Skip to main content

विचार

बोल्ट्झमन - एक शापित विद्वान!

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 24/06/2010 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोणा व्यक्तीच्या विचाराने भारावून जायला ती व्यक्ती हयात असावी लागते का?........ नाही असं माझं उत्तर! तसंच भारावून टाकणारं जीवन जगला बोल्त्झमान!!! हा माणुस फिजिसिस्ट व गाजलेला तत्वज्ञ. त्याचे रसायनशास्त्रातले काम भौतिकशास्त्रामधल्या संकल्पनांवर आधारलेलं होत. पण आम्ही त्याला एक रसायनशास्त्रज्ञ म्हणूनच ओळखत आलो, अर्थात पुस्तकात. पण ह्या माणसाकडे खिळुन ठेवेल अस खुप ही आहे सांगायला! आज त्याची केमीस्ट्रीमधली गाजलेली संकल्पना 'एंट्रॉपी' व त्याचे 'शापित' आयुष्य ह्याबद्दल वाचू व समजू. (एंट्रॉपी ही संकल्पना मांडणारा बोल्त्झमान हा काही पहिलाच संशोधक नाही.

तुम्हाला कोण व्ह्यायचय,मिपाकर की..............?

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 21/06/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपण फक्त मराठी संस्थळांबद्दल बोलत आहोत.मिपावरचे मिपाकर तसेच इतर संस्थळांवरचे इतर 'कर आहेत.तुम्हाला कुठला 'कर व्हावस वाटत व ज्यांना 'मी आहेच .....कर पहील्यापासुन' अस वाटत,अस त्यांना का वाटत्?कींवा का म्हणावस वाटत? मला मिपाकरच रहावस वाटत्,कारण......... १.मला इथली रंगसंगत(साईटसाठी वापरलेले रंग) आवडते. २.इथल्या प्रतिक्रीया आवडतात. ३.इथले सभासद व त्यांचे विचार आवडतात(फारच थोडे लोक आहेत त्यात) व त्यामुळे आपल्या माणसांमधे आल्यासारख वाटत इथे आल्यावर!(खुप काही पानावल्,जड झाल!) ४.विशेषता: 'स्वाक्षरी' ही कल्पना आवडते व एखाद्याला प्रतिक्रीयेत दीलेला reply लगेच वाचता येतो ते आवडते. ५.एकु

भारत पाकीस्तान सामन्यादरम्यान!!

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 19/06/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आताच भारत जिंकला पाकीस्तानबरोबर!छान मॅच झाली. शेवटीसुद्धा हरभजन जाताना शोएब अख्तरला चिडवुन गेला,त्यानेही उत्तर दीले,काहीसे हतबल झाल्यासारखे! सामन्यादरम्यान गंभीर व पाकीस्तानी विकेटकीपर अकमलमधे बाचाबाची झाली. भारत-पाकीस्तान संबंध बघता खेळाडुंनी असे मैदानावर वाद करुन जनसामान्य लोकांत एकमेंकाबद्दल तेढ वाढवणे योग्य नाही अस वाटत. राजकीय वैर जरी कायम राहणार असेल,तरी सामान्य माणूस खेळाडुंमधील बाचाबाची पाहुन संबंध सुधारण्याबद्दल विचार तर करणार नाहीच(विचार करुही काही फायदा नाही,कारण कुत्राची शेपूट ती वाकडीच राहते)......................पण येथील,भारतातील लोकांमधे दोन धर्मात तेढ वाढेल हे निश्चित! तेव्हा

कीड्यामुंग्यांची दुनीया

लेखक अर्धवट यांनी शुक्रवार, 18/06/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझा लहानपणाचा काळ मि ज्या घरात काढला तिथे पाठिमागे एक छानस अंगण होतं. उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीमधे माझा बराचसा वेळ ह्या अंगणात खेळण्यातच जायचा. एक आंब्याच झाड, एक पेरूचं, एक स्वस्तिकाचं अशी झाडे होती, आता ती फार मोठी वाटत नाहीत पण त्यावेळेला ती मोठीच झाडे होती माझ्याच उंचीच्या हिशेबात, थंडीत तिथे चुल मांडुन आंघोळीचं पाणीही तापवायचो आम्ही, पण त्या चुलीबद्दल फारस आठवत नाहिये आता. माझ्या मनात ह्या अंगणाला स्थान आहे ते एका निराळ्याच गोष्टी साठी.

मॅनेजर्स

लेखक शुचि यांनी बुधवार, 16/06/2010 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर - खालील व्यक्ती पूर्ण धवल अथवा कृष्ण नव्हत्या अर्थात खूप चांगल्या जमेच्या बाजूदेखील दिसल्या. माणूसकी, कामावरील निष्ठा, व्यावसायीकता, सचोटी हेदेखील गुण काहींच्यात होतेच. पण आपल्या बॉसवर टीका हा सदाबहार विषय आहे म्हणून हा लेख ... मान्य की मॅनेजर्स ना काम करवून घ्यायचं असतं पण कधीकधी त्याकरता ज्या उपायांची अंमलबजावणी ते करतात ते मला तरी विनोदी वाटतात.

आवडती English गाणी.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 14/06/2010 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
जरी आपण मराठी असलो तरी दुस-या भाषेतील कलेतला,गाण्यातला वरचढपणा (superior ह्या अर्थाने) हा आपल्या मनाला भावतोच!!

ओंगळ समस्त, आम्ही नंगे...

लेखक अर्धवट यांनी सोमवार, 14/06/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या बातम्यांमधे सर्व वाहिन्यांवर भोपाळ दुर्घटनेवर माहिती ऐकली.. राजदीपला प्रत्यक्ष फील्डवर खुप कमी वेळा बघितला होता.. एकएक कहाणी बघुन मन सुन्न झालं.. खुप वेळ तळमळ चालली होती.... मानवी मनाचा काहीतरी गुण असावा खास.... सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे.. बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....अ‍ॅन्डरसन वा राजीव गांधी वा ईतर कुणिही.... सकाळी जाग आल्यावर (अस नुसते म्हणायचे, खरी जाग येतच नाही.. एका झोपेतुन दुसर्‍या झोपेत....सारखा भ्रमप्रवास चालू) पण भोपाळ मनातुन जाईना.....

तुमच्या ID चां उगम काय?? परत 'ठळक' ते नवीन

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 11/06/2010 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
बर तर खुप दीवसांनी लिहतोय्,मधे आपण सर्वच माझ्या माहीतीपुर्ण्/मनोरंजक्/समाजप्रबोधनकारक्/भावुक्/मानाला भिडणा-या आणि तत्सम उच्च प्रतीच्या लेखांपासुन वंचित राहीलात ह्याची मला जाणीव आहे!! "लिहा ना,लिहा ना!!" अस लाडात येउन सांगणारे निरोप हे ह्या लेखाचे उगमस्थान आहे(निरोप पाठवणारे कोण??). तर मला काय बोलायच आहे,तर हे की इथल्या सर्व ID मनावर छाप सोडतात.......त्या ID च्या लेख्/प्रतिसादावरुन नाही तर त्यांच्या ID म्हणून असलेल्या शब्दावरुन्/नावांवरुन्/अक्षरांवरुन.............................पण तोच(तिच) ID एखाद्याने का ठेवली/ठेवला हे मला सारख विचारावस वाटत.

प्यार हुआ इकरार हुआ...

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 10/06/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी अचानक रेडीओवर म्हणा किंवा येता जाता कुठे अवचित काही जुनी हिंदी गाणी अचानक कानावर पडतात. सुमधुर संगीत आणि तितकेच अर्थवाही शब्द यांचा सुंदर मिलाफ होतो. कधी कधी एखादे गाणे आपल्यावरच लिहिले आहे असाच भास होतो. काही गाणी मनाला आनंद देतात, दिलासा देतात. जगण्यासाठी कारण देतात. रागदारी, सा रे ग म यातलं काही मला कळत नाही. उगाच लै भारी असा भाव खाण्यासाठी एकुलता एक कळणारा राग पन्नास ठिकाणी लिहुन भास का मारायचा? नाही कळत म्हणजे नाही कळत. सगळ्याच गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत असे जरुरी नाही. फुलाचा वास येतो, अत्तराचा वास मोहवितो. बास.