Skip to main content

विचार

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

होश वालो को खबर क्या !!!!

लेखक किरन वनारे यांनी शुक्रवार, 18/03/2011 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
होश वालो को खबर क्या !!!! काल सन्ध्याकाळी महत्वाचा सामणा म्हणुन Indies Vs England पाहत होतो पण दोन्ही टीम फारच टाईम पास करत होत्या ... असेच T.V.Channel change करता करता ....एका Channel वर माझ्या आवडत्या चीत्रपटा पैकी एक चीत्रपट नुकताच सुरु झालेल होता. "सरफरोश" १९९९ साली प्रदर्षित झालेला जोन मथ्यु मथन दिग्दर्शीत, अमिर खान, सोनाली बेन्द्रे आणि नसीरुद्दीन शहा अभिनयीत. मी त्यातील त्या गझल ची वाट पाहत होतो ज्यामुळे तो चीत्रपट जास्त लक्षात आहे..... आणि बरयाच दिवसात न एकलेली "होश वालो को खबर क्या" गझल गुण-गुण ली ...बरयाच दिवसा पासन एकत आलो असलो तरी आजपण एकताना त्यात तेवडाच नविनपणा जाणवत होता..

Onsite (I.T.) -1

लेखक किरन वनारे यांनी शुक्रवार, 18/03/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
Onsite (I.T.) -1 ज्या गोष्टी दुरुन (चान्गल्या) दिसतात त्या मनाला नेहमी भुरळ घालतात आणि आपला मोह वाढत जातो...कारण त्या फक्त पाहिलेअल्या किवा एकलेल्या असतात पण स्वताहा अनुभवलेल्या नसतात ... जो स्वताहा अनुभवते त्यालाच त्यातले तथ्य माहित असते ..... जोपर्यत आपण स्वता त्या अनुभवत नाहि तोपर्यन्त त्या एका स्वप्ना सारख्या वाटतात.... मग समोरिल अनुभवलेल्या वक्तिने कितिहि समजावले तरीहि आपण त्याला मुर्खातच काढतो... प्रत्येक I.T. Company त काम करणारया "कामगाराचे" एकच स्वप्न असते कि एक वेळा onsilte opportunity मिळायला हवी यार .... मग लाइफ सेटल... त्याला कारण पण तशीच असतात...

पुस्तके ..अर्थ मनाचा १

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 18/03/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
येथे दिलेले पुस्तकांचे अर्थ हे मी वाचताना घेतलेले आहेत .. तुम्ही जर वेगळ्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येईल पुस्तकांकडे.. पुस्तक परिक्षण या पेक्षा पुस्तकातील विचार मांडणे मला आवडते .. तुमचे ही असे लेखन दिले तर छान वाटेल. १. पार्टनर .. व.पु. काळे पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहि तर आपल्यासारख्या माणसांचा जीवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामान्य माणसाचे जे दुसरे मन असते ..

पुस्तके ..अर्थ मनाचा १

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 18/03/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
येथे दिलेले पुस्तकांचे अर्थ हे मी वाचताना घेतलेले आहेत .. तुम्ही जर वेगळ्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येईल पुस्तकांकडे.. पुस्तक परिक्षण या पेक्षा पुस्तकातील विचार मांडणे मला आवडते .. तुमचे ही असे लेखन दिले तर छान वाटेल. १. पार्टनर .. व.पु. काळे पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहि तर आपल्यासारख्या माणसांचा जीवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामान्य माणसाचे जे दुसरे मन असते ..

जर्मनीतील एक अहिंसक आंदोलन ( सोशल नेटवर्क चे अपत्य )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी शुक्रवार, 18/03/2011 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत २०२२ मध्ये सर्व अणू भट्या बंद करून त्याजागी अपारंपरिक उर्जा स्त्रोत वापरायचे .असे जर्मन सरकारचे धोरण होते . त्याला मोडता घालत ह्या अणू उर्जेला जीवदान मिळावे असा निर्णय सरकारने घेतला . मुळात अपारंपरिक उर्जा स्त्रोत जर्मनीत समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहेत .ओबामा ह्यांनी स्वतःच्या देशात व जगात ह्या उर्जा स्त्रोतांचा वापर वाढण्यास उत्तेजन देत आहेत . परिणामी जर्मनीत सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक संताप निर्माण झाला .आभसी जगतात तो व्यक्तही करून झाला . आणी .... जर्मन सरकारच्या निर्णयाविरुद्ध १४ मार्चला १ लाख हून जास्त लोक जर्मनीत विविध शहरात रस्त्यावर आली .व अहिंसक मार्गाने निदर्शने केली .व

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली. हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.

भुत़काळ वि. भविष्य - १

लेखक किरन वनारे यांनी सोमवार, 14/03/2011 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
भुत़काळ वि. भविष्य - १ बरयाचदा आपण विचार करतो कि उद्ययाचा दिवस हा आजपे़क्षा चान्गला असेल, काहितरि नविन घेउन येइल, आज असलेले प्रश्न उद्या पड्णार नाहित किवा सोड्वले जातिल. मग मार्ग मोकळे होतिल, सर्वे सुरळित होइल. असे असते तर हे मग जीवणच काय, पण खरे सान्गु या गोष्टि फक्त ऐकायला किवा बोलायलाच सोप्या आहेत; पण जो आनुभवतो (म्हणजे आपण सर्वेच) त्यालाच काटे टोचतात. तरिहिपण काहि हुषार लोके खुशाल सल्ले (न विचारता/मागता) देत फिरतात.

यु हॅव गॉट अ मेल..

लेखक नि३ यांनी सोमवार, 14/03/2011 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी ऑफीस आलो.लॉग ईन करुन आउटलुक ऊघडले ...३५० अनरीड मेल ??? आमचा नवा नवा प्रोजेक्ट सुरु झाला रोज जास्तीत जास्त १०-१२ मेल आलेले असतात...३५० म्हणजे काही तरी मोठा प्रॉब्लेम झाला असावा हा विचार करुन थोडे सरसावुन मेल वाचायला बसलो.. हाय रे देवा..मुर्खतेचा कळस.. कंपनीत कुणाला तरी..एका सर्टीफीकेशन बद्द्ल माहीती हवी होती म्हणुन त्याने ईन्-जनरल एक मेल टाकला ..पण टु लिस्ट मधे गलतीच्या मिस्टेकने दुसरीच distribution list टाकली.