या विषयावर मनामध्ये फारसे विचार आले नाहीत. लेख वाचून नविन माहिती मिळाली. वृत्तपत्र, मासिके यात छापण्या सारखा लेख ! या वर एक उत्तम शॉर्टफिल्म देखिल बनू शकते !

हॅटस् ऑफ अनिंद्य !

अनिंद्य 22/06/2022 - 13:57
ताज्या घडामोडींमुळे लेखविषयासंदर्भात लक्षात आलेली गोष्ट :- श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर राष्ट्रपती भवनात 'सर जी' मात्र असणार नाहीत कारण श्री मुर्मू आधीच निवर्तले आहेत. (संदर्भ - माध्यमातून प्रसिद्ध झालेला श्रीमती मुर्मू यांचा परिचय)

अनिंद्य 02/07/2022 - 20:39
आलिशान राष्ट्रपती भवनातून निवृत्तीनंतर राष्ट्रपती आणि परिवार कुठे राहायला जात असेल असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहॆ. त्याबद्दल : निवृत्त राष्ट्रपतींना त्यांच्या पसंतीच्या भारतातील कोणत्याही ठिकाणी उत्तम निवासस्थान,पुरेशी सुरक्षा आणि अन्य सोयीसुविधा पुरवण्यात येतात. तहयात. त्यांच्या मृत्यूपश्चात अम्माजी/सर जी हयात असेपर्यंत निवासस्थान आणि सर्व सोयीसुविधा वापरू शकतात. डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, व्ही व्ही गिरी, नीलम संजीव रेड्डी, आर वेंकटरमण आणि प्रतिभा पाटील ह्या राष्ट्रपतींनी निवृत्तीपश्चात दिल्लीबाहेर आपापल्या पसंतीच्या शहरात अनुक्रमे पटना, चेन्नई, बंगळुरू, चेन्नई आणि पुणे येथे वास्तव्य करणे पसंत केले. डॉ. झाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद यांचे पदावर असतांनाच निधन झाले त्यामुळे निवृत्तीपश्चात निवासाचा प्रश्न आला नाही. ज्ञानी झैल सिंग, डॉ. शंकर दयाल शर्मा, के आर नारायणन, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांना दिल्लीतील उच्चभ्रू भागात निवासस्थाने पुरवण्यात आलीत. पैकी १० राजाजी मार्ग ह्या एकाच घरात (एकावेळी नाही) निवृत्तीपश्चात राहणारे तीन महामहिम - चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी, डॉ कलाम आणि प्रणव मुखर्जी. सध्याचे राष्ट्रपती आणि अम्माजी निवृत्तीनंतर बहुदा दिल्लीच्या १२ जनपथ या पत्त्यावर राहणार आहेत.

मदनबाण 10/07/2022 - 14:19
निवृत्त राष्ट्रपतींना त्यांच्या पसंतीच्या भारतातील कोणत्याही ठिकाणी उत्तम निवासस्थान,पुरेशी सुरक्षा आणि अन्य सोयीसुविधा पुरवण्यात येतात. तहयात. खरंतर मी या धाग्यावर हा प्रतिसाद आधी लिहणार होतो, पण टाळले होते. प्रतिभा पाटिल या सगळ्यात अयोग्य व्यक्ती होत्या ज्यांना हे पद मिळणे योग्य नव्हते. अत्यंत उधळ्या, लोभी अश्या व्यक्तिमत्वाचे त्यांनी प्रदर्शन या पदावर बसुन केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठीचा मुद्दा पुढे करत त्यांना त्या पदासाठी उभे राहताना पाठिंबा दिला होता, जो मला व्यक्तिगत रित्या आवडला नव्हता असे स्मरते. असो... संदर्भ :- Pratibha Patil in soup over gifts from foreign dignitaries President Pratibha Patil grabs 2,61,000 sq ft of land meant for soldiers and officers Pratibha Patil’s Pune Bungalow: Denying the undeniable Pratibha’s Pune home a break from tradition The disastrous presidency of Pratibha Devisingh Patil जाता जाता :- मोठ्या पदांवरच्या लोकांचे ते पद सोडल्यावर जे चोचले पुरवले जातात ते आता बंद व्हावेत, तसेच आमदार-खासदार पासुन नगरसेवक पदांवर बसलेल्या लोकांची पेंशन देखील बंद व्हावी असे माझे व्यक्तिगत मत आहे. देशसेवा करण्यासाठी राजकारणात येणार्‍यां या जवळपास सर्व लोकांची एकुण संपत्ती कोट्यावधी मध्ये असताना सामान्य करदाता जो आयुषभर घासुन काम करतो आणि टॅक्स भरतो त्या पैशाची अशी नासाडी आता तरी थांबली पाहिजे. श्रीलंकेतल्या लोकांनी त्यांच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकांची घरे जाळली ती वेळ आपल्या देशात येऊ द्यायची नसेल तर यांना मिळणार्‍या सवलती आणि पेंशन बंद झाले पाहिजे. देशसेवेला वाहुन घेतल्याचे सांगुन राजकारण करणार्‍यांना पेंशन का द्यावे ? काही दुवे :- Government spends Rs. 2.7 lakh a month per MP Salaries and perks of MPs cost exchequer Rs 1,997 crore in 4 years India spent Rs 1,997 crore in 4 years on MPs' salaries, reveals RTI query Ex-MPs’ pension costs exchequer Rs 70.50 cr ₹28 crore annual expenditure on pension and family pension of Haryana MLAs Time to think of universal basic pension for all Indians and not just Govt employees

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TV

In reply to by मदनबाण

अनिंद्य 11/07/2022 - 15:44
पेंशनबंदीची सुरुवात उच्चस्तरावरून व्हावी याला सहमती. असे कधीही होणार नाही हेही तितकेच खरे. 'सेवा' करायला राजकारणात येणारे वगैरे अंधश्रद्धा कधीच दूर झाली आहे :-)

In reply to by मदनबाण

प्रतिभा पाटिल या सगळ्यात अयोग्य व्यक्ती होत्या ज्यांना हे पद मिळणे योग्य नव्हते. माझ्या मते कोविंद गी व्यक्ति सर्वात अयोग्य होती. भाजपची सत्ता यावी म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रात्री दोन वाजता ऊठवली होती, महाराष्ट्र व करिनाटकच्या राज्यपालांवर आजिबात नियंत्रण नसणे. ह्या गोष्टी पाहील्या तर राष्ट्रपती म्हणून ह्या व्यकेतिस आज्बात मान दियावासा वाटत नाही. राष्ट्रपती स्वाभिमानी नी राष्ट्रहीताचा विचार करनारा असावा, भाजपच्या हितीची विचार करनारा नसावा.

अनिंद्य 18/07/2022 - 11:39
आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपद हवेच कशाला या प्रश्नाचा उहापोह करणारा एक लेख : https://www.loksatta.com/lokrang/president-constitution-president-authority-cabinet-advised-national-interest-authority-ysh-95-3024183/

अनिंद्य 22/07/2022 - 11:10
अपेक्षेप्रमाणे श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. श्री मुर्मू आधीच निवर्तल्यामुळे राष्ट्रपती भवनाला 'सरजी' लाभणार नाहीत हे स्पष्ट आहे.

अनिंद्य 23/07/2022 - 14:58
होऊ घातलेल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे पारिवारिक जीवन कंटकाकिर्ण आहे असे दिसते. पती आणि दोन मुलगे अकाली जग सोडून गेल्यानंतर आता त्यांना कुटुंब म्हणून फक्त एक कन्या 'इतिश्री' आणि जावई 'गणेशचंद्र' एवढेच.

अनिंद्य 31/01/2023 - 11:57
१ फेब्रुवारी. पहिल्या अम्माजी राजवंशी देवींच्या कल्पनेप्रमाणे दरवर्षी १ फेब्रुवारीला 'राष्ट्रपती भवन दिवस' साजरा होतो. तसा उद्या होईल - राष्ट्रपतींचे कुटुंब, सेवक, मदतनीस, सैन्य अधिकारी आणि त्यांचा कुटुंबकबिला असे सगळे एकत्र येऊन ! उद्यापासूनच राष्ट्रपती भावनातले प्रसिद्ध मुघल गार्डन (आता नवे नाव अमृत वाटिका) नागरिकांना बघण्यासाठी खुले होईल.
 भारताचे नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

एक किस्सा

नचिकेत जवखेडकर ·

विजुभाऊ 03/06/2022 - 09:13
मी दक्षीण अफ्रिकेत असताना तेथील घरमालकांशी बोलताना संभाषणात भांग हा विषय आला. भाम्ग आणि त्याचे परिणाम यावर मजेत बोलत होतो. तिथेच त्या घर मालकांचा भाच्चाही होता. त्याने मला भीम्ग बनवता येईल का असे विचारले. मी म्हणालो की पत्ती मिळाली की बनवता येते. दोन दिवसांनी तो भांग म्हणजे मारियुवाना ची डबा भरून पत्ती आणली आणि भांग करून दे म्हणाला. तो डबा पाहून माझी पार तंतरली. त्याला ती पाने ही नाहीत असे सांगून कसे बसे परत पाठवून दिले. या नार्कोटिक्स चा वास तुमच्या सामानात पस्तीस ते चाळीस दिवस टिकून रहातो. आणि कुत्र्यांना तो ओळखू येतो. पण त्या नंतर कानाला खडा लावला. भांग या विषयावर कोणाशीही बोलायचे नाही ठरवले

योगी९०० 03/06/2022 - 09:53
वाचलात थोडक्यात.. परदेशातच काय पण कुठेही थोड्याफार ओळखीने कुणावरही विश्वास ठेवायचा नसतो. अगदीच जर मदत करावी वाटली तर बॅग उघडून त्यात काय सामान आहे ह्याची खातर जमा करून घ्यावी. त्या बॅग मध्ये शस्त्र किंवा ड्रग असते तर तुम्ही नक्की अडकला असतात. उर्मिलाच्या "एक हसिना थी" ह्या चित्रपटात असेच दाखवून तिला अडकवण्यात आलेले दाखवले होते. बाकी तुमची लेखनशैली आवडली. किस्सा शेअर करून इतरांना सावध केल्याबद्दल धन्यवाद.

तर्कवादी 03/06/2022 - 11:12
जपानी विद्यापीठाच्या ऑफिसने तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला सहकार्य केले,धीर दिला हे महत्वाचे. पाश्चात्य देशात अशा प्रकारे सहजपणे सहकार्य मिळाले असते का याबद्दल शंका वाटते. बाकी नेहमी सावधगिरी बाळगणे योग्यच. सहज कुणावर विश्वास टाकणे जोखमीचे असू शकते. एकवेळ पदरचे काही पैसे बुडालेत तर ते नुकसान सहन करता येते पण इतर आफत नको.. बाकी लेखन चांगलं आहे. अधिक अर्थपुर्ण शीर्षक देता आले असते.

एकदम डोळे उघडणारा अनुभव. कोणालातरी मदत करण्याच्या फंदात पडुन तुमचे मात्र ३-४ महीने उगाच तणावात गेले. विद्यापीठाने तुमची बाजु सांभाळुन घेतली हे मात्र बरे झाले.

गवि 03/06/2022 - 12:56
बापरे. फारच वाईट अनुभव. परदेशात तर असे काही फारच तणावकारक ठरते. आपल्या देशात किमान आपल्याला काहीतरी सिस्टीमची ओळख तरी असते. शिवाय अशा प्रसंगामुळे तो देश किंवा ते ठिकाण यांच्याशीच अप्रिय आठवणी जोडल्या जात असाव्यात. एकूण विश्वास ठेवणे हे तीस चाळीस वर्षांपूर्वी जितके सहज होते तसे आता उरले नाही हे नक्की. पूर्वी लहान मुलेही शेजारी किंवा कोणाच्या घरी सहज सोडली जात असत. एकमेकांकडे हक्काने काही ठेवायला देत, उसने नेत.. गावी, परदेशी जाताना कोणाचेही डबे, पदार्थ, वस्तू पोचवल्या जात. कोणालाही फार खोलात चौकशी न करता आसरा दिला जाई. स्टेशनात सामानाकडे जरा लक्ष ठेवा असे वरकरणी सभ्य दिसत असलेल्या अनोळखी व्यक्तीलाही सांगितले जाई. आता सर्वत्र सावधानता दिसते.

In reply to by गवि

एकूण विश्वास ठेवणे हे तीस चाळीस वर्षांपूर्वी जितके सहज होते तसे आता उरले नाही हे नक्की.
सूर्यकांत - जयश्री गडकर - राजशेखर यांचा साधी माणसे हा चित्रपट किती जुना आहे? मीच ३५ वर्षांपूर्वी पाहिला आहे. त्यात असेच दुसर्‍यावर विश्वास ठेवल्याने काय अनर्थ ओढवतो हे दाखविले आहे. तेव्हाही विश्वास टाकला की गळा कापला जाण्याची बरीच शक्यता असायची पण आजच्या सारखी संवाद सुलभता नसल्याने या बातमा इतरापर्यंत पोचत नसत आणि अर्थातच त्यामुळे फसवणूक करणार्‍यांची अजुनच चंगळ व्हायची. आता जसे ऑनलाईन फ्रॉड होतात तसे त्याकाळी गणिती कोडे भरुन द्या रेडिओ / टेपरेकॉर्डर बक्षीस देऊ टाईपचे फ्रॉड होत. जालंधर, लुधियानाचा पत्ता असायचा.

Bhakti 03/06/2022 - 14:05
महाविद्यालयीन प्रशासनाने तुमची मदत केली,हे चांगले.

सौन्दर्य 03/06/2022 - 23:33
सावधगिरी ही सर्वत्र घेतलीच पाहिजे. ज्याला कुणाला दुसऱ्याला गोत्यात आणायचे असेल त्याच्याकडे हजारो मार्ग असतात. मुबईहून अयोद्धेयला जायला (की आणखी कुठे हे फारसे आठवत नाही) एक अवध एक्सप्रेस नावाची गाडी होती. ही गाडी मुंबईहून रात्री साडे आठला सुटायची व बडोद्याला सकाळी पाच वाजता पोहोचायची. ह्यात खूपसे गुजरातचे प्रवासी असायचे. रात्री गाडी सुटली की खूपशी मंडळी जेवणाचे डबे सोडायची व जेऊन झाल्यावर निजायची. ह्या गाडीत भामटे एखादं सावज हेरून त्याच्याशी मैत्री करायचे व जेवताना आपले अन्न त्याच्याशी वाटून खायचे. ह्या भामट्यांनी त्या अन्नात गुंगीचे औषध मिसळलेले असायचे, ते खाऊन असा बेसावध प्रवाशी बेशुद्ध पडला की त्याचे सगळे सामान घेऊन मधल्याच कोणत्यातरी स्टेशनवर उतरून पसार व्हायचे. माझ्या माहितीप्रमाणे दररोज एखादी तरी अशी केस रेल्वे पोलिसांकडे यायची. पोलिसांनी डब्यातला पहारा वाढवला तेंव्हा कुठे अश्या घटना कमी झाल्या. ह्या गाडीला 'बेभान एक्सप्रेस' असे टोपण नाव तेंव्हा पडले होते. विमान प्रवासात भरपूर खबरदारी घेणे अटळ आहे. विमानातील एखादा सहप्रवासी किंवा मधल्या एखादया स्टॉप ओव्हर मध्ये भेटलेला सहप्रवासी तुम्हाला गोत्यात आणू शकतो आणि जर ही घटना दुसऱ्या देशात घडली तर मग तुमच्या हालाला पारावरच उरणार नाही. कित्येक वेळा भिडस्त स्वभावामुळे किंवा 'ह्यात काय झाले ?' अशा बेपर्वाईमुले देखील त्रास होती शकतो, त्यामुळे 'सुरक्षा हटी, दुर्घटना घटी' हे चिरंतर सत्य आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासात बॉम्ब, गन, टेररिस्ट असले शब्द सुद्धा उच्चारू नयेत कारण कुठे मायक्रोफोन्स असतील, किंवा साध्या कपड्यातला सुरक्षा अधिकारी वावरत असेल हे सांगता येणं कठीण आहे. माझ्या बाबतीतीला एक किस्सा लवकरच सांगेन.

कंजूस 04/06/2022 - 06:47
नवख्या माणसाला यामुळे गोत्यात यावे लागते. अगोदर कुणी किस्से सांगितले असले तर साशंक राहू शकतो. रेल्वे प्रवासाचेही असे आहे.

तुर्रमखान 04/06/2022 - 17:57
असल्या मदती (एखाद्या गोष्टीची जबाबदारी [लायबलिटी] घेणे किंवा आर्थिक वगैरे) करताना ओळख किती चांगली (ती व्यक्ती आपल्याबरोबर किती चांगली वागते) आहे त्यापेक्षा ती किती जुनी आहे ते बघावं. हॉस्टेल मध्ये किंवा फेसबुक्/वॉट्सअ‍ॅप गृपमधून ओळख झालेले काहे लोक अचानकच चांगले वागू लागले की हल्ली शंका येते.

योगी९०० 05/06/2022 - 12:13
एक वेगळाच अनुभव फार पुर्वी, म्हणजे २० वर्षापुर्वी आला होता. तो मिपावर एका वेगळ्या टॉपिकच्या धाग्यात लिहीला होता. तो इथे थोडक्यात टाकतो. दिल्लीवरून मुंबईला राजधानीतुन येताना आम्ही एकाच कुपेतील सहप्रवासी छान गप्पा, विविध विषयांवर वादावादी असे करून छान प्रवास केला. जेव्हा गप्पा मारायचो तेव्हा बाजूच्या कुपेतला एक चाळीशीतला माणूस आमच्या इथे यायचा व प्रत्येकाकडे निरखून पहायचा. नंतर त्याने प्रत्येकाचा नंबर घेतला होता. हा प्रवास झाल्यावर ३-४ दिवसांनी त्याने मला फोन करून घरी मी एकटाच आहे, या जेवायला अश्या टाईपचे आमंत्रण दिले. त्याचा उद्देश वेगळा होता. त्यानंतर प्रवासात कुणाला फोन नंबर द्यायचे शक्य तो टाळतो. हा किस्सा डिटेलमध्ये खालच्या धाग्यात लिहीला आहे. https://www.misalpav.com/node/5288

In reply to by योगी९००

हे असले अनूभव मलाही आलेत. मित्रांना सांगीतले तर प्रत्येकाला कधीना कधी असा अनूभव येऊन गेलाय कळाले.

चौथा कोनाडा 05/06/2022 - 12:39
ढुंगणघामफोडू थरारक अनुभव ! तुमच्या तणावाची कल्पना आली, नशिब काही वाईट झालं नाही ! मस्त लिहिलंय, येऊ द्यात असे किस्से, नाहीतरी मिपा बर्‍याचदा मोनोटोनस होतं !

कुमार सर, ज्ञानोबाचे पैजार, योगी, विजुभाऊ, कर्नलतपस्वी, तर्कवादी, राजेंद्र मेहेंदळे, श्वेता, गवि, भक्ती, अमरेंद्र बाहुबली, सौंदर्य, कंजूस, तुर्रमखान,चौथा कोनाडा सर्वांचे आभार.

In reply to by जेम्स वांड

तुम्ही ताण घेण्याची खरंच गरज नव्हती सर, असे मला वाटते.
ताण नव्हे तान. ( शब्दाला पुरावा हवा असेल तर प्रा. डॉ. बिरुटे आणि उजवे यांच्यातील मिपावरील कोणतीही चर्चा उघडून पाहणे. :) बाकी वाक्याशी सहमत !

In reply to by धर्मराजमुटके

Trump 27/08/2022 - 11:18
ताण शब्द बरोबर आहे. तान म्हणजे गायकाची तान. ------------------------ https://www.shabdkosh.com/hi/dictionary/marathi-english/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3-meaning-in-english ताण तणाव (Stress) हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. तणाव शारीरिक अथवा मानसिक असू शकतो.

In reply to by Trump

तुम्ही वाक्याच्या शेवटी दिलेली स्मायली पाहायचे विसरला वाटते. असो. प्रा. डॉ. नेहमी अशीच शब्दरचना करतात म्हणून आम्ही एक प्रयत्न करुन बघीतला. असो.

शाम भागवत 24/08/2022 - 12:27
अरेच्या हे वाचलेच नव्हते. खरंच. ताण येण्यासारखीच गोष्ट होती. घरी कळवले नाहीत ते बरेच केले. त्यांनाही ताण आला असता व त्यांनी तुमच्या प्रेमापोटी त्याबाबत तुमच्याकडे चौकशा चालू ठेऊन प्रश्न जिवंत ठेवला असता. असो. तुमचा भोग तुम्ही भोगून संपवलाय. त्यामुळे तुमची कुंडली तेवढी साफ झालीय. :)

टर्मीनेटर 02/09/2022 - 08:25
हा लेख वाचनातुन सुटला होता! 'एक किस्सा' अशा शिर्षकाचे अनेक लेख मिपावर आले असल्याने जुना लेख वर आला असावा अशा समजुतीतुन कदाचित उघडला गेला नसेल. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला आहे. लेखातला किस्सा आवडला 👍

विजुभाऊ 03/06/2022 - 09:13
मी दक्षीण अफ्रिकेत असताना तेथील घरमालकांशी बोलताना संभाषणात भांग हा विषय आला. भाम्ग आणि त्याचे परिणाम यावर मजेत बोलत होतो. तिथेच त्या घर मालकांचा भाच्चाही होता. त्याने मला भीम्ग बनवता येईल का असे विचारले. मी म्हणालो की पत्ती मिळाली की बनवता येते. दोन दिवसांनी तो भांग म्हणजे मारियुवाना ची डबा भरून पत्ती आणली आणि भांग करून दे म्हणाला. तो डबा पाहून माझी पार तंतरली. त्याला ती पाने ही नाहीत असे सांगून कसे बसे परत पाठवून दिले. या नार्कोटिक्स चा वास तुमच्या सामानात पस्तीस ते चाळीस दिवस टिकून रहातो. आणि कुत्र्यांना तो ओळखू येतो. पण त्या नंतर कानाला खडा लावला. भांग या विषयावर कोणाशीही बोलायचे नाही ठरवले

योगी९०० 03/06/2022 - 09:53
वाचलात थोडक्यात.. परदेशातच काय पण कुठेही थोड्याफार ओळखीने कुणावरही विश्वास ठेवायचा नसतो. अगदीच जर मदत करावी वाटली तर बॅग उघडून त्यात काय सामान आहे ह्याची खातर जमा करून घ्यावी. त्या बॅग मध्ये शस्त्र किंवा ड्रग असते तर तुम्ही नक्की अडकला असतात. उर्मिलाच्या "एक हसिना थी" ह्या चित्रपटात असेच दाखवून तिला अडकवण्यात आलेले दाखवले होते. बाकी तुमची लेखनशैली आवडली. किस्सा शेअर करून इतरांना सावध केल्याबद्दल धन्यवाद.

तर्कवादी 03/06/2022 - 11:12
जपानी विद्यापीठाच्या ऑफिसने तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला सहकार्य केले,धीर दिला हे महत्वाचे. पाश्चात्य देशात अशा प्रकारे सहजपणे सहकार्य मिळाले असते का याबद्दल शंका वाटते. बाकी नेहमी सावधगिरी बाळगणे योग्यच. सहज कुणावर विश्वास टाकणे जोखमीचे असू शकते. एकवेळ पदरचे काही पैसे बुडालेत तर ते नुकसान सहन करता येते पण इतर आफत नको.. बाकी लेखन चांगलं आहे. अधिक अर्थपुर्ण शीर्षक देता आले असते.

एकदम डोळे उघडणारा अनुभव. कोणालातरी मदत करण्याच्या फंदात पडुन तुमचे मात्र ३-४ महीने उगाच तणावात गेले. विद्यापीठाने तुमची बाजु सांभाळुन घेतली हे मात्र बरे झाले.

गवि 03/06/2022 - 12:56
बापरे. फारच वाईट अनुभव. परदेशात तर असे काही फारच तणावकारक ठरते. आपल्या देशात किमान आपल्याला काहीतरी सिस्टीमची ओळख तरी असते. शिवाय अशा प्रसंगामुळे तो देश किंवा ते ठिकाण यांच्याशीच अप्रिय आठवणी जोडल्या जात असाव्यात. एकूण विश्वास ठेवणे हे तीस चाळीस वर्षांपूर्वी जितके सहज होते तसे आता उरले नाही हे नक्की. पूर्वी लहान मुलेही शेजारी किंवा कोणाच्या घरी सहज सोडली जात असत. एकमेकांकडे हक्काने काही ठेवायला देत, उसने नेत.. गावी, परदेशी जाताना कोणाचेही डबे, पदार्थ, वस्तू पोचवल्या जात. कोणालाही फार खोलात चौकशी न करता आसरा दिला जाई. स्टेशनात सामानाकडे जरा लक्ष ठेवा असे वरकरणी सभ्य दिसत असलेल्या अनोळखी व्यक्तीलाही सांगितले जाई. आता सर्वत्र सावधानता दिसते.

In reply to by गवि

एकूण विश्वास ठेवणे हे तीस चाळीस वर्षांपूर्वी जितके सहज होते तसे आता उरले नाही हे नक्की.
सूर्यकांत - जयश्री गडकर - राजशेखर यांचा साधी माणसे हा चित्रपट किती जुना आहे? मीच ३५ वर्षांपूर्वी पाहिला आहे. त्यात असेच दुसर्‍यावर विश्वास ठेवल्याने काय अनर्थ ओढवतो हे दाखविले आहे. तेव्हाही विश्वास टाकला की गळा कापला जाण्याची बरीच शक्यता असायची पण आजच्या सारखी संवाद सुलभता नसल्याने या बातमा इतरापर्यंत पोचत नसत आणि अर्थातच त्यामुळे फसवणूक करणार्‍यांची अजुनच चंगळ व्हायची. आता जसे ऑनलाईन फ्रॉड होतात तसे त्याकाळी गणिती कोडे भरुन द्या रेडिओ / टेपरेकॉर्डर बक्षीस देऊ टाईपचे फ्रॉड होत. जालंधर, लुधियानाचा पत्ता असायचा.

Bhakti 03/06/2022 - 14:05
महाविद्यालयीन प्रशासनाने तुमची मदत केली,हे चांगले.

सौन्दर्य 03/06/2022 - 23:33
सावधगिरी ही सर्वत्र घेतलीच पाहिजे. ज्याला कुणाला दुसऱ्याला गोत्यात आणायचे असेल त्याच्याकडे हजारो मार्ग असतात. मुबईहून अयोद्धेयला जायला (की आणखी कुठे हे फारसे आठवत नाही) एक अवध एक्सप्रेस नावाची गाडी होती. ही गाडी मुंबईहून रात्री साडे आठला सुटायची व बडोद्याला सकाळी पाच वाजता पोहोचायची. ह्यात खूपसे गुजरातचे प्रवासी असायचे. रात्री गाडी सुटली की खूपशी मंडळी जेवणाचे डबे सोडायची व जेऊन झाल्यावर निजायची. ह्या गाडीत भामटे एखादं सावज हेरून त्याच्याशी मैत्री करायचे व जेवताना आपले अन्न त्याच्याशी वाटून खायचे. ह्या भामट्यांनी त्या अन्नात गुंगीचे औषध मिसळलेले असायचे, ते खाऊन असा बेसावध प्रवाशी बेशुद्ध पडला की त्याचे सगळे सामान घेऊन मधल्याच कोणत्यातरी स्टेशनवर उतरून पसार व्हायचे. माझ्या माहितीप्रमाणे दररोज एखादी तरी अशी केस रेल्वे पोलिसांकडे यायची. पोलिसांनी डब्यातला पहारा वाढवला तेंव्हा कुठे अश्या घटना कमी झाल्या. ह्या गाडीला 'बेभान एक्सप्रेस' असे टोपण नाव तेंव्हा पडले होते. विमान प्रवासात भरपूर खबरदारी घेणे अटळ आहे. विमानातील एखादा सहप्रवासी किंवा मधल्या एखादया स्टॉप ओव्हर मध्ये भेटलेला सहप्रवासी तुम्हाला गोत्यात आणू शकतो आणि जर ही घटना दुसऱ्या देशात घडली तर मग तुमच्या हालाला पारावरच उरणार नाही. कित्येक वेळा भिडस्त स्वभावामुळे किंवा 'ह्यात काय झाले ?' अशा बेपर्वाईमुले देखील त्रास होती शकतो, त्यामुळे 'सुरक्षा हटी, दुर्घटना घटी' हे चिरंतर सत्य आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासात बॉम्ब, गन, टेररिस्ट असले शब्द सुद्धा उच्चारू नयेत कारण कुठे मायक्रोफोन्स असतील, किंवा साध्या कपड्यातला सुरक्षा अधिकारी वावरत असेल हे सांगता येणं कठीण आहे. माझ्या बाबतीतीला एक किस्सा लवकरच सांगेन.

कंजूस 04/06/2022 - 06:47
नवख्या माणसाला यामुळे गोत्यात यावे लागते. अगोदर कुणी किस्से सांगितले असले तर साशंक राहू शकतो. रेल्वे प्रवासाचेही असे आहे.

तुर्रमखान 04/06/2022 - 17:57
असल्या मदती (एखाद्या गोष्टीची जबाबदारी [लायबलिटी] घेणे किंवा आर्थिक वगैरे) करताना ओळख किती चांगली (ती व्यक्ती आपल्याबरोबर किती चांगली वागते) आहे त्यापेक्षा ती किती जुनी आहे ते बघावं. हॉस्टेल मध्ये किंवा फेसबुक्/वॉट्सअ‍ॅप गृपमधून ओळख झालेले काहे लोक अचानकच चांगले वागू लागले की हल्ली शंका येते.

योगी९०० 05/06/2022 - 12:13
एक वेगळाच अनुभव फार पुर्वी, म्हणजे २० वर्षापुर्वी आला होता. तो मिपावर एका वेगळ्या टॉपिकच्या धाग्यात लिहीला होता. तो इथे थोडक्यात टाकतो. दिल्लीवरून मुंबईला राजधानीतुन येताना आम्ही एकाच कुपेतील सहप्रवासी छान गप्पा, विविध विषयांवर वादावादी असे करून छान प्रवास केला. जेव्हा गप्पा मारायचो तेव्हा बाजूच्या कुपेतला एक चाळीशीतला माणूस आमच्या इथे यायचा व प्रत्येकाकडे निरखून पहायचा. नंतर त्याने प्रत्येकाचा नंबर घेतला होता. हा प्रवास झाल्यावर ३-४ दिवसांनी त्याने मला फोन करून घरी मी एकटाच आहे, या जेवायला अश्या टाईपचे आमंत्रण दिले. त्याचा उद्देश वेगळा होता. त्यानंतर प्रवासात कुणाला फोन नंबर द्यायचे शक्य तो टाळतो. हा किस्सा डिटेलमध्ये खालच्या धाग्यात लिहीला आहे. https://www.misalpav.com/node/5288

In reply to by योगी९००

हे असले अनूभव मलाही आलेत. मित्रांना सांगीतले तर प्रत्येकाला कधीना कधी असा अनूभव येऊन गेलाय कळाले.

चौथा कोनाडा 05/06/2022 - 12:39
ढुंगणघामफोडू थरारक अनुभव ! तुमच्या तणावाची कल्पना आली, नशिब काही वाईट झालं नाही ! मस्त लिहिलंय, येऊ द्यात असे किस्से, नाहीतरी मिपा बर्‍याचदा मोनोटोनस होतं !

कुमार सर, ज्ञानोबाचे पैजार, योगी, विजुभाऊ, कर्नलतपस्वी, तर्कवादी, राजेंद्र मेहेंदळे, श्वेता, गवि, भक्ती, अमरेंद्र बाहुबली, सौंदर्य, कंजूस, तुर्रमखान,चौथा कोनाडा सर्वांचे आभार.

In reply to by जेम्स वांड

तुम्ही ताण घेण्याची खरंच गरज नव्हती सर, असे मला वाटते.
ताण नव्हे तान. ( शब्दाला पुरावा हवा असेल तर प्रा. डॉ. बिरुटे आणि उजवे यांच्यातील मिपावरील कोणतीही चर्चा उघडून पाहणे. :) बाकी वाक्याशी सहमत !

In reply to by धर्मराजमुटके

Trump 27/08/2022 - 11:18
ताण शब्द बरोबर आहे. तान म्हणजे गायकाची तान. ------------------------ https://www.shabdkosh.com/hi/dictionary/marathi-english/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3-meaning-in-english ताण तणाव (Stress) हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. तणाव शारीरिक अथवा मानसिक असू शकतो.

In reply to by Trump

तुम्ही वाक्याच्या शेवटी दिलेली स्मायली पाहायचे विसरला वाटते. असो. प्रा. डॉ. नेहमी अशीच शब्दरचना करतात म्हणून आम्ही एक प्रयत्न करुन बघीतला. असो.

शाम भागवत 24/08/2022 - 12:27
अरेच्या हे वाचलेच नव्हते. खरंच. ताण येण्यासारखीच गोष्ट होती. घरी कळवले नाहीत ते बरेच केले. त्यांनाही ताण आला असता व त्यांनी तुमच्या प्रेमापोटी त्याबाबत तुमच्याकडे चौकशा चालू ठेऊन प्रश्न जिवंत ठेवला असता. असो. तुमचा भोग तुम्ही भोगून संपवलाय. त्यामुळे तुमची कुंडली तेवढी साफ झालीय. :)

टर्मीनेटर 02/09/2022 - 08:25
हा लेख वाचनातुन सुटला होता! 'एक किस्सा' अशा शिर्षकाचे अनेक लेख मिपावर आले असल्याने जुना लेख वर आला असावा अशा समजुतीतुन कदाचित उघडला गेला नसेल. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला आहे. लेखातला किस्सा आवडला 👍
नमस्कार. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. चूकभूल सांभाळून घ्या :) २०१० सालची गोष्ट आहे. मी जपान सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळून शिकायला आलो होतो. परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग असायचे. त्या वर्गांमध्ये, परदेशीच पण जे पूर्णवेळ शिकत असतील(डिग्री प्रोग्रॅम) अशा विद्यार्थ्यांना पण परवानगी असायची. तेव्हा एका वर्गामध्ये माझ्याबरोबर एक चिनी विद्यार्थी होता, जो पूर्णवेळ शिकत होता. वर्गात जनरल हाय हॅलो व्हायचं पण मैत्री अशी नव्हती. त्याचं शिक्षण मार्चमध्ये संपलं होतं आणि त्याला दक्षिण जपानमध्ये नोकरी पण मिळाली होती असं सांगत होता.

माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर

अनिंद्य ·

एखादा पिसाळलेला फुड ब्लॉगर चावल्यागत धागा लिवलाय. भन्नाट, चाळीस वर्ष संसार केल्यावर बायको नवर्‍यावर या रेशीपींचा प्रयोग करताना दिसते. एका प्रसिद्ध वाहिनी वर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने "आले पाक रस" ची रेसीपी सांगीतली होती.म्हणजे आलेपाक आणी ऊसाचा रस. घेतलेला आढावा व विश्लेषण आवडले.

मनो 15/05/2022 - 07:24
ते फिरंगी ब्लॉगर राहिलेच की. लिंबू सरबतला जबरदस्त म्हणणारे, आणि बर्फ नको नको करत त्याच रस्त्यावरच्या गाडीतल्या पाण्याचे सरबत पिणारे. एक एक नमुने असतात.

लेख आवडलाच. यूट्यूबवर फूड ब्लॉगर्सची साथ येण्याआधी किंबहुना यूट्यूबच्याही आधी टीव्हीवर एक कार्यक्रम यायचा, हायवे ऑन माय प्लेट. माझा अत्यंत आवडीचा असा तो कार्यक्रम होता. अजूनही सुरू आहे पण आता टीव्हीवर बघणे होत नाही. यूट्यूबवर त्याचे काही जुने एपिसोड्स अधूनमधून पाहत असतो. इथे जुन्या एपिसोडमधला एक पाहता येईल. अजून, या एक ना धड... परकारच्या फूड ब्लॉगर्सच्या पसाऱ्यात एक गौस बजाज आहे जो अगदी उठून दिसतो. इथे नक्की बघा. सं - दी - प

भीमराव 15/05/2022 - 08:25
कॅटेगरी करा आता, रोस्टर्स ची वेगळी, स्वैपाक व्हिडिओ वाल्यांची वेगळी, ज्ञानदर्शन वाले वेगळे, क्राफ्ट वाले वेगळे, फिरस्ते वेगळे. रटाळ न्युजा घोळवून सांगणारे वेगळे. लेखमाला पोटेन्शियल आहे यामध्ये.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 16/05/2022 - 12:20
कुणीतरी हे लिहायलाच हवं होतं! चहांचा, थाळ्यांचा, मटणांचा, चुलींचा, मिसळींचा, चीजचा, चॅनल्सचा, ब्लॉगर्सचा इतका भडीमार होतोय, की आता शिसारी यायला लागलीय! बाडीस

In reply to by जेपी

सुबोध खरे 16/05/2022 - 12:25
रॉकी आणि मयूर दोघांना आता मार्च मध्ये जोधपूरला जिप्सी हॉटेलात भेटण्याचा योग आला होता. https://www.youtube.com/watch?v=kdp5yt7lg_M दोघे अगदी दिसतात तसेच आहेत. पण आताचे त्यांचे शो म्हणजे केवळ बाजारीकरण झालेले आहेत. प्रत्येक शो मध्ये कुठल्या तरी उत्पादनाची जाहिरातच दिसते. हायवे ऑन माय प्लेट ची सर आता त्यात मुळीच राहिली नाही

जाता जाता आता चुलीच्या जागी बंब आला आहे कालच एका मिसळ महोत्सवात, बंबातली मिसळ, हा प्रकार बघीतला आता बंबातल्या पाण्याने अंघोळ केली असल्याने, त्या मिसळीच्या वाटेला गेलो नाही...

कय लिवलंय कय लिवलंय. मी आजच खफवर लिहलंय की अजुन एक प्रकार म्हणजे सगळ्या पदार्थत श्रीखंड, कचोरी, लाडू, लस्सी, आईस्क्रिम सुकमेवा टाकला म्हणजे तो पदार्थ उत्कृष्ट बनला असं म्हणून किंमत ३०० च्या वर नेवून ठेवायला मोकळे.

In reply to by अनिंद्य

खळखळून हसू असं नाही म्हणणार, पण पूर्ण लेख वाचताना चेहऱ्यावर "अगदी अगदी" अशा अर्थाने हास्याची लकेर होती. :)

लेख वाचल्याचे चिज झाले ! :) चीज शेवपुरी , ड्रायफ्रुट्स दहीपुरी खाल्ली आहे का ? बाकी, स्ले पॉइंट भारी !

sunil kachure 16/05/2022 - 22:49
मस्त लिहले आहे.दर्जाहीन फूड ब्लॉगर वर. काहीच कष्ट न घेता कोणत्या तरी मोठ्या शहरात रस्तावर अन्न पदार्थ विकणारे ज्यांना स्वतःला ते जे विकतात त्या विषयी शून्य माहिती असते. देश विशाल आहे .खूप विविधता आहे देशात अन्न पदार्थ बनवायची कष्ट घेवून प्रतेक राज्याच्या स्थानिक अन्न पदार्थ विषयी डिटेल मध्ये लोकांना दाखवले तर खूप माहिती मिळेल..पण हे पडले कष्टाचे काम ..फूड ब्लॉगर हे असे कष्ट घेणार नाही.

sunil kachure 16/05/2022 - 23:04
हे you tube channel खूप छान काम करत आहे त्यांचे व्हिडिओ मी हमखास बघतो. देशातील विविध खाद्य संस्कृती ची अगदी योग्य माहिती ते देत असतात....

सुक्या 17/05/2022 - 01:41
खर्ं आहे. ह्या फूड ब्लॉगर लोकांनी अगदी वात आणला आहे. कसल्याही फुटकळ / गलीच्छ पदार्थाला अहाहा .. ओहोहो वगेरे बोलत खोटी प्रशंसा करताना बघुन कानात मारावी वाटते. फूड ब्लॉगर ते एक वात आणतात .. आजकाल फूड खाणारे वात आणता आहेत. सपाटु रमण सारखे महाभाग तर बकासुराला ही लाजवेल अशा भीषण प्रकारे अन्न खात असतो. एक लेख त्यावर पण येउ द्या.

प्रचेतस 17/05/2022 - 06:59
एकेक सहीसही निरीक्षणे आहेत, सर्व फूड ब्लॉगर्स डोळ्यांसमोर तरळून गेले. अगदी आमच्या पिंपरीतील काही सामान्य टपऱ्यादेखील यांच्या तावडीतून सुटल्या नाहीत हे आठवले.
प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड
ह्याविषयी अधिक लिहाच. दुआंचा हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार होता.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 17/05/2022 - 11:11
खानपान आणि आपल्या देशातील खाद्य-विविधता हे माझ्या आवडीचे विषय आहेत, त्यामुळे या विषयावर पुढेही लिहिणे होईलच. प्रतिसादाबद्दल आभारी आहे प्रचेतस.

एपिक चॅनलवर लॉस्ट रेसिपीज होतं (आता पुनःप्रक्षेपण आहे). ती मालिका चांगली होती. त्यावरच राजा, रसोई और अन्य कहानिया ही सुद्धा एक चांगली मालिका होती. फॉक्स लाईफ वर Maeve O'Meara हिचा फूड सफारी प्रोग्राम सुद्धा मदत आहे. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या, तिथे रेस्टॉरंट चालवणाऱ्या जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशातील, संस्कृतीमधील पाककृती अगदी पाहुण्यांसोबत जिन्नस खरेदी करण्यापासून दाखवल्या जातात.

कंजूस 17/05/2022 - 11:09
८०% पर्यटन माहिती अधिक वीस टक्के स्थानिक खाणे असे ब्लॉग पाहायचे. तिकडे गेलोच तर काय वेगळे पदार्थ खायला मिळतील एवढेच हवे असते. मोठ्या हॉटेलमध्ये कधीच जायचे नसते. गंडवतात.

sunil kachure 17/05/2022 - 13:21
12 कोटी फूड ब्लॉगर भारतात आहेत असा उल्लेख आहे म्हणजे हे 12 कोटी ब्लॉगर ला लोक पसंत करत आहेत. जशी मागणी तसा पुरवठा. चव म्हणजे काय हेच भारतीय लोकांस माहीत नाही.किंवा माहीत असेल तरी परदेशी,मॉडर्न आहे ह्यांची कुणकुण लागली तर शेणाच्या शेवया बनवल्या आणि हे मॉडर्न फूड आहे असे caption दिले तर त्या वर तुटून पडतील. ही भारतीय लोकांची वृत्ती आहे. चिकन किंवा मटण ,किंवा बटाटा, किंवा कोणती ही भाजी ह्या मध्ये इतके मसाले,विविध बाकी गोष्टी इतक्या टाकल्या जातात की मूळ चिकन किंवा बटाटा किंवा बाकी भाज्यांची चव पूर्ण निघून जाते . मला ह्या गोष्टींचा खूप तिटकारा आहे..चिकन बनवताना फक्त कांदा , लसूण,आले ,मीठ मिरची ह्या पलीकडे काहीच नको. असा माझा हट्ट असतो आणि तेव्हाच खऱ्या चिकन ची चव येते.

श्वेता२४ 17/05/2022 - 14:07
मी देखील व्हीसा टू एक्सप्लोअर नावाचे यूट्यूब चॅनेल नियमित बघते. श्री हरीष बाली एकेक राज्य प्रवास करतात व तीथले स्थानिक व त्यातही पारंपारीक पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. त्यांचे बोलणे व वर्णन करण्याची पद्धत अतीशय नैसर्गिक आहे. कोणताही पदार्थ वर्णन करताना काहीतरी अतिशयोक्ती करत आहेत असे अजिबात वाटत नाही. त्यामानाने मराठी फूड ब्लॉगर्स बालीश वाटतात. त्यांचे बोलणे अतीशय नाटकी असते. मूळात त्यांची भाषाच समृद्ध नसते त्यामुळे पदार्थांचे वर्णन करताना त्यांना वैविध्य जपता येत नाही. शिवाय मध्ये मध्ये इंग्रजी शब्द तर चीड आणतात. जसे की..... ''हे शिरवाळे ऑस्सम लागतायत" असं ऐकलं की तात्काळ मोबाईलमध्ये घूसून तो शिरवाळ्याचा वाडगा त्या ब्लॉगरच्या डोक्यावर पालथा करायची इच्छा होते मला.

In reply to by श्वेता२४

अनिंद्य 19/05/2022 - 12:01
.....शिरवाळ्याचा वाडगा त्या ब्लॉगरच्या डोक्यावर पालथा.... हिंसक आहेत तुम्ही :-) बाय द वे, 'वाडगा' शब्द अनेक वर्षात वाचला. इंग्रजीतील महारथी शेफ आणि फूड ब्लॉगर्स BOWL चा उच्चार 'बाउल' असा करतात तो 'बोल' असा हवा. चालायचेच.

In reply to by अनिंद्य

श्वेता२४ 19/05/2022 - 14:01
खरंच या व्लॉगर्सनी (याकरीता मराठी भाषेतील प्रतिशब्द कोणता आहे?) ऊत आणलाय नुसता. तुमच्या लेखातील शब्दन शब्द पटला. लेख खुसखुशीत झालाय हे.वे.सां.न.ल.

sunil kachure 17/05/2022 - 15:01
भारतात 28 घटक राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत .विविध राज्यांची खाद्य संस्कृती खूप वेगळी आहे .राज्यात पण विविध भागात अनेक विविधता आहे.. फूड ब्लॉगर मूर्ख लोकांना हे माहीत नसावे.. Visa 2explorer मुळे देशातील सर्व पारंपरिक खाद्य पदार्थांची ओळख झाली. अप्रतिम,अप्रतिम हाच शब्द त्या साठी वापरला जाईल..चीझ,बटर हे घटक भारतीय पारंपरिक जेवणात बिलकुल समाविष्ट नसतात.. चीझ ,बटर हे युरोपियन fad आहे.आपण त्यांचे गुलाम..बाकी चीन,जपान, इंडनिसिया,आणि बाकी सर्व पूर्वेचे देश त्यांची वेगळी विशिष्ट खाद्य संस्कृती आहे . चीज आणि बटर हे बकवास atom ते पण मोजकेच वापरतात

चौथा कोनाडा 17/05/2022 - 18:01
हा .... हा .... हा ...

😄

भन्नाट लिहिलंय ... जबरी निरिक्षण शक्ती, सही डॉयलॉग लिहिलेत. चांगलंच सोलून काढलंय ....
चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !
मजा आली वाचायला. खुप दिवसांनी असा फर्मास खमंग लेख वाचला ! मिपावर आल्याचं असं अधून मधून सार्थक होत असतं !

💖

+१, अनिंद्य साहेब !

कुठे दिला नसलात तर, कोणत्यातरी दैनिकाच्या रविवार पुरवणीला छापायला द्या !

In reply to by चौथा कोनाडा

अनिंद्य 18/05/2022 - 15:10
मनमोकळे प्रतिसाद इथे मिळतात, ते वृत्तपत्रात कुठून मिळणार ? इथेच लिहिलेलं बराय :-) तुमच्या पुढच्या कथावाचनासाठी ह्या लेखाचा विचार करा नक्की. क.लो.अ.

In reply to by वामन देशमुख

अनिंद्य 19/05/2022 - 12:09
वाहनांचे रिव्यू ? ते मी बघत नाही. मोबाईल फोन आणि अन्य उपकरणाचे वाचतो कधी कधी, पण मराठीत नाही कारण ते सरळ सरळ धेडगुजरी भाषांतर असते, अत्यंत वाईट दर्जाचे :-)

याच कारणाने या मंडळींच्या फारसे वाट्याला जात नाही. असेच डोक्यात जातात ते म्हणजे याच विषयांवर येणारे व्हॉटसपिय लेख. तेही असेच शब्दबंबाळ आणि अतिशयोक्त असतात. मटन, चिकण, मेंदू वडा, हायजिन का पूरा ध्यान, मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त, बटर कौन सा यूज करते हो ? लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय या टिपलेल्या बारकाव्यांनी खुमासदार झाला आहे लेख. "अरे वज्रमूर्खांनो" असे फुड ब्लॉगर्सचे चपखल वर्णन एका शब्दात करण्यासाठी तर २१ तोफांची सलामीच दिली पाहिजे. जाता जाता :- खाण्याच्याच संदर्भात पण तरीही हटके व्यवसाय करणार्‍या सायली समेळ या मिनिएचर फुड आर्टिस्टची मुलाखत जरुर बघा. फारच नेत्रसुखद आहे तिचे काम. लिंकः- https://youtu.be/Ql5-jblmKIk पैजारबुवा,

अनिंद्य 19/05/2022 - 13:03
प्रतिसादांत फूड ब्लॉगर्सचे उल्लेख आले आहेत. मी वेळोवेळी बघतो, काही मला आवडतात, काही नाही. लेख फक्त वात आणणाऱ्यांबद्दल होता :-) कोणतेही चॅनेल अनेक महिने-वर्षे चालवायचे तर 'कन्टेन्ट' हवे, चांगल्या प्रतीचे. त्याची वानवा आहे. भाषा आणि रिसर्च यावर मेहनत घ्यावी लागते, त्याची तयारी कमी जणांकडे असते. जे चांगले ब्लॉगर्स आहेत त्यांनाही सर्व करून झाले आता 'नवीन' काय असे प्रश्न असावेत, त्यामुळे तोचतोचपणा येत असावा.

एखादा पिसाळलेला फुड ब्लॉगर चावल्यागत धागा लिवलाय. भन्नाट, चाळीस वर्ष संसार केल्यावर बायको नवर्‍यावर या रेशीपींचा प्रयोग करताना दिसते. एका प्रसिद्ध वाहिनी वर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने "आले पाक रस" ची रेसीपी सांगीतली होती.म्हणजे आलेपाक आणी ऊसाचा रस. घेतलेला आढावा व विश्लेषण आवडले.

मनो 15/05/2022 - 07:24
ते फिरंगी ब्लॉगर राहिलेच की. लिंबू सरबतला जबरदस्त म्हणणारे, आणि बर्फ नको नको करत त्याच रस्त्यावरच्या गाडीतल्या पाण्याचे सरबत पिणारे. एक एक नमुने असतात.

लेख आवडलाच. यूट्यूबवर फूड ब्लॉगर्सची साथ येण्याआधी किंबहुना यूट्यूबच्याही आधी टीव्हीवर एक कार्यक्रम यायचा, हायवे ऑन माय प्लेट. माझा अत्यंत आवडीचा असा तो कार्यक्रम होता. अजूनही सुरू आहे पण आता टीव्हीवर बघणे होत नाही. यूट्यूबवर त्याचे काही जुने एपिसोड्स अधूनमधून पाहत असतो. इथे जुन्या एपिसोडमधला एक पाहता येईल. अजून, या एक ना धड... परकारच्या फूड ब्लॉगर्सच्या पसाऱ्यात एक गौस बजाज आहे जो अगदी उठून दिसतो. इथे नक्की बघा. सं - दी - प

भीमराव 15/05/2022 - 08:25
कॅटेगरी करा आता, रोस्टर्स ची वेगळी, स्वैपाक व्हिडिओ वाल्यांची वेगळी, ज्ञानदर्शन वाले वेगळे, क्राफ्ट वाले वेगळे, फिरस्ते वेगळे. रटाळ न्युजा घोळवून सांगणारे वेगळे. लेखमाला पोटेन्शियल आहे यामध्ये.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 16/05/2022 - 12:20
कुणीतरी हे लिहायलाच हवं होतं! चहांचा, थाळ्यांचा, मटणांचा, चुलींचा, मिसळींचा, चीजचा, चॅनल्सचा, ब्लॉगर्सचा इतका भडीमार होतोय, की आता शिसारी यायला लागलीय! बाडीस

In reply to by जेपी

सुबोध खरे 16/05/2022 - 12:25
रॉकी आणि मयूर दोघांना आता मार्च मध्ये जोधपूरला जिप्सी हॉटेलात भेटण्याचा योग आला होता. https://www.youtube.com/watch?v=kdp5yt7lg_M दोघे अगदी दिसतात तसेच आहेत. पण आताचे त्यांचे शो म्हणजे केवळ बाजारीकरण झालेले आहेत. प्रत्येक शो मध्ये कुठल्या तरी उत्पादनाची जाहिरातच दिसते. हायवे ऑन माय प्लेट ची सर आता त्यात मुळीच राहिली नाही

जाता जाता आता चुलीच्या जागी बंब आला आहे कालच एका मिसळ महोत्सवात, बंबातली मिसळ, हा प्रकार बघीतला आता बंबातल्या पाण्याने अंघोळ केली असल्याने, त्या मिसळीच्या वाटेला गेलो नाही...

कय लिवलंय कय लिवलंय. मी आजच खफवर लिहलंय की अजुन एक प्रकार म्हणजे सगळ्या पदार्थत श्रीखंड, कचोरी, लाडू, लस्सी, आईस्क्रिम सुकमेवा टाकला म्हणजे तो पदार्थ उत्कृष्ट बनला असं म्हणून किंमत ३०० च्या वर नेवून ठेवायला मोकळे.

In reply to by अनिंद्य

खळखळून हसू असं नाही म्हणणार, पण पूर्ण लेख वाचताना चेहऱ्यावर "अगदी अगदी" अशा अर्थाने हास्याची लकेर होती. :)

लेख वाचल्याचे चिज झाले ! :) चीज शेवपुरी , ड्रायफ्रुट्स दहीपुरी खाल्ली आहे का ? बाकी, स्ले पॉइंट भारी !

sunil kachure 16/05/2022 - 22:49
मस्त लिहले आहे.दर्जाहीन फूड ब्लॉगर वर. काहीच कष्ट न घेता कोणत्या तरी मोठ्या शहरात रस्तावर अन्न पदार्थ विकणारे ज्यांना स्वतःला ते जे विकतात त्या विषयी शून्य माहिती असते. देश विशाल आहे .खूप विविधता आहे देशात अन्न पदार्थ बनवायची कष्ट घेवून प्रतेक राज्याच्या स्थानिक अन्न पदार्थ विषयी डिटेल मध्ये लोकांना दाखवले तर खूप माहिती मिळेल..पण हे पडले कष्टाचे काम ..फूड ब्लॉगर हे असे कष्ट घेणार नाही.

sunil kachure 16/05/2022 - 23:04
हे you tube channel खूप छान काम करत आहे त्यांचे व्हिडिओ मी हमखास बघतो. देशातील विविध खाद्य संस्कृती ची अगदी योग्य माहिती ते देत असतात....

सुक्या 17/05/2022 - 01:41
खर्ं आहे. ह्या फूड ब्लॉगर लोकांनी अगदी वात आणला आहे. कसल्याही फुटकळ / गलीच्छ पदार्थाला अहाहा .. ओहोहो वगेरे बोलत खोटी प्रशंसा करताना बघुन कानात मारावी वाटते. फूड ब्लॉगर ते एक वात आणतात .. आजकाल फूड खाणारे वात आणता आहेत. सपाटु रमण सारखे महाभाग तर बकासुराला ही लाजवेल अशा भीषण प्रकारे अन्न खात असतो. एक लेख त्यावर पण येउ द्या.

प्रचेतस 17/05/2022 - 06:59
एकेक सहीसही निरीक्षणे आहेत, सर्व फूड ब्लॉगर्स डोळ्यांसमोर तरळून गेले. अगदी आमच्या पिंपरीतील काही सामान्य टपऱ्यादेखील यांच्या तावडीतून सुटल्या नाहीत हे आठवले.
प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड
ह्याविषयी अधिक लिहाच. दुआंचा हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार होता.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 17/05/2022 - 11:11
खानपान आणि आपल्या देशातील खाद्य-विविधता हे माझ्या आवडीचे विषय आहेत, त्यामुळे या विषयावर पुढेही लिहिणे होईलच. प्रतिसादाबद्दल आभारी आहे प्रचेतस.

एपिक चॅनलवर लॉस्ट रेसिपीज होतं (आता पुनःप्रक्षेपण आहे). ती मालिका चांगली होती. त्यावरच राजा, रसोई और अन्य कहानिया ही सुद्धा एक चांगली मालिका होती. फॉक्स लाईफ वर Maeve O'Meara हिचा फूड सफारी प्रोग्राम सुद्धा मदत आहे. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या, तिथे रेस्टॉरंट चालवणाऱ्या जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशातील, संस्कृतीमधील पाककृती अगदी पाहुण्यांसोबत जिन्नस खरेदी करण्यापासून दाखवल्या जातात.

कंजूस 17/05/2022 - 11:09
८०% पर्यटन माहिती अधिक वीस टक्के स्थानिक खाणे असे ब्लॉग पाहायचे. तिकडे गेलोच तर काय वेगळे पदार्थ खायला मिळतील एवढेच हवे असते. मोठ्या हॉटेलमध्ये कधीच जायचे नसते. गंडवतात.

sunil kachure 17/05/2022 - 13:21
12 कोटी फूड ब्लॉगर भारतात आहेत असा उल्लेख आहे म्हणजे हे 12 कोटी ब्लॉगर ला लोक पसंत करत आहेत. जशी मागणी तसा पुरवठा. चव म्हणजे काय हेच भारतीय लोकांस माहीत नाही.किंवा माहीत असेल तरी परदेशी,मॉडर्न आहे ह्यांची कुणकुण लागली तर शेणाच्या शेवया बनवल्या आणि हे मॉडर्न फूड आहे असे caption दिले तर त्या वर तुटून पडतील. ही भारतीय लोकांची वृत्ती आहे. चिकन किंवा मटण ,किंवा बटाटा, किंवा कोणती ही भाजी ह्या मध्ये इतके मसाले,विविध बाकी गोष्टी इतक्या टाकल्या जातात की मूळ चिकन किंवा बटाटा किंवा बाकी भाज्यांची चव पूर्ण निघून जाते . मला ह्या गोष्टींचा खूप तिटकारा आहे..चिकन बनवताना फक्त कांदा , लसूण,आले ,मीठ मिरची ह्या पलीकडे काहीच नको. असा माझा हट्ट असतो आणि तेव्हाच खऱ्या चिकन ची चव येते.

श्वेता२४ 17/05/2022 - 14:07
मी देखील व्हीसा टू एक्सप्लोअर नावाचे यूट्यूब चॅनेल नियमित बघते. श्री हरीष बाली एकेक राज्य प्रवास करतात व तीथले स्थानिक व त्यातही पारंपारीक पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. त्यांचे बोलणे व वर्णन करण्याची पद्धत अतीशय नैसर्गिक आहे. कोणताही पदार्थ वर्णन करताना काहीतरी अतिशयोक्ती करत आहेत असे अजिबात वाटत नाही. त्यामानाने मराठी फूड ब्लॉगर्स बालीश वाटतात. त्यांचे बोलणे अतीशय नाटकी असते. मूळात त्यांची भाषाच समृद्ध नसते त्यामुळे पदार्थांचे वर्णन करताना त्यांना वैविध्य जपता येत नाही. शिवाय मध्ये मध्ये इंग्रजी शब्द तर चीड आणतात. जसे की..... ''हे शिरवाळे ऑस्सम लागतायत" असं ऐकलं की तात्काळ मोबाईलमध्ये घूसून तो शिरवाळ्याचा वाडगा त्या ब्लॉगरच्या डोक्यावर पालथा करायची इच्छा होते मला.

In reply to by श्वेता२४

अनिंद्य 19/05/2022 - 12:01
.....शिरवाळ्याचा वाडगा त्या ब्लॉगरच्या डोक्यावर पालथा.... हिंसक आहेत तुम्ही :-) बाय द वे, 'वाडगा' शब्द अनेक वर्षात वाचला. इंग्रजीतील महारथी शेफ आणि फूड ब्लॉगर्स BOWL चा उच्चार 'बाउल' असा करतात तो 'बोल' असा हवा. चालायचेच.

In reply to by अनिंद्य

श्वेता२४ 19/05/2022 - 14:01
खरंच या व्लॉगर्सनी (याकरीता मराठी भाषेतील प्रतिशब्द कोणता आहे?) ऊत आणलाय नुसता. तुमच्या लेखातील शब्दन शब्द पटला. लेख खुसखुशीत झालाय हे.वे.सां.न.ल.

sunil kachure 17/05/2022 - 15:01
भारतात 28 घटक राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत .विविध राज्यांची खाद्य संस्कृती खूप वेगळी आहे .राज्यात पण विविध भागात अनेक विविधता आहे.. फूड ब्लॉगर मूर्ख लोकांना हे माहीत नसावे.. Visa 2explorer मुळे देशातील सर्व पारंपरिक खाद्य पदार्थांची ओळख झाली. अप्रतिम,अप्रतिम हाच शब्द त्या साठी वापरला जाईल..चीझ,बटर हे घटक भारतीय पारंपरिक जेवणात बिलकुल समाविष्ट नसतात.. चीझ ,बटर हे युरोपियन fad आहे.आपण त्यांचे गुलाम..बाकी चीन,जपान, इंडनिसिया,आणि बाकी सर्व पूर्वेचे देश त्यांची वेगळी विशिष्ट खाद्य संस्कृती आहे . चीज आणि बटर हे बकवास atom ते पण मोजकेच वापरतात

चौथा कोनाडा 17/05/2022 - 18:01
हा .... हा .... हा ...

😄

भन्नाट लिहिलंय ... जबरी निरिक्षण शक्ती, सही डॉयलॉग लिहिलेत. चांगलंच सोलून काढलंय ....
चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !
मजा आली वाचायला. खुप दिवसांनी असा फर्मास खमंग लेख वाचला ! मिपावर आल्याचं असं अधून मधून सार्थक होत असतं !

💖

+१, अनिंद्य साहेब !

कुठे दिला नसलात तर, कोणत्यातरी दैनिकाच्या रविवार पुरवणीला छापायला द्या !

In reply to by चौथा कोनाडा

अनिंद्य 18/05/2022 - 15:10
मनमोकळे प्रतिसाद इथे मिळतात, ते वृत्तपत्रात कुठून मिळणार ? इथेच लिहिलेलं बराय :-) तुमच्या पुढच्या कथावाचनासाठी ह्या लेखाचा विचार करा नक्की. क.लो.अ.

In reply to by वामन देशमुख

अनिंद्य 19/05/2022 - 12:09
वाहनांचे रिव्यू ? ते मी बघत नाही. मोबाईल फोन आणि अन्य उपकरणाचे वाचतो कधी कधी, पण मराठीत नाही कारण ते सरळ सरळ धेडगुजरी भाषांतर असते, अत्यंत वाईट दर्जाचे :-)

याच कारणाने या मंडळींच्या फारसे वाट्याला जात नाही. असेच डोक्यात जातात ते म्हणजे याच विषयांवर येणारे व्हॉटसपिय लेख. तेही असेच शब्दबंबाळ आणि अतिशयोक्त असतात. मटन, चिकण, मेंदू वडा, हायजिन का पूरा ध्यान, मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त, बटर कौन सा यूज करते हो ? लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय या टिपलेल्या बारकाव्यांनी खुमासदार झाला आहे लेख. "अरे वज्रमूर्खांनो" असे फुड ब्लॉगर्सचे चपखल वर्णन एका शब्दात करण्यासाठी तर २१ तोफांची सलामीच दिली पाहिजे. जाता जाता :- खाण्याच्याच संदर्भात पण तरीही हटके व्यवसाय करणार्‍या सायली समेळ या मिनिएचर फुड आर्टिस्टची मुलाखत जरुर बघा. फारच नेत्रसुखद आहे तिचे काम. लिंकः- https://youtu.be/Ql5-jblmKIk पैजारबुवा,

अनिंद्य 19/05/2022 - 13:03
प्रतिसादांत फूड ब्लॉगर्सचे उल्लेख आले आहेत. मी वेळोवेळी बघतो, काही मला आवडतात, काही नाही. लेख फक्त वात आणणाऱ्यांबद्दल होता :-) कोणतेही चॅनेल अनेक महिने-वर्षे चालवायचे तर 'कन्टेन्ट' हवे, चांगल्या प्रतीचे. त्याची वानवा आहे. भाषा आणि रिसर्च यावर मेहनत घ्यावी लागते, त्याची तयारी कमी जणांकडे असते. जे चांगले ब्लॉगर्स आहेत त्यांनाही सर्व करून झाले आता 'नवीन' काय असे प्रश्न असावेत, त्यामुळे तोचतोचपणा येत असावा.
 फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers. जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे.