मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !

प्रसाद गोडबोले ·

वीणा३ 18/05/2018 - 09:56
या उपद्व्यापाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक चॉकलेट. फार वात आणतात हे लोक. एकदा गीते चा पुस्तक हातात दिलं, म्हटलं नकोय, तर म्हणे देवाला नाही म्हणू नये. जाम चिवट असतात.

पुंबा 18/05/2018 - 11:29
वा.. वा.. वा.. तोडलंत.. आता, कुणी इस्कॉनचा उंडगा किंवा टवळी आली पिडायला तर त्यांची काशी करायला झकास मटेरियल दिलंत.. आमच्या नशीबात हे इस्कॉनवाले, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि अ‍ॅम्वेवाले फार. गोड बोलून जाल बिछतात..(जमला का मटारी मोड?)

अभ्या.. 18/05/2018 - 12:05
अरे चांगले प्रिंटिंग अस्ते त्या गीतेचे, चित्रे पण चान चान असतात. ह्या जन्मातल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात कोणती योनी मिळते त्याचे व्हिज्युअलायझेशन पाहा नुसते. दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात. साधेसुधे नाही तर गुलाबी गुलाबी, गोंडस धश्टपुष्ट डुक्कर. आक्खे महाभारत एलए मध्ये घडले होते असेच वाट्ते.

In reply to by अभ्या..

प्रचेतस 18/05/2018 - 13:15
दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात
त्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 18/05/2018 - 13:25
द्या द्या, तुम्हीच वाचायला द्या. त्यावर पण तशीच रिअलिस्टिक रिअलिस्टिक चित्रे काढायला सांगा ना गडे. ;)

In reply to by प्रचेतस

खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन
>> त्या पेक्षा हे चालेल का ? ;) सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =)))) इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373) ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः। अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374) साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च। भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः। कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375) मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप। चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9 कुंभकोणम इडिशन किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>> उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो : नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै | यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४|| उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ | स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५|| अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये | अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७|| - कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर ! सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 20:37
.
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .

In reply to by माहितगार

ह्यात जरा टेक्निकल घोळ आहे . मी उधृत केलेले श्लोक भांडारकरच्या ( BORI च्या) क्रिटिकल एडिशन मधुन कॉपी पेस्ट केलेले आहे अन अर्थ वल्ली सरांनी शेयर केलेया महाभारताच्या मराठी अनुवादतुन घेतलेलेला आहे जे की बहुतेक प्रसाद प्रकाशनाचे आहे आणि कुंभकोणम एडिशन वरुन लिहिलेले. म्हणुन मी हाच श्लोक कुंभकोणम एडिशन मध्ये कसा दिला आहे ते पहायचा प्रयत्न केला तर सापडले नाही :( श्लोकांचे नंबर इव्हन काही काही अध्यायांचे नंबर वरखाली झालेले दिसले. थोडक्यात काय तर बोरी ची आवृत्ती , कुंभकोणम ची आवृत्ती आणि मराठी अनुवाद ह्यात मला १-१-१ वन ऑन वर मॅपिंग साप्डले नाहीये. थोडा वेळ देवुन शोधतो आणि कुंभकोणम आवृत्ती मधील श्लोक टाकायचा प्रयत्न करतो ! अवांतर : बाकी तो सभापर्वातील श्लोक बोरीच्या आवृत्तीत नाहीये , कुंभकोणमच्या आवृत्तीत आहे हे ही नमुद करतो ह्या निमित्ताने ! आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे सारे संस्कृत लिटरेचर संस्कृत डॉक्युमेन्ट्स . ऑर्ग वरील संदर्भाने लिहिलेले आहे , ते मुळ प्रकाशित आवृत्ती सारखेच असेल असा अंदाज आहे , खात्री नाही . मी फक्त मराठी अनुवाद वाचल्या असल्याने तेवढेच खात्रीने सांगु शकतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 21:22
या दुव्यावर दिलेल्या हिंदी अनुवादात नकुल सहदेवाचा उल्लेख आहे आणि आपणास मराठी अनुवादातही सापडला म्हणता म्हणजे तो तसा कोणत्यातरी आवृत्तीत असावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 09:04
विविध आवृत्त्यांत अध्यायांचे नंबर वरखाली होतात त्यामुळे हे संदर्भ शोधणे बरेच जिकीरीचे जाते. मात्र मुख्यत्वे बोरी प्रत रेफर करावी. किमान १० व्या शतकानंतरची भर त्यात नाही हे खात्रीने सांगता येते.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 09:00
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो. येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 09:49
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार . इथे या शोध दुव्यावर महाभारतात यमौ शब्द येणारे श्लोक एकत्र दिसतील, ते पाहून यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ? कारण टेक्निकली कौरव हे त्यांचे आपापसातले जुळे भाऊ आहेत , ‘तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत ? 'तुमच्या देशातील अभिमान (गर्व या अर्थाने) आणि जुळे कौरव यांना प्रवेश नाही', असा तर अर्थ होत नाही ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 10:29
यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?
ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्‍या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.
तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत
मूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:01
यन्तव्य चा http://spokensanskrit.org वर to be restrained or checked or controlled असा आहे, मी अभियन्ति अर्थ जाण्यापासून थांबवणे असा घेतला. * मी देशम अभियन्ति. चे देशाचा अभिमान करत नाहीए ; नैवाभिमन्युर - न एव अभिमन्युर चा अर्थ (गर्व या अर्थाने) अभिमान असू शकतो का ? म्हणजे अर्जून पुत्र अभिमन्यूचा इथे संबम्धच नसेल, असे काही ? गर्व आणि कौरव यांना प्रवेश नाही . * अन्यथा अंतःपूरातील प्रवेशाला असलेल्या मर्यादेचा उल्लेख करताना, देश या व्यापक सज्ञेचे प्रयोजन लक्षात येत नाही . * जरा परंपरा मोड ऑन केल्या सारखे वाटेल पण , अर्जूनाचा एक पाय द्रौपदी साठी आणि एक सत्याच्या दिशेने आहे , आणि म्हणून कृष्णाचे पाय (समर्थन) अर्जूनाच्या दिशेने आहे ; असे काही रुपक असेल तर वर मी म्हणतो तसे गर्व आणि कौरवांना , कृष्ण , अर्जून , द्रौपदी आणि सत्यभामामहाभाच्या अंतःपूरात म्हणजे मनात प्रवेश नाही' असे काहीसे रुपक जरासे ताणल्या सारखे होतेय , ' परंपरा मोड ऑफ . अर्थात हा सर्व तर्क यमौ हा शब्द कौरवांसाठी महाभारतात इतर श्लोकात येत असेल तरच लागू पडेल. यमौ हा शब्द इतरत्र मुख्यत्वे नकुल-सहदेव या अर्थाने येत असेल तर परंपरा मोड मधला तर्क पूर्णच ढासळेल.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 11:11
नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात. न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत. आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:22
:)) मान्य देश शब्द कदाचित स्थान या अर्थाने येऊ शकेल; पण जुळे म्हणजे नकुल आणि सहदेवच कसे ठरवणार ? या संदर्भा नुसार महाभारतात जुळ्यांच्या किमान सात जोड्या आहेत. अभिमन्यु कदाचित वयाने लहान म्हणून समजता येते, पण नकुल आणि सहदेवालाच नाही असे सांगण्याचा उद्देश्य काय असावा ? कारण नकुल सहदेव असा विशीष्ट उल्लेख करण्या एवढेही लहान नसावेत , पांडव बंधू मध्ये माझ्या समजानुसार दोन दोन वर्षाचे अंतर होते, सदर संवाद होतोय तो पर्यंत पांडवांची वये नकुल सहदेवासह पुरेशी मोठी असावित.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:26
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.
=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))

राघव 18/05/2018 - 12:11
मस्त! :-) मलाही एक असाच भेटला होता.. थोडा वेळ सुद्धा काहीही वेगळं ऐकून घ्यायची यांची तयारी नसते. उगाच पिडतात.. म्हटले मलाही वेळ आहे.. मीच पिडतो तुला.. नंतर शिव्याशापांची लाखोली वाहत गेला.. मजा आली. बाकी तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही.. त्यामुळे संस्कृत श्लोक तोंडावर फेकून मारता आले नाहीत. आता जरा करावा म्हणतो! :-)

शाली 18/05/2018 - 13:22
जाम भारी. कल्पना करत होतो "तुमचा संवाद ऐकायला तिथे हजर असतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळता आले असते" मस्तच. आवडले एकदम.

हे इस्कॉनवाले भलते त्रास देतात कधी कधी. पुण्यात खडी मशीन जवळ एक इस्कॉनचे देउळ आहे. तिकडे संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी खिचडी फारच स्वादिष्ट असते. ती खाण्यासाठी बर्‍याच वेळा या लोकांना सहन करावे लागते. पैजारबुवा,

प्रचेतस 18/05/2018 - 18:23
दुत्त दुत्त....! असं चावतात व्हय इस्कॉनवाल्या लोकांना?? सत्यनारायण भगवान तुमचा मोबाईल हरवून टाकेल.

In reply to by प्रचेतस

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आम्ही सहस्त्रार्जुनाचा मंत्र म्हणुन आमचा मोबाईल परत मिळवु : कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! पण तसेही आमच्यावर परशुरामाची कृपा आहे , नवीनच मोबाईल देईल तो आम्हाला =))))

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून इस्कॉनवाले तुमच्या मागे लागतात. ;) (हघ्या) आमाला लय वेळा दिसले एनवायसीमध्ये सबवेच्या स्टेशन्सवर पण एकदाही आमच्या मागे लागण्याचे धाडस केले नाही !!! =)) =)) =)) असे अनुभव अजून लिहा. असे हजरजबाबी संवाद वाचायला मजा येते... आम्हाला बर्‍याचदा असे वेळ निघून गेल्यावर सुचते :( ;) :)

चित्रगुप्त 18/05/2018 - 21:25
भारी अनुभव. एकदोनदा यांचेशी गाठ पडली होती तेंव्हा मी पण अशीच मजा केली होती. अत्यंत ठोंबे लोक असतात असाच अनुभव येतो. त्या 'गीता जशी आहे तशी' पुस्तकाला हल्लीचे आधुनिक इंग्रजी शाळांमधून शिकलेले, संस्कृत वा मातृभाषेचा गंध नसलेले गिर्‍हाईक हमखास मिळतात असे बघितले आहे. मुद्दाम 'जशी आहे तशी' या शीर्षकावरूनच शंका आली होती की काहीतरी चालूगिरी असणार. वाचल्यावर स्पष्टच झाले. उदाहरणार्थ 'निष्काम कर्म' चा त्यांनी दिलेला अर्थ बघा : 'प्रमाणित' गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. आता 'प्रमाणित गुरू' कोण हे तर उघडच आहे. निव्वळ धंदेबाजी. यांच्यातल्या कुणी भ्रमनिरास झालेल्याने यांचे बिंग फोडले पाहिजे. अर्थात अश्या बाबतीत जिवाचा धोकाही असतोच म्हणा. एक मात्र आहे. त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ चांगले मिळतात... निदान मी काही वर्षांपूर्वी खाल्ले होते तेंव्हातरी.

नाखु 18/05/2018 - 23:10
भारी सत्यनारायण अख्खं जहाज गायब करत असल्याने चिल्लर मोबाईल गायब करणार नाही. गोड (बोल्या )प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती न वाचता वाचाल नाखु

In reply to by मदनबाण

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज ! त्या ला सोबत म्हणुन श्रीमदाद्यशंकराचार्यह्यांचे गीताभाष्य , त्या खालोखाल ज्ञानेश्वरी , ते समजायला किचकट वाटले तर रामकृष्ण मिशन ची संदर्भ पुस्तके हाच क्रम योग्य आहे ! गीतारहस्य अप्रतिम पण सर्वसामान्य सश्रध्द भाविकांना कंफ्युज करते म्हणौन टाळलेलेच उत्त म किंवा हाती घेतलेच तर अगदी साधनेच्या हुच्च अवस्थेत ! राजकारणात जायचे असेल तर विनोबांची गीताई आणि सोबत "युनोहु" सहस्त्रनामे फ्री ! ( हा यु नो हु ची सहत्रनामे हा काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर व्य नि करावा , ओपन फोरमवर लिहायची भीती वाटते . अत्यंत्य धक्कादायक प्रकार आहे हा . एक दांभिक माणुस शहामृगासारखे जमीनीत किती खोलवर मुंडके खुपसु शकतो ह्याचे क्लासिक उदाहरण !) बाकी ओशोची प्रवचने, योगी अरविंदांची प्रवचने , सी.राजगोपालचारी वगैरे वगैरे ऐकुन आहे पण एका ज्ञानेश्वरी नंतर कशाचीही गरज पडत नाही ! अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही , अभ्या म्हणाला तसे चित्रे भारी असतात त्यांची आणि जेवणही =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 19/05/2018 - 10:18
हरे रामा हरे कृष्णा पंथावरील वरील मुख्य प्रभाव भागवताचा आहे का ? (आणि म्हणून अंधश्रद्धा प्रभाव अधिक , असे काही आहे का ? ) भागवत परंपरेबद्दल माझा परिचय मर्यादित असल्यामुळे चूभूदेघे ( अपूर्ण ज्ञानीसाठी डिस्क्लेमर : या चर्चेचा भागवतजींशी काही संबंध नाही ) अवांतर : सहसा अन्धश्रद्धेस जनाश्रय मिळतो तेवढा रॅशनल मांडणींना मिळत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 10:38
भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !
आगदी सहमत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 19/05/2018 - 11:26
कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! म्हणुनच मी अवांतर असे लिहले आहे. मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! असं असेल तर ते चूकच आहे. अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही हे तुमचे व्यक्तिगत मत आहे, माझे नाही. खुलासा :- माझा आणि इस्कॉनचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी मला नक्कीच आवडतात ! जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

In reply to by मदनबाण

गणामास्तर 19/05/2018 - 12:36
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. अगदी सहमत. आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.

In reply to by गणामास्तर

साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष तेव्हा सांगतलं नाहीस . आपले पुलं कसं म्हणाले की ह्या कुत्रे वाल्यांचे कौतुक ऐकुन इतका वीट आला की कुत्राचे कुतुक कसे करु नये हे दाखवण्या साठी शेवटी मीच कुत्रा पाळला =)) तसे काहीसे मी म्हणतो की ह्यांच्या खोटारडेपणा दाखवण्यासाठी आता मीच इस्कॉन जॉईन करतो , आम के आम गुठलियों के भी दाम ;) हिरव्या देशातला गरबा अजुन चांगला असेल अशी अपेक्षा आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 19/05/2018 - 23:06
आल्यावर आश्रम काढायच्या बोलीवर पाठिंबा दिला आहे (पेढ्या-बत्ताश्याच दुकान माझं राहीलच) गावडे सरांकडे पुस्तके आणि सीडींची जबाबदारी आहे पोप पंपावरील भांडवली नाखु

गामा पैलवान 20/05/2018 - 01:53
मार्कस, खिल्ली कोणाची उडवावी हा तात्विक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही. मी तुमच्या जागी असतो तर वेगळ्या प्रकारे संवाद साधला असता. पण, अर्थात तुमचा तुमच्या पद्धतीने संवाद साधण्याचा अधिकार मान्य. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नमस्कार गा पै ! आपली अन्य धाग्यावरील मते वाचली आहेत आणि आपले बरेचसे विचार जुळतात असा माझा एक तर्क झालेला आहे . आपल्या मताचा आदरच आहे :)
एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो . अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ? बाकी रहता राहिला मुद्दा देवाच्या नावावर धंदा करणार्‍यांचा ! मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे . च्यायला असली माणसे मलाच कशी भेटतात देव जाणे ! भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. " आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते ! धर्माच्या नावावर डोंबार्‍या सारखा तमाशा मांडुन भोळ्या भाबड्या भाविकांकडुन पैसे उकळाणारे एक महाभाग ही मी ओळखुन आहे ! असो. लोकांचे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणुन मला जाऊन दे म्हणतो , भोळ्याभाबड्या सश्रध्द भाविकांशी जमेल तितके खंडन मंडन करायचे टाळतो , पण एक सनातनी म्हणुन मला आचार्यांच्या चित्रपटातील हा संवाद आठवत रहातो " स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || " :(

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 20/05/2018 - 17:21
नेहमी प्रमाणेच फक्त ईश्वर च सनातन असू शकतो , त्यामुळे इतर कुणाही चराचराच्या सनातनतेवर एकाधिकार सांगण्याबद्दल मी साशंक असतो. त्यामुळे अमुकच पद्धतीने ईश्वर प्रमाण मानावा अशा कोणत्याही व्यक्ती, समूह पंथ धर्माच्या अत्याग्रहा बद्दल साशंकता वाटते . धर्माचा बाजार मांडणे आणि इतर सर्व व्यवहार थांबवून कर्मकांडात गुंतणे या गोष्टी आजू बाजूच्या लोकांना तिटकारा आणतात . मला इथे ओव्हर सेलिंग करून वैताग आणणारे सेल्स एजन्ट , इंशुरन्स विकण्यासाठी अनेक इन्शुरन्स कंपन्यांची एजन्ट अथवा गळेपडू टेली मार्केटिंग असे सर्व आठवते . आपणही त्यांच्याच क्षेत्रातील जाणते असलो तर कधी कधी आपण समोरच्या एजन्ट शी वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या बाजू मांडून पहाता असतो अर्थात प्रथम स्तरावरील प्रतिनिधींशी वाद घालून काही उपयोग नसतो याची आपणास कल्पना असते. या निमित्ताने आपण नास्तिक अथवा मूर्तिपूजा विरोधक नसलो तरी त्यांच्याही नकारात्मक कृतींचे समर्थन ना करताही त्यांचाही वैताग जरासा समजून घेण्यास इतपत जागा ठेवली पाहिजे कि , आपली श्रद्धा , कर्मकांड आणि मूर्तिपूजा इतरांची मते नकारात्मक बनावेत एवढी वैताग आणणारी असू नयेत अशी स्वतःपुरती काळजी घ्यावी. त्याच वेळी आपला स्वतः”चा आणि आपल्या समूहाचा श्रद्धा कर्मकांडे अथवा मूर्तिपूजा करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचेही ठणकावून सांगितले पाहिजे . या निमित्ताने १९व्या शतका पर्यंत घरोघर पोहोचून विविध श्रद्धा अंध श्रद्धा पोटी चंदा गोळाकरून पौरोहित्य करून उदार निर्वाह करणारी मंडळी महात्मा ज्योतिबा फुले साराख्यान खुपणे अंशतः: समजून घेता आले पाहिजे किंवा त्या आधीच्या काळी घरोघरचा एका मुलगा अगदी लहान वयात संन्यासी अथवा भिख्खू बनवल्याने त्याचा समाजावर पडू शकणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन अशा वेळी सामाजिक बॅक क्लॅश येऊ शकतो (प्राचीन चीन मधला उल्लेख करतोय ) हे लक्षात घेतले पाहिजे . इथे मुद्याची गोष्ट हि कि कालानुरूप आणि सामाजिक गरजानुरूप सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत . ( मी दुसऱ्या टोकाच्या आततायी नास्तिकता अथवा मूर्ती भंजन प्रवृत्तीचे समर्थन हि करता नाहीये) सामाजिक सुधारणा आणि त्या दिशेने पावले उचल्याचे समर्थन करताना, विविध व्यक्ती स्वातंत्र्याच्या शक्यतोवर आड येऊन नयेत जसे व्यवसाय अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या आड येऊ नयेत याची काळजी घेणे नितांत गरजेचे असावे. मार्कस यांनी धागा लेखात दिलेल्या उदाहरणात प्रचारकाला त्याचे पुस्तक त्याच्या पद्धतीने विकण्याचे अथवा श्रद्धेचा त्याच्या पद्धतीने प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे . आणि अशा प्रसारकाने संवाद साधल्यावर त्याचे खंडन अथवा प्रतिवाद करावा वाटला तर त्याचे स्वातंत्र्य श्रोत्यास असते ज्याचा मार्कस यांनी उपयोग केला . अर्थात तत्वज्ञान हे कुणीही परिपूर्ण नसलेले फार मोठे क्षेत्र आहे; जे उभ्या उभ्याच्या चर्चेतून धागा लेखकाचा उद्देश साधला जातो का या बद्दल मात्र साशंकता वाटली . एखाद्या ग्रंथा बद्दल जसे इथे अमुक ग्रंथाच्या अनुवादाचे बद्दल साशंकता होती तर ती पॉईंट बाय पॉईंट तुलना करून उपलब्ध करणे नुसते खिल्ली उडवण्या पेक्षा कदाचित अधिक प्रभावी रिस्पॉन्स राहू शकले असता का अशी एका शंका येऊन गेली . बेसिकली भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचं प्रसार करण्यात खरे अभ्यासक पुढाकार घेता नाहीत त्यामुळे पुरेसे दर्जा ना ठेवणाऱ्यांना संधी मिळते का असे वाटून गेले . त्यामुळे खिल्ली करणे खुपले नाही पण भारतीय संस्कृतीची योग्य बाजू पुरेशा अभ्यासू आणि प्रभावीपणे परदेशात मांडल्या जात नाहीत या बद्दल खेद वाटला असे या निमित्ताने नमुद करावेसे वाटले. असो

एस 20/05/2018 - 05:08
उत्तम खंडन. विवेचन आवडले. मलाही असा कोणी चावायला आला तर मीही त्याला सोडत नाही. श्रद्धा वेगळी आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा धंदा वेगळा.

गामा पैलवान 20/05/2018 - 14:56
मार्कस, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मला काय वाटलं ते लिहितो. १.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .
हे माझ्या नजरेतनं सुटलं. त्याबद्दल क्षमस्व. २.
अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?
खंडनमंडन मतांचं होतं. त्याकरिता समान पातळीचे विद्वान लागतात. अशा जाणत्यांत रीतसर वादविवाद होतात. तुम्ही जाणते आहात परंतु ते दोघे नाहीत. ३.
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे .
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी आजिबात तिटकारा नाही. सनातन धर्म सांभाळून हवा तेव्हढा बाजार मांडा. काळूगोरीचा आगम (=अॅप्रोच) चुकीचा आहे. प्रस्तुत प्रसंगातनं त्याची दुरुस्ती (=करेक्शन) झालेलं दिसंत नाही. दुरुस्ती तुमच्यासारख्या जाणकारांनी करावी. अशी अपेक्षा मी बाळगावी का, हा वेगळा प्रश्न आहे. ४.
भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. "
हा बाजार नव्हे. ही दरोडेखोरी आहे. ५.
आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते !
अशा वेळेस गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा आग्रह धरावा म्हणून सुचवेन. मी जे पैसे देतोय त्याचा अध्यात्मिक कारणासाठीच विनियोग व्हायला हवा, हे ठामपणे मांडता यायला हवं. कदाचित तुम्ही तसं करीत असालही. ६.
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "
कर्तव्याची जाण वगळता बाकी सर्व शिथिल पडलेलं खपून जावं. असो. पश्चातबुद्धीने सांगतो की, मी तुमच्या जागी असतो तर सरळ गीता नाकारली असती. म्हणालो असतो की गीता ही एका थोर क्षत्रियाने दुसऱ्या महापराक्रमी क्षत्रियास भर रणांगणात सांगितलेली आहे. मी क्षत्रिय नाही व मी थोरही नाही. सध्या युद्ध चालू नाही व मी किंकर्तव्यविमूढही नाही. सबब गीता मला लागू पडंत नाही. हे सांगितल्यावर पुढे म्हणालो असतो की : "I don't want to shake your faith, but you need to introspect a bit. Why you are doing this seva? Is this your sadhana? If yes, how can it be performed more effectively? If this isn't your sadhana, perhaps this is the time you move onto another type of seva/sadhana! I wish you would discuss these points with other seekers. Stick to the one who gives you a satisfactory answer." आ.न., -गा.पै.

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 11:14
अध्यात्मिक गोष्टींमध्ये खासकरून कुठला श्लोक काय सांगतो आणि कोण त्याचा काय अर्थ काढतो यात अजून तरी फार रस नसल्याने लेख कसा झाला वगैरे लिहू शकत नाही, पण लेख "Casual Racism" ने भरलेला आहे हे मात्र सतत दिसत राहिले! Denial हा Casual Racism चा आधारच असतो तो शेवटी टीप म्हणून दिलेला दिसला. "३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!" माफ करा पण विठ्ठलाला असे संबोधून बोलताना मी ऐकलेले नाही, कदाचित तसे लोक भेटले नसतील. पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का) तसेच एखाद्याला 'माकड' असे म्हणून हनुमानाची उपमा देत होतो असे सांगता येईल का? अर्थात हा संपूर्ण लेख लाल रंगावर असल्याने काळा रंग विनोदनिर्मितीला वापरण्यात गैर वाटले नसावे. असो हा संपूर्ण प्रतिसाद तसा वरच्या चर्चेला अवांतरच आहे पण वाटले म्हणून लिहिले. img

In reply to by गणामास्तर

माहितगार 21/05/2018 - 20:38
@ गणामास्तर, आपण खरेच मास्तर आहात का ? (हा व्यक्तिलक्ष्य तर्क दोष आहे; म्हणजे मुद्दा सोडून मांडणी करणार्‍या व्यक्तिवर घसरणे- कोण कोणाचा डुआयडी आहे हे मोजण्यात हकनाक डोके लावणे म्हणजे विचाराला विचाराने उत्तर देण्यात कमी पडणे होय) . मी तसा सरळ सरळ उघडपणे डु आय डी स्वातंत्र्याचा तात्विक समर्थक आहे त्या संदर्भाने माझा धागा लेख / चर्चा मागे येऊन गेली असावी ; त्यामुळे डू आय डी असण्यात नैतिक दृष्ट्या गैर काही नाही . पण जे डु आय डि आपले नाही ते स्विकारण्याने माहित नसलेली अनावश्यक कायदेशीर जोखीम वाढू शकते तशी ती वाढू नये म्हणून शब्द बंबाळ हे माझे डु आय डी नाही हे म्हणण्याची औपचारीकता पूर्ण करतो ) आता आपण खरेच मास्तर असता तर -म्हणजे आपण मराठीचे तरी मास्तर नसणार असा विश्वास होतोय - शब्द बंबाळ आणि माझ्या लेखनात महत्वपूर्ण फरक चटकन कळला असता . दुसरे मी आधीच टोपण नावाने वावरतो, कठोर चिकित्सा केल्या तरी त्या सहसा मिपा धोरणात बसत असल्यामुळे माझे सदस्य खाते जाईल मग म्हणून अजून एक हवे असा काही प्रकार नाही. सगळ्या दिशांच्या निसटत्या बाजू मांडायला सहसा हा एक आयडि मला पूरला आहे. मिपा मालक आणि संपादका शपथ खरे सांगतो :) मला एक डु आयडि तात्विक कारणाने हवा आहे, कारण मी डु आयडी ंचा समर्थक आहे . मी डु आयडि समर्थनाचा धागा काढला तेव्हा डु आय डी काढण्याचा प्रयत्न नेमक्या त्या वेळी मिपा तांत्रिक अडचणीत आल्याने फसला होता. :) मिपाच्या तांत्रिक अडचणी कमी होणे गरजेचे आहे हे ह्या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते. साधा डु आय डी काढणे डु आयडीच्या तात्विक समर्थकांनाही जमू नये हे बरोबर नव्हे :))

In reply to by माहितगार

गणामास्तर 22/05/2018 - 12:36
वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. सुलभ मराठीत दोन वाक्यात सार सांगितलेत तर कृपा होईल.

In reply to by अभ्या..

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ मला वाटतंय की माहीतगारांनी सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर घेतला आहे , वल्ल्या ची खेचुन झाली , माझी उलटतपासणी झाली , मास्तर ची परीक्षा झाली , आता तुझा नंबर आहे अभ्या =)))) ( @माहीतगार , हलके घ्या , टेक इट लाईटली ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 22/05/2018 - 21:18
पहिली गोष्ट अभ्यारावांना (त्यांच्यासाठी सध्या आपल्याकडे काय नाय) तसे रेंज मध्ये चटकन येत नाहीत -रच्याकने असतात-, आताही बाहेर दिसताहेत आणि या पेक्षा रोचक विषय तुम्हाला व्यनितून विचारायचा आहे.
...सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर
सनावृता काय असते ? परंपरावादी म्हणत असाल तर एक प्रतिसाद सोडला तर बाकी प्रतिसादात मीच परंपरावादी मोडांना ऑन ऑफ करत होतो आणि शब्दबंबाळांनी छिद्रान्वेषण केले नसते तर तुमच्यासगट परंपरावादी गट चक्क 'थोडासा पुरोगामी हो जाय' चे गाणे गात होता. ) गापै मात्र परंपरा बाळगून राहीले .

In reply to by गणामास्तर

माहितगार 22/05/2018 - 18:13
ट्विटर वापरुया! दोनच शब्दात झाले, दुसरे वाक्य कुठून आणू ?, म्हणजे म्हणता येईल झाली ब्वॉ गणामास्तरांची इच्छा पूर्ण !!

In reply to by शब्दबम्बाळ

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार ! त्यामुळे पास !

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 21:06
@ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे खाते नाही, पण तुम्ही पण गा.पैं सारखे चुकत अथवा गणा मास्तरांसारखे मुकत ते माझे डु आयडि खाते समजून शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत ? मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे. ( खरा डिसक्लेमर : शब्द बंबाळ माझे खाते नाही .)

In reply to by माहितगार

शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत
>>>> त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ? समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही . मागे एकदा अशाच चर्चेत मी उत्तर , संदर्भासहित अभंग दिल्यावर सरते शेवटी "तुम्ही स्वतःला ह्या संतांच्या लेव्हलचे समजता ककाय?" असा प्रतिप्रश्न आला ! आता बोला ! ह्यांना म्हणजे उत्तर नाही दिले तर तुम्ही चुकीचे , अन उत्तर दिले तरीही तुम्ही चुकीचेच ! मग कशाला वेळ वाया घालवा? ह्यांना ह्यांची घटपटा करु द्या , आपण अलिप्त राहु बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.
तुमच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे दिली आहेत , अर्थात जिथे तुम्ही मुळ संस्कृत श्लोक अन त्याचा असा किंव्वा तसा अर्थ काढत येईल का अशी चर्चा सुरु केलीत तेव्हा मी थांबलो . आप्लयातील कोणीच पुर्णवेळ संशोधक नाही, केवळ आवड आहे , हौस आहे म्हणुन आपण महाभारत , गीता , वगैरे वाचतो. पुढे मागे कधी , रीटायर्ड झाल्यावर झोकुन देवुन संशोधन कराय्ला सुरुवात केली तर सविस्तर लिहिन किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 21/05/2018 - 21:58
तुम्ही सध्या हिरव्या देशात असल्याने तुम्हास मंडालेऐवजी ग्वाटेनामो बे मध्ये जायची जास्त संधी आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 22:10
...किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P
तुम्हाला रिटायरमेंटनंतर -जो जे वांछील तो ते लाहो- मंडालेचा प्रवास घडो ही दुत्त दुत्त शुभेच्छा . @ गणा मात्तर , मार्कस भाऊ डू आयडि फंडा स्विकारुन नाही राह्यले , त्यांना विश्वास देऊन बघा बरे जरासा .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 22:47
खी खी खी (उगाचच!) तर महोदय तुमच्या दोन्ही प्रतिसादांवर एकत्रित लिहितो.
आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !
एक तर मी अभंगांचे संदर्भ मागितले नाहीत, त्याशिवाय मराठी नीट वाचले असते तर माझे वाक्य दिसले असते जिथे मी विठ्ठलाला कुठेतरी 'तसे' म्हटले असेल असे गृहीत धरून "पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)" हा प्रश्न विचारलेला दिसला असता. याशिवाय मला नुसता छिद्रान्वेषीपणा करायचा आहे हा निष्कर्ष आपण कोणती विद्वत्ता वापरून काढलात? मला काय करायचं आहे ते मी ठरवू शकतो आपण तिथेही लाल रंग ओतण्याची गरज वाटत नाही.
समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही
ह्या लोकांचे म्हणजे कोणाचे हो? हा आयडी एकवचनी आहे हे तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा आहे. इथे देखील जनरलायझेशन करून हे असले प्रश्न विचारणारे लोक कसे दुत्त असतात हे सिद्ध करायचे आहे का? :P तुमच्या लेखात काळ्या बिथरला, काळ्याचा राग अनावर झाला अशा पद्धतीची वाक्य आहेत कि नाहीत? ती वाक्य एखाद्याची रंगावरून खिल्ली उडवायला वापरली आहेत कि नाहीत असा सरळ सोप्पा मुद्दा आहे माझा! तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय? आता तुमचा मुख्य मुद्दा किंवा आक्षेप म्हणूया
त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ?
इस्कॉन वाले व्यापाराचं करतात आणि त्यावर मला काही आक्षेप असावा असे मला वाटत नाही. ते जबरदस्तीने पुस्तके माथी मारत नाहीत किंवा प्रसाद विकत घ्याच म्हणून सांगत नाहीत. ज्याला इच्छा आहे त्याने ते करावे! आणि तुम्ही केलेल्या वरच्या संभाषणातून त्यांचा व्यावर बंद झाला कि सनातन का आणि कुठला धर्म त्याबद्दल समोरच्याच्या शंका दूर झाल्या? फक्त #मीचीलाल हाच उद्देश असेल तर तो मात्र सफल झाला असेल. मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो पण स्वतः वरून गाडी दुसऱ्याच्या रंग/रूपावर आली होती म्हणून प्रतिसाद दिला. असो, चालू देत...

In reply to by शब्दबम्बाळ

नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे ! सदर व्यक्ती मी काहीही खुस्पट काढले नसताना मला चावायला येते , एक तद्दन बोगस पुस्तक धर्माच्या नावाखाली माझ्या गळ्यात मारु पहाते , शिवाय ते विकत घेतले नाही तर पुढच्या जन्मी कुत्रा मांजर होशील असे धार्मिक दहशतवाद पसरवते ( टिपिकल पुजा घातली नाही तर तुमची बोट बुडेल टाईप ), इतक्या सार्‍या गोष्टी सोडुन तुम्हाला त्याला काळ्या का म्हणलो हे जर दिसत असेल तर त्याला छिद्रान्वेषीपणा च म्हणावे लागेल . असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही ! सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती उगाच अतिसहिष्णुता दाखुन धार्मिक दहशतवाद्यांना लादेनजीं म्हणणार्‍यांच्या संप्रदायातील मी नाही .
तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?
कारण त्यात काही चुकीचे नाहीयेच , असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे ! तुकोबांनी मंबाजी सालोमालो सारख्या व्यापार्‍यांना कसले झोडपुन काढले आहे हे मी दाखवायची गरज नाही ! तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो
अत्यंत योग्य निर्णय ! अभिनंदन आणि शुभेच्छा !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 22/05/2018 - 04:07
असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे
सत्य वचन.... त्याबरोबरच जाहिरातबाजी करून आरोग्याला अहितकर पिझाकोकादि खाद्यपदार्थांची चटक लोकांना - विशषतः लहान मुलांना लावणारे, खरी गरज नसतानाही बायपास वा तत्सम सर्जर्‍या करणारे आणि जन्मभर औषधांचे झेंगट मागे लावून देणारे, फळे भाज्या वगैरेंना विषारी रंग, फवारे मारणारे, निरमा वगैरेंपासून दूध बनवून विकणारे, फुकट आहे असे भासवून वाट्सपादी व्यसनांच्या जाळ्यात करोडो लोकांना ओढणारे, अमूक डे तमूक डे असले नवनवीन प्रकार प्रसृत करून गिफ्टा खपवणारे आणि असे नाना क्षेत्रात नानाविध उपद्व्याप करणारे .... कुणा कुणाला झोडपुन काढायचे, प्रत्येक व्यक्तीला 'नाना पाटेकर' बनावे लागेल. तरी आपल्याला जमेल तेवढे करावे हेही खरे. .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 24/05/2018 - 00:52
मला इथे प्रतिसाद द्यायचा नव्हता पण ते छिद्रान्वेषण वाचून वाचून म्हटलं जरा लिहुयाच! माझे सविस्तर मत मी इथे एक धागा काढून दिले आहे.
नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !
अभिनंदन! एक डिबेट पाहून अख्खा समूह ओळखलंत कि तुम्ही, मस्तच! पुढचा प्रतिसाद लिहिण्याआधी काही गोष्टी नमूद करतो. १. माझी प्रतिक्रिया लेखावर होती, त्यातल्या वाक्यांवर होती. लेखकावर मी आक्षेप घेतला नव्हता. पण तरीही तुम्ही प्रतिसाद देताना "वैयक्तिक टिप्पणीवरून" सुरुवात केली. आणि माझ्यावर तशाच टिप्पण्या पुढच्या प्रतिसादात सुरु ठेवल्यात! त्याने मला काही फरक पडत नसला तरी चर्चेचे बेसिक नियम आपल्याला कितपत माहित आहेत जा प्रश्न पडला. (समोरच्याचे जनरलायझेशन करणे हाच उद्देश असला तर मग असो) २. आधीच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही विठ्ठलाला काळ्या म्हणतात आणि म्हणून कोणाला काळ्या म्हणणे गैर नाही अशा अर्थाने समर्थन करत होतात. मात्र या प्रतिसादात
असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही !
असे म्हणालात. म्हणजे किमान तुम्ही खिल्ली उडवण्यासाठी शब्दरचनेचा वापर केलात हे तरी मान्य आहे म्हणायचं! त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता
सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती
म्हणजेच तो गोरा असता तर त्याच्या रंगाचा वापर करून खिल्ली उडवण्याऐवजी इतर काही टोपण नाव देऊन खिल्ली उडवावी लागली असती असेच का? तसे असेल तर हेच माझ्या आक्षेपाचे मूळ कारण होते हे कदाचित तुम्ही समजू शकाल. एखाद्याला जर "काळ्याचा राग अनावर झाला" असे म्हटले कि त्याची खिल्ली उडवल्यासारखी होते मग ते तसे लिहायलाच पाहिजे का? बाकी इस्कॉनवाल्याची आणि लादेनची तुलना, वगैरे तर म्हणजे काय बोलणार! :D

उपयोजक 22/05/2018 - 00:15
इस्काॅन की सच्चाई जानिए ===================== दुनिया में सिर्फ हिन्दू ही बेबकूफ बनाए जाते हैं और सताए भी जाते है । दुर्भाग्य से इनका रहने का एक ही ठिकाना है भारत । और वो भी मुसलमान , ईसाई , कम्युनिस्ट और सेक्युलर हिन्दू के कब्जे में है । शुद्ध हिन्दू जो आर्य है और सामान्य हिन्दू सभी दुःखी है । देखिए अमेरिका हिन्दुओं को कैसे बेबकूफ बनाकर लूट रहा है । यह लेख आपकी आँखें खोल देंगी । कृपया हिन्दुओं के हित में इसे शेयर करें ॥ ISKCON का अर्थ है :---- International Society of Krishna Consiousness । एक अमेरिकन संस्था है जिसने अनेक देश मे कृष्ण भगवान के मंदिर खोले हुए हैं और ये मंदिर अमेरिका की कमाई के सबसे बड़े साधन है क्योंकि इन मंदिरों पर इनकम टैक्स भी नही है ! ये संस्था लोगों की अंधभक्ति का फ़ायदा उठाकर खरबों डॉलर इन मंदिरों में आनेवाले चढ़ावे के माध्यम से अमेरिका ट्रान्सफर कर देती है और दुर्भाग्य से इस लुटेरी ISKCON संस्था के सबसे ज्यादा मंदिर भारत मे हैं ! आपको जानकर आष्चर्य होगा कि अमेरिका की कोलगेट कंपनी एक साल मे जितना जितना शुद्ध लाभ अमेरिका भेजती है उससे 3 गुना ज्यादा अकेले बैंगलोर का ISKCON मंदिर भारत का पैसा अमेरिका भेज देता है ! बैंगलोर से बड़ा मंदिर दिल्ली मे है और दिल्ली से बड़ा मंदिर मुंबई मे है और उससे भी बड़ा मंदिर मथुरा मे हो गया है भगवान कृष्ण की छाती पर और वहां धुआंधार चढ़ावा आता है ! कृपया ISKCON और इस तरह की सभी लुटेरी संस्थाओं का प्रबल विरोध करके देश को लुटने से बचाने मे अपना अमूल्य सहयोग दें ! मन्दिरों मे दान देने वाले हिन्दू भाई बहन सुप्रीम कोर्ट की ये न्यूज़ पढ़ें...आप सोचते हैं कि मन्दिरों मे दिया हुआ दान, पैसा, सोना इत्यादि हिन्दू धर्म के उत्थान के लिए काम आ रहा है और आपको पुन्य मिल रहा है तो आप निश्चित ही बड़े भोले हैं ! कर्नाटक सरकार के मंदिर एवं पर्यटन विभाग (राजस्व) द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार 1997 से 2002 तक पांच साल मे कर्नाटक Congress सरकार को राज्य मे स्थित मंदिरों से चढ़ावे मे 391 करोड़ की रकम प्राप्त हुई, जिसे निम्न मदों मे खर्च किया गया : मुस्लिम मदरसा उत्थान एवं हज मक्का मदिना सब्सिडी, विमान टिकट - 180 करोड़ (यानि 46%) ईसाई चर्च को अनुदान (To convert poor Hindus into Christian) - 44 करोड़ (यानि 11.2%) मंदिर खर्च एवं रखरखाव - 84 करोड़ (यानि 21.4%) अन्य - 83 करोड़ (यानि 21.2%) ये तो सिर्फ एक राज्य का हिसाब है, हर रोज हजारों करोड़ों रुपया / सोना दान होता है और ये सब हिन्दुओं को पता ही नही चल पता है ! भगवद गीता मे भगवान ने बताया है कि दान देते वक्त अपने विवेक और बुद्धि से दान दें, ताकि वह समाज/देश की भलाई मे इस्तेमाल हो, नही तो दानी पाप का भागीदार है ! हिन्दुओं के पैसों से, हिन्दुओं के ही विनाश का षड़यंत्र ६० साल से चल रहा है और यह सच्चाई हिन्दुओं को पता ही नही...!! कृपया अधिक से अधिक शेयर करें ताकि लोग जागरूक हो सकें ।

स्वधर्म 24/05/2018 - 16:11
लेख वाचला. नेमकं काय खटकलं? कसा धंदा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न अाहे. दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणावे का किंमत हे विकणारा स्वत:च्या मर्जीने ठरवतो. तुंम्हाला या दुकानात पटलं नाही, तर दुसर्या दुकानात घ्या.

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 17:02
...नेमकं काय खटकलं?..
माझ्या अंदाजाने १) प्रसार करणार्‍या व्यक्ती आणि प्रसारीत केला जाणारा ग्रंथ धागा लेखकाच्या विश्वासाशी संबंधीत असल्यामुळे प्रसारीत करणार्‍या व्यक्तीचे आणि ग्रंथातील माहिती किमान दर्जास प्रात्प असावी असा धागा लेखकाचा आग्रह दिसतो. २) विकल्या प्रसारीत केल्या जात असलेल्या ग्रंथातील अनुवादात त्रुटी / दिशाभूल असल्याचा आणि असे त्रुटीयुक्त साहित्य प्रसारित होऊ नये असा धागा लेखकाचा विश्वास असणे . ३) अशा तर्‍हेचे व्यावसायिकरणाबद्दल (जे कदाचित फसवणूकीच्या जवळ पोहोचते) सदर धागा लेखक साशंकीत असणे . डोनेशन हे सहसा व्हॉलुंटरी असते , डोनेशनचे कंपल्शन करणे धागा लेखकास खटकले असावे . ( डिसक्लेमर : मी धागा लेखक नाही )

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 19:30
होय, धागालेखावरुन प्रथमदर्शनी किमान विश्वासाचा स्तर अधिक स्पष्ट पणे दृष्य वाटला (शेवटी कयासच), स्तराची लेव्हल श्रद्धेची आहे का हे धागा लेखकाने सांगणे श्रेयस्कर असावे.

In reply to by माहितगार

येस. तीनही मुद्द्यांना संपुर्ण अनुमोदन ! पण त्यातही विशेषकरुन शेवटचा मुदा जास्त महत्वाचा ! सदर प्रचारक व्यक्तीने डोनेशन देण्याविषयी सक्ती केली नसती तर कदाचित पुढील संवाद झालाच नसता ! बाकी विस्वास अन श्रध्दा ह्या शब्दच्छलात मला पडाय्चहे नाही , ज्याला जे मानयचे आहे ते माना , ज्यावर विश्वास ठेवाय्चाय , ज्यावर श्रध्दा ठेवाय्ची आहे ते ठेवा. स्वतंत्र देश आहे , फर्स्ट अमेन्डमेन्ट आहे ! माझी कशालाच हरकत नाही ! पण "जशी आहे तशी " हा असला टॅग लाऊन तुम्ही स्वतःचे मार्केटिंग करत असाल तर " ते तसे नाहीयेच , मुळ संस्कृत श्लोक तसे त्या अर्थाचे नाहीयेत , शंकराचार्यांचे भाष्य , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य काहीच त्या अर्थाचे नाहीये , तुम्ही केवळ तुमच्या बिजनेस मॉडेलला सोयीस्कर अर्थ लाऊन धंदा करत आहात " हे दाखवुन देणे मला महत्वाचे वाटते ! आधीही मला अन्य धर्माच्या लोकांनी "त्यांचाच धर्म कसा श्रेष्ठ" हे प्रतिपादन करणारे ग्रंथ दिले आहेत , पण कोणीही डोनेशनची सक्ती केली नाही की " आम्ही म्हणतो हेच खरे" असा अविर्भाव दाखवलेला नाही त्यामुळे त्यांच्याशी माझा वादविवाद झाला नाही :)

वीणा३ 18/05/2018 - 09:56
या उपद्व्यापाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक चॉकलेट. फार वात आणतात हे लोक. एकदा गीते चा पुस्तक हातात दिलं, म्हटलं नकोय, तर म्हणे देवाला नाही म्हणू नये. जाम चिवट असतात.

पुंबा 18/05/2018 - 11:29
वा.. वा.. वा.. तोडलंत.. आता, कुणी इस्कॉनचा उंडगा किंवा टवळी आली पिडायला तर त्यांची काशी करायला झकास मटेरियल दिलंत.. आमच्या नशीबात हे इस्कॉनवाले, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि अ‍ॅम्वेवाले फार. गोड बोलून जाल बिछतात..(जमला का मटारी मोड?)

अभ्या.. 18/05/2018 - 12:05
अरे चांगले प्रिंटिंग अस्ते त्या गीतेचे, चित्रे पण चान चान असतात. ह्या जन्मातल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात कोणती योनी मिळते त्याचे व्हिज्युअलायझेशन पाहा नुसते. दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात. साधेसुधे नाही तर गुलाबी गुलाबी, गोंडस धश्टपुष्ट डुक्कर. आक्खे महाभारत एलए मध्ये घडले होते असेच वाट्ते.

In reply to by अभ्या..

प्रचेतस 18/05/2018 - 13:15
दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात
त्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 18/05/2018 - 13:25
द्या द्या, तुम्हीच वाचायला द्या. त्यावर पण तशीच रिअलिस्टिक रिअलिस्टिक चित्रे काढायला सांगा ना गडे. ;)

In reply to by प्रचेतस

खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन
>> त्या पेक्षा हे चालेल का ? ;) सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =)))) इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373) ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः। अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374) साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च। भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः। कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375) मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप। चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9 कुंभकोणम इडिशन किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>> उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो : नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै | यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४|| उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ | स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५|| अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये | अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७|| - कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर ! सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 20:37
.
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .

In reply to by माहितगार

ह्यात जरा टेक्निकल घोळ आहे . मी उधृत केलेले श्लोक भांडारकरच्या ( BORI च्या) क्रिटिकल एडिशन मधुन कॉपी पेस्ट केलेले आहे अन अर्थ वल्ली सरांनी शेयर केलेया महाभारताच्या मराठी अनुवादतुन घेतलेलेला आहे जे की बहुतेक प्रसाद प्रकाशनाचे आहे आणि कुंभकोणम एडिशन वरुन लिहिलेले. म्हणुन मी हाच श्लोक कुंभकोणम एडिशन मध्ये कसा दिला आहे ते पहायचा प्रयत्न केला तर सापडले नाही :( श्लोकांचे नंबर इव्हन काही काही अध्यायांचे नंबर वरखाली झालेले दिसले. थोडक्यात काय तर बोरी ची आवृत्ती , कुंभकोणम ची आवृत्ती आणि मराठी अनुवाद ह्यात मला १-१-१ वन ऑन वर मॅपिंग साप्डले नाहीये. थोडा वेळ देवुन शोधतो आणि कुंभकोणम आवृत्ती मधील श्लोक टाकायचा प्रयत्न करतो ! अवांतर : बाकी तो सभापर्वातील श्लोक बोरीच्या आवृत्तीत नाहीये , कुंभकोणमच्या आवृत्तीत आहे हे ही नमुद करतो ह्या निमित्ताने ! आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे सारे संस्कृत लिटरेचर संस्कृत डॉक्युमेन्ट्स . ऑर्ग वरील संदर्भाने लिहिलेले आहे , ते मुळ प्रकाशित आवृत्ती सारखेच असेल असा अंदाज आहे , खात्री नाही . मी फक्त मराठी अनुवाद वाचल्या असल्याने तेवढेच खात्रीने सांगु शकतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 21:22
या दुव्यावर दिलेल्या हिंदी अनुवादात नकुल सहदेवाचा उल्लेख आहे आणि आपणास मराठी अनुवादातही सापडला म्हणता म्हणजे तो तसा कोणत्यातरी आवृत्तीत असावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 09:04
विविध आवृत्त्यांत अध्यायांचे नंबर वरखाली होतात त्यामुळे हे संदर्भ शोधणे बरेच जिकीरीचे जाते. मात्र मुख्यत्वे बोरी प्रत रेफर करावी. किमान १० व्या शतकानंतरची भर त्यात नाही हे खात्रीने सांगता येते.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 09:00
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो. येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 09:49
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार . इथे या शोध दुव्यावर महाभारतात यमौ शब्द येणारे श्लोक एकत्र दिसतील, ते पाहून यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ? कारण टेक्निकली कौरव हे त्यांचे आपापसातले जुळे भाऊ आहेत , ‘तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत ? 'तुमच्या देशातील अभिमान (गर्व या अर्थाने) आणि जुळे कौरव यांना प्रवेश नाही', असा तर अर्थ होत नाही ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 10:29
यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?
ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्‍या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.
तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत
मूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:01
यन्तव्य चा http://spokensanskrit.org वर to be restrained or checked or controlled असा आहे, मी अभियन्ति अर्थ जाण्यापासून थांबवणे असा घेतला. * मी देशम अभियन्ति. चे देशाचा अभिमान करत नाहीए ; नैवाभिमन्युर - न एव अभिमन्युर चा अर्थ (गर्व या अर्थाने) अभिमान असू शकतो का ? म्हणजे अर्जून पुत्र अभिमन्यूचा इथे संबम्धच नसेल, असे काही ? गर्व आणि कौरव यांना प्रवेश नाही . * अन्यथा अंतःपूरातील प्रवेशाला असलेल्या मर्यादेचा उल्लेख करताना, देश या व्यापक सज्ञेचे प्रयोजन लक्षात येत नाही . * जरा परंपरा मोड ऑन केल्या सारखे वाटेल पण , अर्जूनाचा एक पाय द्रौपदी साठी आणि एक सत्याच्या दिशेने आहे , आणि म्हणून कृष्णाचे पाय (समर्थन) अर्जूनाच्या दिशेने आहे ; असे काही रुपक असेल तर वर मी म्हणतो तसे गर्व आणि कौरवांना , कृष्ण , अर्जून , द्रौपदी आणि सत्यभामामहाभाच्या अंतःपूरात म्हणजे मनात प्रवेश नाही' असे काहीसे रुपक जरासे ताणल्या सारखे होतेय , ' परंपरा मोड ऑफ . अर्थात हा सर्व तर्क यमौ हा शब्द कौरवांसाठी महाभारतात इतर श्लोकात येत असेल तरच लागू पडेल. यमौ हा शब्द इतरत्र मुख्यत्वे नकुल-सहदेव या अर्थाने येत असेल तर परंपरा मोड मधला तर्क पूर्णच ढासळेल.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 11:11
नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात. न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत. आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:22
:)) मान्य देश शब्द कदाचित स्थान या अर्थाने येऊ शकेल; पण जुळे म्हणजे नकुल आणि सहदेवच कसे ठरवणार ? या संदर्भा नुसार महाभारतात जुळ्यांच्या किमान सात जोड्या आहेत. अभिमन्यु कदाचित वयाने लहान म्हणून समजता येते, पण नकुल आणि सहदेवालाच नाही असे सांगण्याचा उद्देश्य काय असावा ? कारण नकुल सहदेव असा विशीष्ट उल्लेख करण्या एवढेही लहान नसावेत , पांडव बंधू मध्ये माझ्या समजानुसार दोन दोन वर्षाचे अंतर होते, सदर संवाद होतोय तो पर्यंत पांडवांची वये नकुल सहदेवासह पुरेशी मोठी असावित.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:26
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.
=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))

राघव 18/05/2018 - 12:11
मस्त! :-) मलाही एक असाच भेटला होता.. थोडा वेळ सुद्धा काहीही वेगळं ऐकून घ्यायची यांची तयारी नसते. उगाच पिडतात.. म्हटले मलाही वेळ आहे.. मीच पिडतो तुला.. नंतर शिव्याशापांची लाखोली वाहत गेला.. मजा आली. बाकी तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही.. त्यामुळे संस्कृत श्लोक तोंडावर फेकून मारता आले नाहीत. आता जरा करावा म्हणतो! :-)

शाली 18/05/2018 - 13:22
जाम भारी. कल्पना करत होतो "तुमचा संवाद ऐकायला तिथे हजर असतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळता आले असते" मस्तच. आवडले एकदम.

हे इस्कॉनवाले भलते त्रास देतात कधी कधी. पुण्यात खडी मशीन जवळ एक इस्कॉनचे देउळ आहे. तिकडे संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी खिचडी फारच स्वादिष्ट असते. ती खाण्यासाठी बर्‍याच वेळा या लोकांना सहन करावे लागते. पैजारबुवा,

प्रचेतस 18/05/2018 - 18:23
दुत्त दुत्त....! असं चावतात व्हय इस्कॉनवाल्या लोकांना?? सत्यनारायण भगवान तुमचा मोबाईल हरवून टाकेल.

In reply to by प्रचेतस

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आम्ही सहस्त्रार्जुनाचा मंत्र म्हणुन आमचा मोबाईल परत मिळवु : कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! पण तसेही आमच्यावर परशुरामाची कृपा आहे , नवीनच मोबाईल देईल तो आम्हाला =))))

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून इस्कॉनवाले तुमच्या मागे लागतात. ;) (हघ्या) आमाला लय वेळा दिसले एनवायसीमध्ये सबवेच्या स्टेशन्सवर पण एकदाही आमच्या मागे लागण्याचे धाडस केले नाही !!! =)) =)) =)) असे अनुभव अजून लिहा. असे हजरजबाबी संवाद वाचायला मजा येते... आम्हाला बर्‍याचदा असे वेळ निघून गेल्यावर सुचते :( ;) :)

चित्रगुप्त 18/05/2018 - 21:25
भारी अनुभव. एकदोनदा यांचेशी गाठ पडली होती तेंव्हा मी पण अशीच मजा केली होती. अत्यंत ठोंबे लोक असतात असाच अनुभव येतो. त्या 'गीता जशी आहे तशी' पुस्तकाला हल्लीचे आधुनिक इंग्रजी शाळांमधून शिकलेले, संस्कृत वा मातृभाषेचा गंध नसलेले गिर्‍हाईक हमखास मिळतात असे बघितले आहे. मुद्दाम 'जशी आहे तशी' या शीर्षकावरूनच शंका आली होती की काहीतरी चालूगिरी असणार. वाचल्यावर स्पष्टच झाले. उदाहरणार्थ 'निष्काम कर्म' चा त्यांनी दिलेला अर्थ बघा : 'प्रमाणित' गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. आता 'प्रमाणित गुरू' कोण हे तर उघडच आहे. निव्वळ धंदेबाजी. यांच्यातल्या कुणी भ्रमनिरास झालेल्याने यांचे बिंग फोडले पाहिजे. अर्थात अश्या बाबतीत जिवाचा धोकाही असतोच म्हणा. एक मात्र आहे. त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ चांगले मिळतात... निदान मी काही वर्षांपूर्वी खाल्ले होते तेंव्हातरी.

नाखु 18/05/2018 - 23:10
भारी सत्यनारायण अख्खं जहाज गायब करत असल्याने चिल्लर मोबाईल गायब करणार नाही. गोड (बोल्या )प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती न वाचता वाचाल नाखु

In reply to by मदनबाण

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज ! त्या ला सोबत म्हणुन श्रीमदाद्यशंकराचार्यह्यांचे गीताभाष्य , त्या खालोखाल ज्ञानेश्वरी , ते समजायला किचकट वाटले तर रामकृष्ण मिशन ची संदर्भ पुस्तके हाच क्रम योग्य आहे ! गीतारहस्य अप्रतिम पण सर्वसामान्य सश्रध्द भाविकांना कंफ्युज करते म्हणौन टाळलेलेच उत्त म किंवा हाती घेतलेच तर अगदी साधनेच्या हुच्च अवस्थेत ! राजकारणात जायचे असेल तर विनोबांची गीताई आणि सोबत "युनोहु" सहस्त्रनामे फ्री ! ( हा यु नो हु ची सहत्रनामे हा काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर व्य नि करावा , ओपन फोरमवर लिहायची भीती वाटते . अत्यंत्य धक्कादायक प्रकार आहे हा . एक दांभिक माणुस शहामृगासारखे जमीनीत किती खोलवर मुंडके खुपसु शकतो ह्याचे क्लासिक उदाहरण !) बाकी ओशोची प्रवचने, योगी अरविंदांची प्रवचने , सी.राजगोपालचारी वगैरे वगैरे ऐकुन आहे पण एका ज्ञानेश्वरी नंतर कशाचीही गरज पडत नाही ! अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही , अभ्या म्हणाला तसे चित्रे भारी असतात त्यांची आणि जेवणही =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 19/05/2018 - 10:18
हरे रामा हरे कृष्णा पंथावरील वरील मुख्य प्रभाव भागवताचा आहे का ? (आणि म्हणून अंधश्रद्धा प्रभाव अधिक , असे काही आहे का ? ) भागवत परंपरेबद्दल माझा परिचय मर्यादित असल्यामुळे चूभूदेघे ( अपूर्ण ज्ञानीसाठी डिस्क्लेमर : या चर्चेचा भागवतजींशी काही संबंध नाही ) अवांतर : सहसा अन्धश्रद्धेस जनाश्रय मिळतो तेवढा रॅशनल मांडणींना मिळत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 10:38
भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !
आगदी सहमत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 19/05/2018 - 11:26
कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! म्हणुनच मी अवांतर असे लिहले आहे. मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! असं असेल तर ते चूकच आहे. अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही हे तुमचे व्यक्तिगत मत आहे, माझे नाही. खुलासा :- माझा आणि इस्कॉनचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी मला नक्कीच आवडतात ! जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

In reply to by मदनबाण

गणामास्तर 19/05/2018 - 12:36
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. अगदी सहमत. आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.

In reply to by गणामास्तर

साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष तेव्हा सांगतलं नाहीस . आपले पुलं कसं म्हणाले की ह्या कुत्रे वाल्यांचे कौतुक ऐकुन इतका वीट आला की कुत्राचे कुतुक कसे करु नये हे दाखवण्या साठी शेवटी मीच कुत्रा पाळला =)) तसे काहीसे मी म्हणतो की ह्यांच्या खोटारडेपणा दाखवण्यासाठी आता मीच इस्कॉन जॉईन करतो , आम के आम गुठलियों के भी दाम ;) हिरव्या देशातला गरबा अजुन चांगला असेल अशी अपेक्षा आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 19/05/2018 - 23:06
आल्यावर आश्रम काढायच्या बोलीवर पाठिंबा दिला आहे (पेढ्या-बत्ताश्याच दुकान माझं राहीलच) गावडे सरांकडे पुस्तके आणि सीडींची जबाबदारी आहे पोप पंपावरील भांडवली नाखु

गामा पैलवान 20/05/2018 - 01:53
मार्कस, खिल्ली कोणाची उडवावी हा तात्विक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही. मी तुमच्या जागी असतो तर वेगळ्या प्रकारे संवाद साधला असता. पण, अर्थात तुमचा तुमच्या पद्धतीने संवाद साधण्याचा अधिकार मान्य. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नमस्कार गा पै ! आपली अन्य धाग्यावरील मते वाचली आहेत आणि आपले बरेचसे विचार जुळतात असा माझा एक तर्क झालेला आहे . आपल्या मताचा आदरच आहे :)
एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो . अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ? बाकी रहता राहिला मुद्दा देवाच्या नावावर धंदा करणार्‍यांचा ! मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे . च्यायला असली माणसे मलाच कशी भेटतात देव जाणे ! भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. " आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते ! धर्माच्या नावावर डोंबार्‍या सारखा तमाशा मांडुन भोळ्या भाबड्या भाविकांकडुन पैसे उकळाणारे एक महाभाग ही मी ओळखुन आहे ! असो. लोकांचे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणुन मला जाऊन दे म्हणतो , भोळ्याभाबड्या सश्रध्द भाविकांशी जमेल तितके खंडन मंडन करायचे टाळतो , पण एक सनातनी म्हणुन मला आचार्यांच्या चित्रपटातील हा संवाद आठवत रहातो " स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || " :(

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 20/05/2018 - 17:21
नेहमी प्रमाणेच फक्त ईश्वर च सनातन असू शकतो , त्यामुळे इतर कुणाही चराचराच्या सनातनतेवर एकाधिकार सांगण्याबद्दल मी साशंक असतो. त्यामुळे अमुकच पद्धतीने ईश्वर प्रमाण मानावा अशा कोणत्याही व्यक्ती, समूह पंथ धर्माच्या अत्याग्रहा बद्दल साशंकता वाटते . धर्माचा बाजार मांडणे आणि इतर सर्व व्यवहार थांबवून कर्मकांडात गुंतणे या गोष्टी आजू बाजूच्या लोकांना तिटकारा आणतात . मला इथे ओव्हर सेलिंग करून वैताग आणणारे सेल्स एजन्ट , इंशुरन्स विकण्यासाठी अनेक इन्शुरन्स कंपन्यांची एजन्ट अथवा गळेपडू टेली मार्केटिंग असे सर्व आठवते . आपणही त्यांच्याच क्षेत्रातील जाणते असलो तर कधी कधी आपण समोरच्या एजन्ट शी वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या बाजू मांडून पहाता असतो अर्थात प्रथम स्तरावरील प्रतिनिधींशी वाद घालून काही उपयोग नसतो याची आपणास कल्पना असते. या निमित्ताने आपण नास्तिक अथवा मूर्तिपूजा विरोधक नसलो तरी त्यांच्याही नकारात्मक कृतींचे समर्थन ना करताही त्यांचाही वैताग जरासा समजून घेण्यास इतपत जागा ठेवली पाहिजे कि , आपली श्रद्धा , कर्मकांड आणि मूर्तिपूजा इतरांची मते नकारात्मक बनावेत एवढी वैताग आणणारी असू नयेत अशी स्वतःपुरती काळजी घ्यावी. त्याच वेळी आपला स्वतः”चा आणि आपल्या समूहाचा श्रद्धा कर्मकांडे अथवा मूर्तिपूजा करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचेही ठणकावून सांगितले पाहिजे . या निमित्ताने १९व्या शतका पर्यंत घरोघर पोहोचून विविध श्रद्धा अंध श्रद्धा पोटी चंदा गोळाकरून पौरोहित्य करून उदार निर्वाह करणारी मंडळी महात्मा ज्योतिबा फुले साराख्यान खुपणे अंशतः: समजून घेता आले पाहिजे किंवा त्या आधीच्या काळी घरोघरचा एका मुलगा अगदी लहान वयात संन्यासी अथवा भिख्खू बनवल्याने त्याचा समाजावर पडू शकणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन अशा वेळी सामाजिक बॅक क्लॅश येऊ शकतो (प्राचीन चीन मधला उल्लेख करतोय ) हे लक्षात घेतले पाहिजे . इथे मुद्याची गोष्ट हि कि कालानुरूप आणि सामाजिक गरजानुरूप सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत . ( मी दुसऱ्या टोकाच्या आततायी नास्तिकता अथवा मूर्ती भंजन प्रवृत्तीचे समर्थन हि करता नाहीये) सामाजिक सुधारणा आणि त्या दिशेने पावले उचल्याचे समर्थन करताना, विविध व्यक्ती स्वातंत्र्याच्या शक्यतोवर आड येऊन नयेत जसे व्यवसाय अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या आड येऊ नयेत याची काळजी घेणे नितांत गरजेचे असावे. मार्कस यांनी धागा लेखात दिलेल्या उदाहरणात प्रचारकाला त्याचे पुस्तक त्याच्या पद्धतीने विकण्याचे अथवा श्रद्धेचा त्याच्या पद्धतीने प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे . आणि अशा प्रसारकाने संवाद साधल्यावर त्याचे खंडन अथवा प्रतिवाद करावा वाटला तर त्याचे स्वातंत्र्य श्रोत्यास असते ज्याचा मार्कस यांनी उपयोग केला . अर्थात तत्वज्ञान हे कुणीही परिपूर्ण नसलेले फार मोठे क्षेत्र आहे; जे उभ्या उभ्याच्या चर्चेतून धागा लेखकाचा उद्देश साधला जातो का या बद्दल मात्र साशंकता वाटली . एखाद्या ग्रंथा बद्दल जसे इथे अमुक ग्रंथाच्या अनुवादाचे बद्दल साशंकता होती तर ती पॉईंट बाय पॉईंट तुलना करून उपलब्ध करणे नुसते खिल्ली उडवण्या पेक्षा कदाचित अधिक प्रभावी रिस्पॉन्स राहू शकले असता का अशी एका शंका येऊन गेली . बेसिकली भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचं प्रसार करण्यात खरे अभ्यासक पुढाकार घेता नाहीत त्यामुळे पुरेसे दर्जा ना ठेवणाऱ्यांना संधी मिळते का असे वाटून गेले . त्यामुळे खिल्ली करणे खुपले नाही पण भारतीय संस्कृतीची योग्य बाजू पुरेशा अभ्यासू आणि प्रभावीपणे परदेशात मांडल्या जात नाहीत या बद्दल खेद वाटला असे या निमित्ताने नमुद करावेसे वाटले. असो

एस 20/05/2018 - 05:08
उत्तम खंडन. विवेचन आवडले. मलाही असा कोणी चावायला आला तर मीही त्याला सोडत नाही. श्रद्धा वेगळी आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा धंदा वेगळा.

गामा पैलवान 20/05/2018 - 14:56
मार्कस, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मला काय वाटलं ते लिहितो. १.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .
हे माझ्या नजरेतनं सुटलं. त्याबद्दल क्षमस्व. २.
अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?
खंडनमंडन मतांचं होतं. त्याकरिता समान पातळीचे विद्वान लागतात. अशा जाणत्यांत रीतसर वादविवाद होतात. तुम्ही जाणते आहात परंतु ते दोघे नाहीत. ३.
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे .
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी आजिबात तिटकारा नाही. सनातन धर्म सांभाळून हवा तेव्हढा बाजार मांडा. काळूगोरीचा आगम (=अॅप्रोच) चुकीचा आहे. प्रस्तुत प्रसंगातनं त्याची दुरुस्ती (=करेक्शन) झालेलं दिसंत नाही. दुरुस्ती तुमच्यासारख्या जाणकारांनी करावी. अशी अपेक्षा मी बाळगावी का, हा वेगळा प्रश्न आहे. ४.
भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. "
हा बाजार नव्हे. ही दरोडेखोरी आहे. ५.
आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते !
अशा वेळेस गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा आग्रह धरावा म्हणून सुचवेन. मी जे पैसे देतोय त्याचा अध्यात्मिक कारणासाठीच विनियोग व्हायला हवा, हे ठामपणे मांडता यायला हवं. कदाचित तुम्ही तसं करीत असालही. ६.
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "
कर्तव्याची जाण वगळता बाकी सर्व शिथिल पडलेलं खपून जावं. असो. पश्चातबुद्धीने सांगतो की, मी तुमच्या जागी असतो तर सरळ गीता नाकारली असती. म्हणालो असतो की गीता ही एका थोर क्षत्रियाने दुसऱ्या महापराक्रमी क्षत्रियास भर रणांगणात सांगितलेली आहे. मी क्षत्रिय नाही व मी थोरही नाही. सध्या युद्ध चालू नाही व मी किंकर्तव्यविमूढही नाही. सबब गीता मला लागू पडंत नाही. हे सांगितल्यावर पुढे म्हणालो असतो की : "I don't want to shake your faith, but you need to introspect a bit. Why you are doing this seva? Is this your sadhana? If yes, how can it be performed more effectively? If this isn't your sadhana, perhaps this is the time you move onto another type of seva/sadhana! I wish you would discuss these points with other seekers. Stick to the one who gives you a satisfactory answer." आ.न., -गा.पै.

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 11:14
अध्यात्मिक गोष्टींमध्ये खासकरून कुठला श्लोक काय सांगतो आणि कोण त्याचा काय अर्थ काढतो यात अजून तरी फार रस नसल्याने लेख कसा झाला वगैरे लिहू शकत नाही, पण लेख "Casual Racism" ने भरलेला आहे हे मात्र सतत दिसत राहिले! Denial हा Casual Racism चा आधारच असतो तो शेवटी टीप म्हणून दिलेला दिसला. "३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!" माफ करा पण विठ्ठलाला असे संबोधून बोलताना मी ऐकलेले नाही, कदाचित तसे लोक भेटले नसतील. पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का) तसेच एखाद्याला 'माकड' असे म्हणून हनुमानाची उपमा देत होतो असे सांगता येईल का? अर्थात हा संपूर्ण लेख लाल रंगावर असल्याने काळा रंग विनोदनिर्मितीला वापरण्यात गैर वाटले नसावे. असो हा संपूर्ण प्रतिसाद तसा वरच्या चर्चेला अवांतरच आहे पण वाटले म्हणून लिहिले. img

In reply to by गणामास्तर

माहितगार 21/05/2018 - 20:38
@ गणामास्तर, आपण खरेच मास्तर आहात का ? (हा व्यक्तिलक्ष्य तर्क दोष आहे; म्हणजे मुद्दा सोडून मांडणी करणार्‍या व्यक्तिवर घसरणे- कोण कोणाचा डुआयडी आहे हे मोजण्यात हकनाक डोके लावणे म्हणजे विचाराला विचाराने उत्तर देण्यात कमी पडणे होय) . मी तसा सरळ सरळ उघडपणे डु आय डी स्वातंत्र्याचा तात्विक समर्थक आहे त्या संदर्भाने माझा धागा लेख / चर्चा मागे येऊन गेली असावी ; त्यामुळे डू आय डी असण्यात नैतिक दृष्ट्या गैर काही नाही . पण जे डु आय डि आपले नाही ते स्विकारण्याने माहित नसलेली अनावश्यक कायदेशीर जोखीम वाढू शकते तशी ती वाढू नये म्हणून शब्द बंबाळ हे माझे डु आय डी नाही हे म्हणण्याची औपचारीकता पूर्ण करतो ) आता आपण खरेच मास्तर असता तर -म्हणजे आपण मराठीचे तरी मास्तर नसणार असा विश्वास होतोय - शब्द बंबाळ आणि माझ्या लेखनात महत्वपूर्ण फरक चटकन कळला असता . दुसरे मी आधीच टोपण नावाने वावरतो, कठोर चिकित्सा केल्या तरी त्या सहसा मिपा धोरणात बसत असल्यामुळे माझे सदस्य खाते जाईल मग म्हणून अजून एक हवे असा काही प्रकार नाही. सगळ्या दिशांच्या निसटत्या बाजू मांडायला सहसा हा एक आयडि मला पूरला आहे. मिपा मालक आणि संपादका शपथ खरे सांगतो :) मला एक डु आयडि तात्विक कारणाने हवा आहे, कारण मी डु आयडी ंचा समर्थक आहे . मी डु आयडि समर्थनाचा धागा काढला तेव्हा डु आय डी काढण्याचा प्रयत्न नेमक्या त्या वेळी मिपा तांत्रिक अडचणीत आल्याने फसला होता. :) मिपाच्या तांत्रिक अडचणी कमी होणे गरजेचे आहे हे ह्या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते. साधा डु आय डी काढणे डु आयडीच्या तात्विक समर्थकांनाही जमू नये हे बरोबर नव्हे :))

In reply to by माहितगार

गणामास्तर 22/05/2018 - 12:36
वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. सुलभ मराठीत दोन वाक्यात सार सांगितलेत तर कृपा होईल.

In reply to by अभ्या..

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ मला वाटतंय की माहीतगारांनी सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर घेतला आहे , वल्ल्या ची खेचुन झाली , माझी उलटतपासणी झाली , मास्तर ची परीक्षा झाली , आता तुझा नंबर आहे अभ्या =)))) ( @माहीतगार , हलके घ्या , टेक इट लाईटली ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 22/05/2018 - 21:18
पहिली गोष्ट अभ्यारावांना (त्यांच्यासाठी सध्या आपल्याकडे काय नाय) तसे रेंज मध्ये चटकन येत नाहीत -रच्याकने असतात-, आताही बाहेर दिसताहेत आणि या पेक्षा रोचक विषय तुम्हाला व्यनितून विचारायचा आहे.
...सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर
सनावृता काय असते ? परंपरावादी म्हणत असाल तर एक प्रतिसाद सोडला तर बाकी प्रतिसादात मीच परंपरावादी मोडांना ऑन ऑफ करत होतो आणि शब्दबंबाळांनी छिद्रान्वेषण केले नसते तर तुमच्यासगट परंपरावादी गट चक्क 'थोडासा पुरोगामी हो जाय' चे गाणे गात होता. ) गापै मात्र परंपरा बाळगून राहीले .

In reply to by गणामास्तर

माहितगार 22/05/2018 - 18:13
ट्विटर वापरुया! दोनच शब्दात झाले, दुसरे वाक्य कुठून आणू ?, म्हणजे म्हणता येईल झाली ब्वॉ गणामास्तरांची इच्छा पूर्ण !!

In reply to by शब्दबम्बाळ

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार ! त्यामुळे पास !

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 21:06
@ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे खाते नाही, पण तुम्ही पण गा.पैं सारखे चुकत अथवा गणा मास्तरांसारखे मुकत ते माझे डु आयडि खाते समजून शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत ? मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे. ( खरा डिसक्लेमर : शब्द बंबाळ माझे खाते नाही .)

In reply to by माहितगार

शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत
>>>> त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ? समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही . मागे एकदा अशाच चर्चेत मी उत्तर , संदर्भासहित अभंग दिल्यावर सरते शेवटी "तुम्ही स्वतःला ह्या संतांच्या लेव्हलचे समजता ककाय?" असा प्रतिप्रश्न आला ! आता बोला ! ह्यांना म्हणजे उत्तर नाही दिले तर तुम्ही चुकीचे , अन उत्तर दिले तरीही तुम्ही चुकीचेच ! मग कशाला वेळ वाया घालवा? ह्यांना ह्यांची घटपटा करु द्या , आपण अलिप्त राहु बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.
तुमच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे दिली आहेत , अर्थात जिथे तुम्ही मुळ संस्कृत श्लोक अन त्याचा असा किंव्वा तसा अर्थ काढत येईल का अशी चर्चा सुरु केलीत तेव्हा मी थांबलो . आप्लयातील कोणीच पुर्णवेळ संशोधक नाही, केवळ आवड आहे , हौस आहे म्हणुन आपण महाभारत , गीता , वगैरे वाचतो. पुढे मागे कधी , रीटायर्ड झाल्यावर झोकुन देवुन संशोधन कराय्ला सुरुवात केली तर सविस्तर लिहिन किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 21/05/2018 - 21:58
तुम्ही सध्या हिरव्या देशात असल्याने तुम्हास मंडालेऐवजी ग्वाटेनामो बे मध्ये जायची जास्त संधी आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 22:10
...किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P
तुम्हाला रिटायरमेंटनंतर -जो जे वांछील तो ते लाहो- मंडालेचा प्रवास घडो ही दुत्त दुत्त शुभेच्छा . @ गणा मात्तर , मार्कस भाऊ डू आयडि फंडा स्विकारुन नाही राह्यले , त्यांना विश्वास देऊन बघा बरे जरासा .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 22:47
खी खी खी (उगाचच!) तर महोदय तुमच्या दोन्ही प्रतिसादांवर एकत्रित लिहितो.
आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !
एक तर मी अभंगांचे संदर्भ मागितले नाहीत, त्याशिवाय मराठी नीट वाचले असते तर माझे वाक्य दिसले असते जिथे मी विठ्ठलाला कुठेतरी 'तसे' म्हटले असेल असे गृहीत धरून "पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)" हा प्रश्न विचारलेला दिसला असता. याशिवाय मला नुसता छिद्रान्वेषीपणा करायचा आहे हा निष्कर्ष आपण कोणती विद्वत्ता वापरून काढलात? मला काय करायचं आहे ते मी ठरवू शकतो आपण तिथेही लाल रंग ओतण्याची गरज वाटत नाही.
समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही
ह्या लोकांचे म्हणजे कोणाचे हो? हा आयडी एकवचनी आहे हे तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा आहे. इथे देखील जनरलायझेशन करून हे असले प्रश्न विचारणारे लोक कसे दुत्त असतात हे सिद्ध करायचे आहे का? :P तुमच्या लेखात काळ्या बिथरला, काळ्याचा राग अनावर झाला अशा पद्धतीची वाक्य आहेत कि नाहीत? ती वाक्य एखाद्याची रंगावरून खिल्ली उडवायला वापरली आहेत कि नाहीत असा सरळ सोप्पा मुद्दा आहे माझा! तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय? आता तुमचा मुख्य मुद्दा किंवा आक्षेप म्हणूया
त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ?
इस्कॉन वाले व्यापाराचं करतात आणि त्यावर मला काही आक्षेप असावा असे मला वाटत नाही. ते जबरदस्तीने पुस्तके माथी मारत नाहीत किंवा प्रसाद विकत घ्याच म्हणून सांगत नाहीत. ज्याला इच्छा आहे त्याने ते करावे! आणि तुम्ही केलेल्या वरच्या संभाषणातून त्यांचा व्यावर बंद झाला कि सनातन का आणि कुठला धर्म त्याबद्दल समोरच्याच्या शंका दूर झाल्या? फक्त #मीचीलाल हाच उद्देश असेल तर तो मात्र सफल झाला असेल. मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो पण स्वतः वरून गाडी दुसऱ्याच्या रंग/रूपावर आली होती म्हणून प्रतिसाद दिला. असो, चालू देत...

In reply to by शब्दबम्बाळ

नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे ! सदर व्यक्ती मी काहीही खुस्पट काढले नसताना मला चावायला येते , एक तद्दन बोगस पुस्तक धर्माच्या नावाखाली माझ्या गळ्यात मारु पहाते , शिवाय ते विकत घेतले नाही तर पुढच्या जन्मी कुत्रा मांजर होशील असे धार्मिक दहशतवाद पसरवते ( टिपिकल पुजा घातली नाही तर तुमची बोट बुडेल टाईप ), इतक्या सार्‍या गोष्टी सोडुन तुम्हाला त्याला काळ्या का म्हणलो हे जर दिसत असेल तर त्याला छिद्रान्वेषीपणा च म्हणावे लागेल . असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही ! सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती उगाच अतिसहिष्णुता दाखुन धार्मिक दहशतवाद्यांना लादेनजीं म्हणणार्‍यांच्या संप्रदायातील मी नाही .
तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?
कारण त्यात काही चुकीचे नाहीयेच , असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे ! तुकोबांनी मंबाजी सालोमालो सारख्या व्यापार्‍यांना कसले झोडपुन काढले आहे हे मी दाखवायची गरज नाही ! तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो
अत्यंत योग्य निर्णय ! अभिनंदन आणि शुभेच्छा !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 22/05/2018 - 04:07
असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे
सत्य वचन.... त्याबरोबरच जाहिरातबाजी करून आरोग्याला अहितकर पिझाकोकादि खाद्यपदार्थांची चटक लोकांना - विशषतः लहान मुलांना लावणारे, खरी गरज नसतानाही बायपास वा तत्सम सर्जर्‍या करणारे आणि जन्मभर औषधांचे झेंगट मागे लावून देणारे, फळे भाज्या वगैरेंना विषारी रंग, फवारे मारणारे, निरमा वगैरेंपासून दूध बनवून विकणारे, फुकट आहे असे भासवून वाट्सपादी व्यसनांच्या जाळ्यात करोडो लोकांना ओढणारे, अमूक डे तमूक डे असले नवनवीन प्रकार प्रसृत करून गिफ्टा खपवणारे आणि असे नाना क्षेत्रात नानाविध उपद्व्याप करणारे .... कुणा कुणाला झोडपुन काढायचे, प्रत्येक व्यक्तीला 'नाना पाटेकर' बनावे लागेल. तरी आपल्याला जमेल तेवढे करावे हेही खरे. .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 24/05/2018 - 00:52
मला इथे प्रतिसाद द्यायचा नव्हता पण ते छिद्रान्वेषण वाचून वाचून म्हटलं जरा लिहुयाच! माझे सविस्तर मत मी इथे एक धागा काढून दिले आहे.
नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !
अभिनंदन! एक डिबेट पाहून अख्खा समूह ओळखलंत कि तुम्ही, मस्तच! पुढचा प्रतिसाद लिहिण्याआधी काही गोष्टी नमूद करतो. १. माझी प्रतिक्रिया लेखावर होती, त्यातल्या वाक्यांवर होती. लेखकावर मी आक्षेप घेतला नव्हता. पण तरीही तुम्ही प्रतिसाद देताना "वैयक्तिक टिप्पणीवरून" सुरुवात केली. आणि माझ्यावर तशाच टिप्पण्या पुढच्या प्रतिसादात सुरु ठेवल्यात! त्याने मला काही फरक पडत नसला तरी चर्चेचे बेसिक नियम आपल्याला कितपत माहित आहेत जा प्रश्न पडला. (समोरच्याचे जनरलायझेशन करणे हाच उद्देश असला तर मग असो) २. आधीच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही विठ्ठलाला काळ्या म्हणतात आणि म्हणून कोणाला काळ्या म्हणणे गैर नाही अशा अर्थाने समर्थन करत होतात. मात्र या प्रतिसादात
असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही !
असे म्हणालात. म्हणजे किमान तुम्ही खिल्ली उडवण्यासाठी शब्दरचनेचा वापर केलात हे तरी मान्य आहे म्हणायचं! त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता
सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती
म्हणजेच तो गोरा असता तर त्याच्या रंगाचा वापर करून खिल्ली उडवण्याऐवजी इतर काही टोपण नाव देऊन खिल्ली उडवावी लागली असती असेच का? तसे असेल तर हेच माझ्या आक्षेपाचे मूळ कारण होते हे कदाचित तुम्ही समजू शकाल. एखाद्याला जर "काळ्याचा राग अनावर झाला" असे म्हटले कि त्याची खिल्ली उडवल्यासारखी होते मग ते तसे लिहायलाच पाहिजे का? बाकी इस्कॉनवाल्याची आणि लादेनची तुलना, वगैरे तर म्हणजे काय बोलणार! :D

उपयोजक 22/05/2018 - 00:15
इस्काॅन की सच्चाई जानिए ===================== दुनिया में सिर्फ हिन्दू ही बेबकूफ बनाए जाते हैं और सताए भी जाते है । दुर्भाग्य से इनका रहने का एक ही ठिकाना है भारत । और वो भी मुसलमान , ईसाई , कम्युनिस्ट और सेक्युलर हिन्दू के कब्जे में है । शुद्ध हिन्दू जो आर्य है और सामान्य हिन्दू सभी दुःखी है । देखिए अमेरिका हिन्दुओं को कैसे बेबकूफ बनाकर लूट रहा है । यह लेख आपकी आँखें खोल देंगी । कृपया हिन्दुओं के हित में इसे शेयर करें ॥ ISKCON का अर्थ है :---- International Society of Krishna Consiousness । एक अमेरिकन संस्था है जिसने अनेक देश मे कृष्ण भगवान के मंदिर खोले हुए हैं और ये मंदिर अमेरिका की कमाई के सबसे बड़े साधन है क्योंकि इन मंदिरों पर इनकम टैक्स भी नही है ! ये संस्था लोगों की अंधभक्ति का फ़ायदा उठाकर खरबों डॉलर इन मंदिरों में आनेवाले चढ़ावे के माध्यम से अमेरिका ट्रान्सफर कर देती है और दुर्भाग्य से इस लुटेरी ISKCON संस्था के सबसे ज्यादा मंदिर भारत मे हैं ! आपको जानकर आष्चर्य होगा कि अमेरिका की कोलगेट कंपनी एक साल मे जितना जितना शुद्ध लाभ अमेरिका भेजती है उससे 3 गुना ज्यादा अकेले बैंगलोर का ISKCON मंदिर भारत का पैसा अमेरिका भेज देता है ! बैंगलोर से बड़ा मंदिर दिल्ली मे है और दिल्ली से बड़ा मंदिर मुंबई मे है और उससे भी बड़ा मंदिर मथुरा मे हो गया है भगवान कृष्ण की छाती पर और वहां धुआंधार चढ़ावा आता है ! कृपया ISKCON और इस तरह की सभी लुटेरी संस्थाओं का प्रबल विरोध करके देश को लुटने से बचाने मे अपना अमूल्य सहयोग दें ! मन्दिरों मे दान देने वाले हिन्दू भाई बहन सुप्रीम कोर्ट की ये न्यूज़ पढ़ें...आप सोचते हैं कि मन्दिरों मे दिया हुआ दान, पैसा, सोना इत्यादि हिन्दू धर्म के उत्थान के लिए काम आ रहा है और आपको पुन्य मिल रहा है तो आप निश्चित ही बड़े भोले हैं ! कर्नाटक सरकार के मंदिर एवं पर्यटन विभाग (राजस्व) द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार 1997 से 2002 तक पांच साल मे कर्नाटक Congress सरकार को राज्य मे स्थित मंदिरों से चढ़ावे मे 391 करोड़ की रकम प्राप्त हुई, जिसे निम्न मदों मे खर्च किया गया : मुस्लिम मदरसा उत्थान एवं हज मक्का मदिना सब्सिडी, विमान टिकट - 180 करोड़ (यानि 46%) ईसाई चर्च को अनुदान (To convert poor Hindus into Christian) - 44 करोड़ (यानि 11.2%) मंदिर खर्च एवं रखरखाव - 84 करोड़ (यानि 21.4%) अन्य - 83 करोड़ (यानि 21.2%) ये तो सिर्फ एक राज्य का हिसाब है, हर रोज हजारों करोड़ों रुपया / सोना दान होता है और ये सब हिन्दुओं को पता ही नही चल पता है ! भगवद गीता मे भगवान ने बताया है कि दान देते वक्त अपने विवेक और बुद्धि से दान दें, ताकि वह समाज/देश की भलाई मे इस्तेमाल हो, नही तो दानी पाप का भागीदार है ! हिन्दुओं के पैसों से, हिन्दुओं के ही विनाश का षड़यंत्र ६० साल से चल रहा है और यह सच्चाई हिन्दुओं को पता ही नही...!! कृपया अधिक से अधिक शेयर करें ताकि लोग जागरूक हो सकें ।

स्वधर्म 24/05/2018 - 16:11
लेख वाचला. नेमकं काय खटकलं? कसा धंदा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न अाहे. दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणावे का किंमत हे विकणारा स्वत:च्या मर्जीने ठरवतो. तुंम्हाला या दुकानात पटलं नाही, तर दुसर्या दुकानात घ्या.

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 17:02
...नेमकं काय खटकलं?..
माझ्या अंदाजाने १) प्रसार करणार्‍या व्यक्ती आणि प्रसारीत केला जाणारा ग्रंथ धागा लेखकाच्या विश्वासाशी संबंधीत असल्यामुळे प्रसारीत करणार्‍या व्यक्तीचे आणि ग्रंथातील माहिती किमान दर्जास प्रात्प असावी असा धागा लेखकाचा आग्रह दिसतो. २) विकल्या प्रसारीत केल्या जात असलेल्या ग्रंथातील अनुवादात त्रुटी / दिशाभूल असल्याचा आणि असे त्रुटीयुक्त साहित्य प्रसारित होऊ नये असा धागा लेखकाचा विश्वास असणे . ३) अशा तर्‍हेचे व्यावसायिकरणाबद्दल (जे कदाचित फसवणूकीच्या जवळ पोहोचते) सदर धागा लेखक साशंकीत असणे . डोनेशन हे सहसा व्हॉलुंटरी असते , डोनेशनचे कंपल्शन करणे धागा लेखकास खटकले असावे . ( डिसक्लेमर : मी धागा लेखक नाही )

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 19:30
होय, धागालेखावरुन प्रथमदर्शनी किमान विश्वासाचा स्तर अधिक स्पष्ट पणे दृष्य वाटला (शेवटी कयासच), स्तराची लेव्हल श्रद्धेची आहे का हे धागा लेखकाने सांगणे श्रेयस्कर असावे.

In reply to by माहितगार

येस. तीनही मुद्द्यांना संपुर्ण अनुमोदन ! पण त्यातही विशेषकरुन शेवटचा मुदा जास्त महत्वाचा ! सदर प्रचारक व्यक्तीने डोनेशन देण्याविषयी सक्ती केली नसती तर कदाचित पुढील संवाद झालाच नसता ! बाकी विस्वास अन श्रध्दा ह्या शब्दच्छलात मला पडाय्चहे नाही , ज्याला जे मानयचे आहे ते माना , ज्यावर विश्वास ठेवाय्चाय , ज्यावर श्रध्दा ठेवाय्ची आहे ते ठेवा. स्वतंत्र देश आहे , फर्स्ट अमेन्डमेन्ट आहे ! माझी कशालाच हरकत नाही ! पण "जशी आहे तशी " हा असला टॅग लाऊन तुम्ही स्वतःचे मार्केटिंग करत असाल तर " ते तसे नाहीयेच , मुळ संस्कृत श्लोक तसे त्या अर्थाचे नाहीयेत , शंकराचार्यांचे भाष्य , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य काहीच त्या अर्थाचे नाहीये , तुम्ही केवळ तुमच्या बिजनेस मॉडेलला सोयीस्कर अर्थ लाऊन धंदा करत आहात " हे दाखवुन देणे मला महत्वाचे वाटते ! आधीही मला अन्य धर्माच्या लोकांनी "त्यांचाच धर्म कसा श्रेष्ठ" हे प्रतिपादन करणारे ग्रंथ दिले आहेत , पण कोणीही डोनेशनची सक्ती केली नाही की " आम्ही म्हणतो हेच खरे" असा अविर्भाव दाखवलेला नाही त्यामुळे त्यांच्याशी माझा वादविवाद झाला नाही :)
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा धागा वर्गीकरण : #मीचीलाल (संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे ) ------------- "हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे" " च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला .

मराठी मालिकांची लेखनकृती

वनफॉरटॅन ·

स्वधर्म 20/02/2018 - 16:44
अजून एक: त्या त्या वेळी जे सण येतात, ते सर्व सण मालिकेत साजरे झालेच पाहिजेत. त्यासाठी ‘अापले सण व व्रतवैकल्ये’ हे संदर्भपुस्तक जरूर वापरावे. जरूर तर, अमराठी सणही चवीनुसार टाकावेत उदा. छटपूजा, करवा चौथ इ.

तेजस आठवले 20/02/2018 - 22:03
चांगला प्रयत्न. मिपाकर ह्यात भर घालण्याची संधी सोडणार नाहीत :)
  • सध्याच्या काळातला नवा ट्रेंड म्हणजे अभिनयातल्या प्रस्थापितांच्या बरोबर अभिनयातील ओ की ठो कळत नसणाऱ्यांच्या जुळवलेल्या जोड्या. प्रसंग कुठलाही असो, चेहेऱ्यावर एकच भाव हवा. ह्या लोकांना काम देण्यासाठी चेहरा सदैव दुर्मुखलेला आणि निर्विकार हवा ही पूर्वअट असावी बहुतेक. तिकडे माईंच्या अपघातात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करतायत आणि इकडे माईंची सून अभिनय करण्याची.
  • प्रतिष्ठित कर्तबगार घराण्यात जर माई अगदी कर्तबगार असेल तर माईचा नवरा अगदीच ठोंब्या, काहीही न उरकणारा असावा. कुठल्याही प्रसंगात मेंगळटासारखा चेहरा करून हॅहॅहॅ करून प्रेक्षकाला बुचकळ्यात पाडता आले पाहिजे.ह्याला बाजारातून अर्धा किलो भाजी आणता येईल की नाही अशी अभिनयक्षमता असली तरी तो प्रत्यक्षात कोट्यवधींची उलाढाल करणारा व्यावसायिक दाखवलाच पाहिजे.
  • तोकड्या कपड्यातले एक तरी पात्र असावे, त्याने टीआरपी चांगलाच वाढतो.ह्या पात्राला अभिनयासकट काहीही नाही आले तरी चालते, लाडे लाडे बोलावे, सतत फुक्कटखाऊपणा करावा आणि सारखे शॉपिंग करत राहावे. तिची प्रतिस्पर्धी शालीन असली तरी थोडी गावंढळ-अशिक्षित असावी.मात्र अंगी सामर्थ्य प्रचंड असावे.अर्धा किलो पापड लोणची विकून डायरेक्ट लाखालाखांच्या ऑर्डरी मिळवता आल्या पाहिजेत.
  • कार्यालयात निघणाऱ्या निविदा (पक्षी टेंडर) ह्या नेहमीच काही करोड मधल्या असाव्यात. त्या मिळाल्यानंतर काम चालू करून काही काळ लोटला की ती निविदा रद्द झालीच पाहिजे. तसंच त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल करारात एक अवाक्षरही न लिहिल्याने सगळे कुटुंब डायरेक्ट रस्त्यावर आले पाहिजे. कंपनीचा सीईओ असला तरी त्याला भरपूर मोकळा वेळ असल्याने, तो कधीही कुठेही मिटिंग सोडून जाऊ - येऊ शकला पाहिजे..परदेशी ग्राहकांना डील करण्यासाठी त्याला आपल्याच कार्यालयात टेबलावरच अस्सल वर्हाडी जेवण देता आले पाहिजे , त्याचेच कर्मचारी वाढप्याचे काम करू शकले पाहिजेत आणि जेवण न आवडल्याने होऊ घातलेला करार रद्द करून गोरी लोक परत मायदेशी जायला पाहिजेत.
  • पैलवानाचं डोकं गुडघ्यात असतंय ह्याचा पुरेपूर प्रत्यय देणारे एखादे पात्र असावे.मालिकेच्या टायटल साँग मध्ये त्याला नांगराला जुंपलेले दाखवावे त्यामुळे मालिकेत खरा बैल कोण हे प्रेक्षक लागेल ओळखू शकतात.(पैलवानांनी हलकेच घ्यावे).चेहरा लाजरा बुजरा ठेवावा.गालातल्या गालात हसता आले तर उत्तम.कुस्ती मारून गदा जिंकून आला असला तरी भोळसट्पणाचा अर्क असावा.त्याला कशातलेच काहीच जमत नाही असे दाखवावे.
  • मालिकेतल्या पात्रांच्या भाषा: एकाच कुटुंबातली माणसे वेगवेगळी भाषा बोलतात असे दाखवावे. मालवणी/ आगरी/ वर्हाडी वाटेल असे काहीतरी शब्द त्यात घुसडावेत.खलनायकाची भाषा वेगळी, सासूची वेगळी, सुनेची वेगळी आणि मित्रपरिवाराची अजूनच वेगळी दाखवावी.काही पात्रांना जलदगतीने शब्द बोलावयाला लावून प्रेक्षकांच्या डोक्याचा भुगा करावा तर काही गोगलगायीसारखे हळू हळू एक एक शब्द बोलणारे दाखवून प्रेक्षकांचा अंत पाहावा.
सध्या इतकेच.

In reply to by तेजस आठवले

१.५ शहाणा 21/02/2018 - 08:41
यात एखादे पत्राचे लफडे मग त्यांच्या घरच्यांचा विरोध जेष्ठ ची समजूत यात १०-१५ भाग सहज घालता येतात

चिर्कुट 21/02/2018 - 10:06
एखादं 'वेडसर पण प्रेमळ' पात्र पाहिजे. जिथे वेळ काढायचा असेल तिथे विनोदी, गंभीर, पोरकट, दुखःद अशा कोणत्याही प्रसंगी वापरता येतं.

स्वधर्म 20/02/2018 - 16:44
अजून एक: त्या त्या वेळी जे सण येतात, ते सर्व सण मालिकेत साजरे झालेच पाहिजेत. त्यासाठी ‘अापले सण व व्रतवैकल्ये’ हे संदर्भपुस्तक जरूर वापरावे. जरूर तर, अमराठी सणही चवीनुसार टाकावेत उदा. छटपूजा, करवा चौथ इ.

तेजस आठवले 20/02/2018 - 22:03
चांगला प्रयत्न. मिपाकर ह्यात भर घालण्याची संधी सोडणार नाहीत :)
  • सध्याच्या काळातला नवा ट्रेंड म्हणजे अभिनयातल्या प्रस्थापितांच्या बरोबर अभिनयातील ओ की ठो कळत नसणाऱ्यांच्या जुळवलेल्या जोड्या. प्रसंग कुठलाही असो, चेहेऱ्यावर एकच भाव हवा. ह्या लोकांना काम देण्यासाठी चेहरा सदैव दुर्मुखलेला आणि निर्विकार हवा ही पूर्वअट असावी बहुतेक. तिकडे माईंच्या अपघातात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करतायत आणि इकडे माईंची सून अभिनय करण्याची.
  • प्रतिष्ठित कर्तबगार घराण्यात जर माई अगदी कर्तबगार असेल तर माईचा नवरा अगदीच ठोंब्या, काहीही न उरकणारा असावा. कुठल्याही प्रसंगात मेंगळटासारखा चेहरा करून हॅहॅहॅ करून प्रेक्षकाला बुचकळ्यात पाडता आले पाहिजे.ह्याला बाजारातून अर्धा किलो भाजी आणता येईल की नाही अशी अभिनयक्षमता असली तरी तो प्रत्यक्षात कोट्यवधींची उलाढाल करणारा व्यावसायिक दाखवलाच पाहिजे.
  • तोकड्या कपड्यातले एक तरी पात्र असावे, त्याने टीआरपी चांगलाच वाढतो.ह्या पात्राला अभिनयासकट काहीही नाही आले तरी चालते, लाडे लाडे बोलावे, सतत फुक्कटखाऊपणा करावा आणि सारखे शॉपिंग करत राहावे. तिची प्रतिस्पर्धी शालीन असली तरी थोडी गावंढळ-अशिक्षित असावी.मात्र अंगी सामर्थ्य प्रचंड असावे.अर्धा किलो पापड लोणची विकून डायरेक्ट लाखालाखांच्या ऑर्डरी मिळवता आल्या पाहिजेत.
  • कार्यालयात निघणाऱ्या निविदा (पक्षी टेंडर) ह्या नेहमीच काही करोड मधल्या असाव्यात. त्या मिळाल्यानंतर काम चालू करून काही काळ लोटला की ती निविदा रद्द झालीच पाहिजे. तसंच त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल करारात एक अवाक्षरही न लिहिल्याने सगळे कुटुंब डायरेक्ट रस्त्यावर आले पाहिजे. कंपनीचा सीईओ असला तरी त्याला भरपूर मोकळा वेळ असल्याने, तो कधीही कुठेही मिटिंग सोडून जाऊ - येऊ शकला पाहिजे..परदेशी ग्राहकांना डील करण्यासाठी त्याला आपल्याच कार्यालयात टेबलावरच अस्सल वर्हाडी जेवण देता आले पाहिजे , त्याचेच कर्मचारी वाढप्याचे काम करू शकले पाहिजेत आणि जेवण न आवडल्याने होऊ घातलेला करार रद्द करून गोरी लोक परत मायदेशी जायला पाहिजेत.
  • पैलवानाचं डोकं गुडघ्यात असतंय ह्याचा पुरेपूर प्रत्यय देणारे एखादे पात्र असावे.मालिकेच्या टायटल साँग मध्ये त्याला नांगराला जुंपलेले दाखवावे त्यामुळे मालिकेत खरा बैल कोण हे प्रेक्षक लागेल ओळखू शकतात.(पैलवानांनी हलकेच घ्यावे).चेहरा लाजरा बुजरा ठेवावा.गालातल्या गालात हसता आले तर उत्तम.कुस्ती मारून गदा जिंकून आला असला तरी भोळसट्पणाचा अर्क असावा.त्याला कशातलेच काहीच जमत नाही असे दाखवावे.
  • मालिकेतल्या पात्रांच्या भाषा: एकाच कुटुंबातली माणसे वेगवेगळी भाषा बोलतात असे दाखवावे. मालवणी/ आगरी/ वर्हाडी वाटेल असे काहीतरी शब्द त्यात घुसडावेत.खलनायकाची भाषा वेगळी, सासूची वेगळी, सुनेची वेगळी आणि मित्रपरिवाराची अजूनच वेगळी दाखवावी.काही पात्रांना जलदगतीने शब्द बोलावयाला लावून प्रेक्षकांच्या डोक्याचा भुगा करावा तर काही गोगलगायीसारखे हळू हळू एक एक शब्द बोलणारे दाखवून प्रेक्षकांचा अंत पाहावा.
सध्या इतकेच.

In reply to by तेजस आठवले

१.५ शहाणा 21/02/2018 - 08:41
यात एखादे पत्राचे लफडे मग त्यांच्या घरच्यांचा विरोध जेष्ठ ची समजूत यात १०-१५ भाग सहज घालता येतात

चिर्कुट 21/02/2018 - 10:06
एखादं 'वेडसर पण प्रेमळ' पात्र पाहिजे. जिथे वेळ काढायचा असेल तिथे विनोदी, गंभीर, पोरकट, दुखःद अशा कोणत्याही प्रसंगी वापरता येतं.
पूर्वतयारी: १. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील. २. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर.

सायकोसोशल

वनफॉरटॅन ·

बद्दल इतकं विस्तृत लेखन मराठीत कधीच वाचलेलं नाही. बाकी किर्तनाने समाज सुधारत नाही आणि तमाशाने बिघडत नाही, हेच मेटल/हेवीमेटल विषयी म्हणता येईल. मला मेटलची ओळख झाली ती xXx पिच्चरमुळे. त्यात सुरुवातीलाच रॅमस्टेनचं Feuer frei! येतं. पुढे xXx एका ऑर्थोडॉक्स खासदाराची (ज्याचे रॉक/मेटल संगीताविषयी पारंपारिकविचार आहेत) गाडी पळवतो त्याला धडा शिकवण्यासाठी. नंतर मग रॅमस्टेनचं सगळं ऐकलं. तिथून पुढे मग असे सगळे रॉक, मेटल, हेवीमेटल, इत्यादी प्रकार असतात हे कळलं. पण इंग्रजी संगीतातली रुची खूप मर्यादित राहिली.

मारवा 19/02/2018 - 22:00
अप्रतिम लेख बहुधा वाचलेला वाटतोय पुर्वी तुमच्या लेखातील हे निरीक्षण जबर अचुक आहे. मेटल संगीत(?) हे एक युद्ध आहे. व्यवस्थेविरोधातलं. हे अंगात भरपूर जोम, ॲड्रेनॅलिन असलेल्या तरुणांचं संगीत आहे. समाजातल्या मुळात असलेल्या-नसलेल्या सगळ्याच चौकटी उद्ध्वस्त करणारं हे संगीत आहे. मग त्या काहीही असोत- तुमच्या एकुण सुचनेग]वणीविषयी Bob Dylan च्या खालील ओळी पुरेशा असाव्यात Come mothers and fathers Throughout the land And don't criticize What you can't understand Your sons and your daughters Are beyond your command Your old road is Rapidly agin' Please get out of the new one If you can't lend your hand For the times they are a-changin'

बद्दल इतकं विस्तृत लेखन मराठीत कधीच वाचलेलं नाही. बाकी किर्तनाने समाज सुधारत नाही आणि तमाशाने बिघडत नाही, हेच मेटल/हेवीमेटल विषयी म्हणता येईल. मला मेटलची ओळख झाली ती xXx पिच्चरमुळे. त्यात सुरुवातीलाच रॅमस्टेनचं Feuer frei! येतं. पुढे xXx एका ऑर्थोडॉक्स खासदाराची (ज्याचे रॉक/मेटल संगीताविषयी पारंपारिकविचार आहेत) गाडी पळवतो त्याला धडा शिकवण्यासाठी. नंतर मग रॅमस्टेनचं सगळं ऐकलं. तिथून पुढे मग असे सगळे रॉक, मेटल, हेवीमेटल, इत्यादी प्रकार असतात हे कळलं. पण इंग्रजी संगीतातली रुची खूप मर्यादित राहिली.

मारवा 19/02/2018 - 22:00
अप्रतिम लेख बहुधा वाचलेला वाटतोय पुर्वी तुमच्या लेखातील हे निरीक्षण जबर अचुक आहे. मेटल संगीत(?) हे एक युद्ध आहे. व्यवस्थेविरोधातलं. हे अंगात भरपूर जोम, ॲड्रेनॅलिन असलेल्या तरुणांचं संगीत आहे. समाजातल्या मुळात असलेल्या-नसलेल्या सगळ्याच चौकटी उद्ध्वस्त करणारं हे संगीत आहे. मग त्या काहीही असोत- तुमच्या एकुण सुचनेग]वणीविषयी Bob Dylan च्या खालील ओळी पुरेशा असाव्यात Come mothers and fathers Throughout the land And don't criticize What you can't understand Your sons and your daughters Are beyond your command Your old road is Rapidly agin' Please get out of the new one If you can't lend your hand For the times they are a-changin'
लेखनविषय:
Jason, you're too fucking metal man Too metal for your own good You guys want some more don't ya we're just getting warmed up now man कुठल्याही समाजाचे आखणीबद्ध नियम, संकेत, परंपरा ह्यांचा दरवेळी बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. संगीताचंही तसंच आहे. आत्तापर्यंतच्या सर्वमान्य असलेल्या संगीतातले बरेचसे नियम पायदळी तुडवून एक प्रकार निर्माण झालेला आहे. रॉक नवीन होतं तेव्हाही तेच. रॅप, हिप-हॉप, फंक आणि ब्लूजचंंही बरचसं तसंच. फरक इतकाच, की समजाची 'अमान्यता' ह्यांनी फाट्यावर मारली.

हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा ?

साहना ·

सचिन७३८ 13/11/2017 - 16:21
आता सावध ... strong>जहाँ-जहाँ हिंदु घँटा, वहाँ-वहाँ हिंदुस्तान बँटा |

गंम्बा 13/11/2017 - 17:10
मोदी सरकार अश्या परिस्तिथितीत आपल्या कोर वोटेबँकेला त्यांचे हक्क मिळवून देईल कि शेपूट खाली घालेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
नक्की शेपुट घालेल.

babu b 13/11/2017 - 19:42
अल्पसंख्यांक बहुसंख्यांक हे नॉमेनक्लेचर देशाच्या एकूण संख्येतील प्रमाणावर आहे ना? की प्रत्येक गल्ली , मोहल्ला, गाव, राज्य यात त्या त्या ठिकाणच्या संख्येनुसार हे नॉमेनक्लेचर बदलेल ?

In reply to by एमी

गंम्बा 14/11/2017 - 10:21
कोर व्होट बँक सध्या निराश/निराधार झाली आहे. कोर व्होट बँक म्हणजे फक्त जहालच नव्हे तर अतिमवाळ सुद्धा. दुसर्‍या कोणी पुढे येण्याची वाट बघत आहे. अजुन १५ वर्ष वाट बघावी लागेल कोर व्होट बँकेला

सचिन७३८ 13/11/2017 - 16:21
आता सावध ... strong>जहाँ-जहाँ हिंदु घँटा, वहाँ-वहाँ हिंदुस्तान बँटा |

गंम्बा 13/11/2017 - 17:10
मोदी सरकार अश्या परिस्तिथितीत आपल्या कोर वोटेबँकेला त्यांचे हक्क मिळवून देईल कि शेपूट खाली घालेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
नक्की शेपुट घालेल.

babu b 13/11/2017 - 19:42
अल्पसंख्यांक बहुसंख्यांक हे नॉमेनक्लेचर देशाच्या एकूण संख्येतील प्रमाणावर आहे ना? की प्रत्येक गल्ली , मोहल्ला, गाव, राज्य यात त्या त्या ठिकाणच्या संख्येनुसार हे नॉमेनक्लेचर बदलेल ?

In reply to by एमी

गंम्बा 14/11/2017 - 10:21
कोर व्होट बँक सध्या निराश/निराधार झाली आहे. कोर व्होट बँक म्हणजे फक्त जहालच नव्हे तर अतिमवाळ सुद्धा. दुसर्‍या कोणी पुढे येण्याची वाट बघत आहे. अजुन १५ वर्ष वाट बघावी लागेल कोर व्होट बँकेला
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक्षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते. NCMEI हि एक घटनात्मक संस्था असून देशांत कुणाला अल्पसंख्यांक दर्जा असावा हे ठरवण्याचे अधिकार ह्या संस्थेकडे आहेत. कायद्या प्रमाणे कुणीही हिंदू ह्या संस्थेचा पदाधिकारी असू शकत नाही.

पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

दिपक लोखंडे ·

रंगीला रतन 09/09/2017 - 15:09
तद्दन भिकार कथा होती. पात्र परिचय अतिशय वाईट होता, कथानक तर अगदीच घाणेरड्या दर्जाचं होतं, वातावरण निर्मिती शेवट पर्यंत झालीच नाही. क्षमा करा लोखंडे साहेब पण तुमचं हे पहिलच लेखन वाचलंय आज, पण एवढी निराशा झाली कि अजून काही तुमचं लेखन असेल तर वाचायची हिम्मत होत नाहीये आता.

बाजीप्रभू 09/09/2017 - 16:50
दिपकजी.. तुमच्यात पोटेन्शियल आहेत, सरावाने जमेल हळूहळू पत्रांच्या तोंडी संवाद थोडे मोठे असल्यास.. सतत होणारा पात्र बदल खटकत नाही.

In reply to by बाजीप्रभू

दिपक लोखंडे 09/09/2017 - 17:04
समजावून सांगितल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर... पुढच्या वेळी आशा चुका ना करण्याचा प्रयत्न करेन . धन्यवाद!.

विषयाला ट्विस्ट चांगला होता. पण अजून थोडं लेखन असत तर खुलला असता विषय. प्रयत्न चांगला आहे. सुरवातीला मनात कथा कल्पना असते पण विस्तार लक्षात येत नाही. सुरवातीला लिहिलेत की किमान 5-6 वेळा स्वतः वाचून बघा म्हणजे आपसूक कळतील

थॉर माणूस 12/09/2017 - 04:57
पहिल्या भागाने अपेक्षा वाढली होती, पण हा भाग अपेक्षाभंग करून गेला. पहिला प्रयत्न असावा असे समजून सोडून द्यावा म्हणतो. प्रमाणाबाहेर स्टिरीओटीपीकल आणि प्रेडीक्टीबल झालात, आणि त्यात जर वेगवेगळ्या भागांमधे गोंधळ झाला (सुचिता यांनी दाखवला तसा) तर वाचकाला कथा आवडण्याची शक्यता कमी होते.

रंगीला रतन 09/09/2017 - 15:09
तद्दन भिकार कथा होती. पात्र परिचय अतिशय वाईट होता, कथानक तर अगदीच घाणेरड्या दर्जाचं होतं, वातावरण निर्मिती शेवट पर्यंत झालीच नाही. क्षमा करा लोखंडे साहेब पण तुमचं हे पहिलच लेखन वाचलंय आज, पण एवढी निराशा झाली कि अजून काही तुमचं लेखन असेल तर वाचायची हिम्मत होत नाहीये आता.

बाजीप्रभू 09/09/2017 - 16:50
दिपकजी.. तुमच्यात पोटेन्शियल आहेत, सरावाने जमेल हळूहळू पत्रांच्या तोंडी संवाद थोडे मोठे असल्यास.. सतत होणारा पात्र बदल खटकत नाही.

In reply to by बाजीप्रभू

दिपक लोखंडे 09/09/2017 - 17:04
समजावून सांगितल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर... पुढच्या वेळी आशा चुका ना करण्याचा प्रयत्न करेन . धन्यवाद!.

विषयाला ट्विस्ट चांगला होता. पण अजून थोडं लेखन असत तर खुलला असता विषय. प्रयत्न चांगला आहे. सुरवातीला मनात कथा कल्पना असते पण विस्तार लक्षात येत नाही. सुरवातीला लिहिलेत की किमान 5-6 वेळा स्वतः वाचून बघा म्हणजे आपसूक कळतील

थॉर माणूस 12/09/2017 - 04:57
पहिल्या भागाने अपेक्षा वाढली होती, पण हा भाग अपेक्षाभंग करून गेला. पहिला प्रयत्न असावा असे समजून सोडून द्यावा म्हणतो. प्रमाणाबाहेर स्टिरीओटीपीकल आणि प्रेडीक्टीबल झालात, आणि त्यात जर वेगवेगळ्या भागांमधे गोंधळ झाला (सुचिता यांनी दाखवला तसा) तर वाचकाला कथा आवडण्याची शक्यता कमी होते.
भाग ०१ पासून पुढे..... ( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली ) मयुरी : आता? राघव : निघुया? संकेत : हो. मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे? राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ. मयुरी : म्हणजे? राघव : अग "डर के आगे जीत है" मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय? राघव : आपल्या मैत्रीची जीत. संकेत : नीघुया का? मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची! राघव : ए.. चला बस आली निघुया आता. ( सकाळचे ९:५५ झाले होते. तिघही पाटलाच्या वाड्यावर पोहोचले ) मयुरी : आलो तर खरं.

पाटलाची मुलगी.. – भाग १

दिपक लोखंडे ·
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

एक संध्याकाळ..

दिपक लोखंडे ·
लेखनप्रकार
" अहो ऐकताय ना?.." " नाही.. कानात तेल ओतलयं मी.." " काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.." " अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?" " ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?" " काय आहे?..." " अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.." " मग?.." " मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.." " छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.." " काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.." " बरं मग, तू जाऊन ये " " मी एकटी नाही जाणार.." " मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.." " पण?.." " हे बघ राधा..

लिखाण

माम्लेदारचा पन्खा ·

In reply to by पिलीयन रायडर

पण अर्थात लेखकु वाचायला फिरकतही असतील इतर धाग्यांवर असं वाटत नाही.
शक्य आहे. ह्या धाग्याची लिंक 'त्या' धाग्यात प्रतिक्रिया म्हणून टाकायला हवी.

जुने आणि जाणिते मिपाकर पण आजकाल तेच तेच चर्‍हाट वळून राहिलेत त्यामुळे नवीन लेखकुंना पाठींबा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यातल्या त्यात जमल्यास शालजोडीतले हाणावे असा मम मनी विचार येतो पण प्रत्यक्ष कृती करणे टाळावे लागते. न जाणो आपलाच पत्ता कट झाला तर ! कोणत्याही लेखापुढे शुन्य अभिप्राय असु नये असे व्रत म्या धरीले आहे आजकाल :)

कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते, काही लोकांकडे ती ही नसते त्यामुळे साधं एडिट करताना भाषण शब्द राहून गेलाय एका ठिकाणी. अजून आमचे शेकडो लेख येणे आहेत ज्यावर असे काही गरीब पोट भरू शकतील. कॉपी करून का होईना, पास होत रहा.

In reply to by पिलीयन रायडर

पण अर्थात लेखकु वाचायला फिरकतही असतील इतर धाग्यांवर असं वाटत नाही.
शक्य आहे. ह्या धाग्याची लिंक 'त्या' धाग्यात प्रतिक्रिया म्हणून टाकायला हवी.

जुने आणि जाणिते मिपाकर पण आजकाल तेच तेच चर्‍हाट वळून राहिलेत त्यामुळे नवीन लेखकुंना पाठींबा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यातल्या त्यात जमल्यास शालजोडीतले हाणावे असा मम मनी विचार येतो पण प्रत्यक्ष कृती करणे टाळावे लागते. न जाणो आपलाच पत्ता कट झाला तर ! कोणत्याही लेखापुढे शुन्य अभिप्राय असु नये असे व्रत म्या धरीले आहे आजकाल :)

कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते, काही लोकांकडे ती ही नसते त्यामुळे साधं एडिट करताना भाषण शब्द राहून गेलाय एका ठिकाणी. अजून आमचे शेकडो लेख येणे आहेत ज्यावर असे काही गरीब पोट भरू शकतील. कॉपी करून का होईना, पास होत रहा.
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

टार्गेट्स आणि स्ट्रेस!

चिनार ·

अद्द्या 31/05/2017 - 10:45
लेख चांगलंय .. पण एक प्रश्न . वरच्या माणसाला उलटून बोलण्या इतकी तरी पोजिशन अली पाहिजे ना आधी कंपनी मध्ये.. नाही तर पहिल्याच दिवशी " मला असले फालतू टार्गेट्स नको " म्हणलं तर लाथ पडेल मागे . मग तीथे पोचण्यासाठी कैच्याकाय गोष्टी कराव्याच लागतील ना सुरुवातीची ३-४ वर्ष तरी

In reply to by अद्द्या

चिनार 31/05/2017 - 11:20
सहमत. हे १०० टक्के प्रॅक्टिकल नाही हे मान्य आहे. पण नुसता करियर करियर करून स्वतःची आणि कुटुंबाची वाताहत करणारे बरेच नजरेत आहे. त्यावरून लिहिलंय.

अमर विश्वास 31/05/2017 - 12:11
कुठे थांबायचे हे कळणे फार महत्वाचे ... शेअर्स मध्ये एक कन्सेप्ट आहे : स्टॉप लॉस पातळी ... तशी आपली स्टॉप लॉस पातळी नीद ठरवली कि स्ट्रेस फ्री राहणे सोपे होते

स्ट्रेसचं मूळ कारण गोलनं आपल्याला ओवरटेक करणं आहे. स्वतःला स्ट्रेच करणं वगैरे या खुळचट वेस्टर्न कल्पना आहेत. कारण तसं करणं म्हणजे बॅकडोअरनं गोलला पुन्हा आपल्या वरचढ करवून घेणं आहे. ज्या क्षणी गोल ओवरटेक करतो त्या क्षणी व्यक्तीची सृजनात्मकता लयाला जाते आणि कामातली सर्व मजा संपते . या उलट ज्या वेळी कामात मजा येते आणि व्यक्ती सृजनशील असते त्या वेळी आपोआप काम अपेक्षेपेक्षा चांगलं होण्याची शक्यता असते. त्यासाठी स्वतःला स्ट्रेच वगैरे करण्याची आवश्यकता नाही. जर कुणी क्षमतेपेक्षा जास्त ओझं लादत असेल तर ते नाकारण्याची हिंमत एकदाच दाखवावी लागते म्हणजे तसं करणारी व्यक्ती पुढच्या वेळी तुम्हाला सांगण्यापूर्वी दोनदा विचार करते. त्यासाठी वरच्या पदाला वगैरे जाण्याची गरज नाही. एकदा हे जमलं की कामाचा स्ट्रेस वगैरे काही येत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विनिता००२ 03/06/2017 - 14:41
जर कुणी क्षमतेपेक्षा जास्त ओझं लादत असेल तर ते नाकारण्याची हिंमत एकदाच दाखवावी लागते म्हणजे तसं करणारी व्यक्ती पुढच्या वेळी तुम्हाला सांगण्यापूर्वी दोनदा विचार करते. त्यासाठी वरच्या पदाला वगैरे जाण्याची गरज नाही. >>> अगदी अगदी!! मी मला जे जमतेय, ते करेन म्हणून सांगते. जे जमणार नाही, ते प्रयत्न करुन बघते म्हणते. पण प्रेशर येणार असे वाटले, तर सरळ हे जमणे अवघड आहे म्हणुन सांगते. समोरच्याला पण काही दिवसात आपला अंदाज येतोच.

In reply to by संजय क्षीरसागर

उपेक्षित 03/06/2017 - 18:53
क्या बात है मनापासून पटला प्रतिसाद संजयबाबू ... तुम्हाला योग्य वेळी नाही म्हणता आले पाहिजे हेही तितकेच महत्वाचे.

In reply to by उपेक्षित

सुबोध खरे 03/06/2017 - 19:42
तुम्हाला योग्य वेळी नाही म्हणता आले पाहिजे हेही तितकेच महत्वाचे. बऱ्याच लोकांना नाही म्हणता येत नाही हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असू शकतो. शिवाय खंबीर असणाऱ्या माणसाला काही विशिष्ट वेळेस परिस्थितीमुळे नाही म्हणता येत नाही. पण तोंडाने नाही म्हणण्यापेक्षा कृतीने नाही म्हणावे. एक उदाहरण देत आहे. मी एम डी करत होतो. तेंव्हा आमच्या एका प्राध्यापकांना वैद्यकीय परिषदेत भाषण करायचे होते ते काम त्यांनी माझ्या गळ्यात टाकले. त्यांना त्या वेळेस नाही म्हणणे शक्य नव्हते. कारण एक तर लष्करात, त्यातून ते तुमचे सरळ वरिष्ठ होते. पण मी त्यांचे भाषण अशा तर्हेने करून शेवटच्या दिवशी दिले कि त्यांना काम केले नाही असेही म्हणता येईना आणि ते भाषण त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमात करता हि येणार नव्हते. शेवटी वैतागून त्यांनी माझ्या पार्टनरला घेऊन ते सर्व भाषण दुरुस्त करून घेतले. याचा एक फायदा म्हणजे मला यानंतर कधीही विभागाच्या बाहेरचे काम दिले गेले नाही. बाहेरचे काम करायला दुसरी माणसे आणि रुग्ण तपासायचे काम मला अशी सुटसुटीत विभागणी झाली. काम न करण्यासाठी शंभर कारणे सापडू शकतात. फक्त तुम्ही हजरजबाबी असले पाहिजे. राजकारणी लोकाना लांब ठेवण्यासाठी मी अनेक वेळेस अशी कारणे वापरतो. अजून काही उदाहरणे. काही वेळेस नातेवाईकांच्या लग्न किंवा तत्सम समारंभासाठी बोलावणे येते आणि काही जण पठाणी आग्रह करतात. त्यांना मला जमणार नाही असे मी कधीही सांगत नसे. गोव्यात असताना अशाच एका लग्नाचे बोलावणे आले जे औरंगाबादला होते( सौ च्या माहेरचे होते). मे महिन्यात लग्न होते . दोन लहान मुले घेऊन लळत लोम्बत मुंबई आणि तिथून औरंगाबादला जायचं. आणि एक दिवस हजर राहून तसाच लटकत परत यायचं. सौ.ने त्यांना कसं जमणार नाही हे सांगायचं प्रयत्न केला पण पठाणी आग्रह असा असतो कि ते सर्व गोष्टीना उपाय सांगतात. तेंव्हा मी सौला गप्प करून अगदी तोंड भरून सांगितलं कि नक्की यायचा प्रयत्न करणार. "म्हणजे काय? घरचं कार्य आणि आम्ही येणार नाही?" माझ्या भावाने सांगितले कि तुझा येण्याजाण्याचा खर्च किती होईल तो हिशेब कर आणि घसघशीत आहेर पाठवून दे. तसा घसघशीत आहेर सासऱ्यांबरोबर पाठवून दिला आणि "गेलो नाही". परत भेटलो तेंव्हा अगदी वाईट तोंड करून सांगितलं कि अहो कमांडिंग ऑफिसरने रजाच दिली नाही.( तेंव्हा वार्षिक तपासणी मुळे रजा मिळणार नव्हती हे मला माहित होतंच). आहेरा चा सुपरिणाम होताच. नातेवाईक तोंड भरून म्हणाले "अहो लष्कराची नोकरी अशीच असते" तस्मात -- तोंडाने नाही म्हणू नये. कृतीने म्हणता येते. माणसे दुखावली जात नाहीत.

In reply to by सुबोध खरे

उपेक्षित 03/06/2017 - 20:11
अगदी बरोबर आहे तुमचे खरे सर पण काही वेळा तोंडाने नाही म्हणावेच लागते भले समोरचा दुखावला का जाईना (अर्थात तुमचे म्हणणे पण बरोबरच आहे) माझे उमेदीचे दिवस होते आणि मी एके ठिकाणी नुकताच नोकरीस लागलो होतो माझ्या कामाचे स्वरूप म्हणजे आमच्या काही रिटेल एजन्त च्या ज्या काही क़्वेरि मेल वर आल्या असतील त्या फुलफील करून द्यायच्या. सुरवातीला काही दिवस नेमून दिलेले कामच करत होतो पण एकदा सायबाने एक कुपन होते ते urgent द्यायचे आहे म्हणून मला रात्री ऑफिस सुटायच्या टायमाला बाणेरला पिटाळला. त्या दिवशी urgent होते म्हणून गेलो शिवाय त्यावेळी मला कामाची खूपच गरज होती इतकी कि ती मी शब्दात नाही सांगू शकत. नंतर २ दिवसांनी परत आपले येरे माझ्या मागल्या... त्यादिवशी जवळच पिटाळले मग मात्र डोके सटकले साला ऑफिस बॉय ची कामे मला सांगत होता हा (ती कामे पण केली आहेत शिकत असताना अगदी फारशी पुसण्यापासून सगळी कामे ) काम करून आल्यावर सायबाला गोडीत टिपिकल सदाशिव पेठी भाषेत मेल टाकला त्यादिवसा पासून मला त्याने परत कधी दुसरी कामे सांगितली नाहीत. जाता जाता - मला माझ्या आयुष्यात भेटलेला सगळ्यात हुशार आणि मला समजून घेणारा असा हा माझा बॉस होता. मला माझी strength त्याच्यामुळेच समजली.

मनिमौ 01/06/2017 - 12:18
रोज रोज स्ट्रेचिंग ची अजिबात गरज नाही. शांतपणे पण ठाम नकार देताच आला पाहिजे

अश्फाक 02/06/2017 - 07:47
Fail to respond properly to any physical or mental threat. . म्हणजे वरील उदाहरणात xyz व्यक्ति ने टारगेट भेटल्यावर जेशक्य आहे त्याचीच हामी घेणे अन्यथा स्ट्रेस ठरलेला

In reply to by अश्फाक

what is stress? Fail to respond properly to any physical or mental threat असं नाही . Stress is getting disconnected with Self ! स्वस्थ व्यक्तीला कधीही स्ट्रेस येत नाही कारण ती कायम स्वतः शी कनेक्टेड असते, मग परिस्थिती काहीही असो. प्रश्न परिस्थिती काय आहे हा नाही, तिच्याकडे तुम्ही कसं पाहातायं हा आहे. स्ट्रेसफुल व्यक्तीला अडचण ही थ्रेट वाटू शकते आणि स्वस्थ व्यक्ती अडचणीचं संधीत रुपांतर करु शकते .

विनिता००२ 03/06/2017 - 14:46
प्रश्न परिस्थिती काय आहे हा नाही, तिच्याकडे तुम्ही कसं पाहातायं हा आहे. >> असहमत!! वास्तव काय आहे हे उघड दिसतेच. मी आज ५ कंपन्यांचे अकाउंट्स / अ‍ॅडमिन पहाते (ग्रुप कंपनी) . तिथला स्टाफ जर मला फाईल घ्यायला तुम्हांलाच यावे लागेल म्हटला (जे की माझे काम नाही, नियमानुसार फाईल मला माझ्या जागेवर मिळायला हवी.) तर मी माझा पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवून फाईल आणायला जायचे का?? माझी पोझिशन मला राखायलाच लागेल अन्यथा माझा ऑफिसबॉय करुन टाकतिल.

तिथला स्टाफ जर मला फाईल घ्यायला तुम्हांलाच यावे लागेल म्हटला (जे की माझे काम नाही, नियमानुसार फाईल मला माझ्या जागेवर मिळायला हवी.) तर मी माझा पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवून फाईल आणायला जायचे का?? फाईल आणायला जायचं का ती तुम्हाला आणून दिली पाहिजे हा ऑफिस प्रोसिज्यरचा भाग आहे. ती डायरेक्ट फिजिकल किंवा सायकॉलॉजिकल थ्रेट असू शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विनिता००२ 05/06/2017 - 13:36
ती डायरेक्ट फिजिकल किंवा सायकॉलॉजिकल थ्रेट असू शकत नाही. >>> पांढरपेशा समाजात डायरेक्ट थ्रेट करत नाहीच, असेच त्रास देतात.

In reply to by विनिता००२

तो ऑफिस प्रसिज्यरचा भाग आहे. गोल सेटींग आणि अचिवमंट या दरम्यानच्या स्ट्रेसचा विषय चालू आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

विनिता००२ 05/06/2017 - 16:27
लिमिटेड गोष्टींवरच बोलायचे आहे तर मग माझे वरील सर्व प्रतिसाद सोडून द्या. मी जनरल ऑफिस स्ट्रेस बद्दल लिहीत होते. असो.

In reply to by विनिता००२

फाईल आणण्यासारख्या साध्या गोष्टी स्ट्रेसफुल होऊ शकत नाहीत. तो अ‍ॅटिट्यूडचा फरक असावा. जर कधी फाईल आणायला जावं लागलं तर फार पुढचा विचार (आपला ऑफिसबॉय होईल वगैरे), न करता सहज फाईल आणली आणि काम संपवलं तर ते नॉन-स्ट्रेसफुल होईल असं वाटतं. यात फिजिकल अ‍ॅक्टिविटीपण होईल आणि रिलेशन्सपण तयार होतील. कधी कुणावर काय वेळ येईल ते सांगता येत नाही, अशा वेळी आऊट ऑफ द वे जाऊन कुणासाठी काही केलं असेल तर लोक्स जनरली लक्षात ठेवतात. थोडक्यात, फाईल मिळणं महत्त्वाचं, कारण कोणत्याही कारणानं का असेना, `पेंडींग काम' हा मोठा स्ट्रेस आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

विनिता००२ 06/06/2017 - 10:19
अशाच एक एक गोष्टी कशा गळ्यात पडतात याचा बहुतेक तुम्हाला अनुभव नसावा. आणि कोणी हे लक्षात ठेवेल असे पण नाही. तुम्ही सांगेल ते काम करताय हे मात्र लक्षात ठेवले जाते असो, माझा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला नाही. कारण मी लिहीलेच आहे की माझ्या पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्यूडने मी ते काम करावे का??

In reply to by विनिता००२

मला असे प्रश्न येत नाहीत. फोकस कामावर असला की किरकोळ गोष्टींनी फरक पडत नाही. नोकरीला असतांना बॉसनं सांगितलेलं एकच वाक्य अजून स्मरणात आहे `मला भींत हालली पाहिजे, डोकं किती आपटलं त्याचा पाढा नको !' नंतर प्रॅक्टीस सुरु केल्यावर सुद्धा, काम जलद कसं संपेल तेच पाहात आलो. त्यामुळे कामं वेळेच्या आधीच झालेली असतात आणि सहकार्यांना पण मजा येते.

माहितगार 03/06/2017 - 20:38
@चिनार, लेख रोचक आहे आवडला. अर्थात एक वेगळा सिनारीओ पाहण्यात होता; टार्गेट्सच गाडं अंशतः फायनान्स डिपार्टमेंट मधून/उभारताना पासून सुरु होत का ? वित्तीय संस्था असोत, की शेअर होल्डर असोत त्यांना विश्वास वाटावा म्हणून पहिल हाईप होतं, सोज्वळ रॅशनल स्टेटमेंट्सना किती फायनान्सर फायनान्स करत असतील या बाबत साशंकता वाटते. फायनान्स डिपार्टमेंटनी हाईप केलं की दबाव फायनान्स > मॅनेजमेंट> मार्केटींग > सेल्स टिम असा खाली धावत जातो. जी गोष्ट मूळातच हाईप झालेली आहे ती साध्य झाली नाही की स्ट्रेस लेव्हल वाढू शकतात आणि मॅन पॉवर टर्नओव्हर घडतो.

उपेक्षित 03/06/2017 - 20:52
आमचा साला पेशाच स्ट्रेसवाला आहे. एक नवीन क्लायेन्त (कंपनी) मिळाला आहे उद्या (४ जून) सकाळी ७.३० ला त्याची UK फ्लाईट आणि आज पर्यंत त्याचा UK विसा चा पत्ता नव्हता दुपारी ३/४ ला ५ हि जणांचे विसा त्यांच्या हातात आले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला हुशश. विसा नसता आला तर परत त्या कंपनीने पहिले पण नसते माझ्या फर्म कडे :( थोडक्यात बचावलो.

अनुप देशमुख 19/07/2017 - 15:45
जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं कधीपण सोप्प. आणि अशी उदाहरण पाहून आजूबाजूचं जग अर्थात वातावरण बदलत आपोआप. सोप्या शब्दात ठोस मुद्दा. आवडलं आपल्याला. एकदम कडक!

अद्द्या 31/05/2017 - 10:45
लेख चांगलंय .. पण एक प्रश्न . वरच्या माणसाला उलटून बोलण्या इतकी तरी पोजिशन अली पाहिजे ना आधी कंपनी मध्ये.. नाही तर पहिल्याच दिवशी " मला असले फालतू टार्गेट्स नको " म्हणलं तर लाथ पडेल मागे . मग तीथे पोचण्यासाठी कैच्याकाय गोष्टी कराव्याच लागतील ना सुरुवातीची ३-४ वर्ष तरी

In reply to by अद्द्या

चिनार 31/05/2017 - 11:20
सहमत. हे १०० टक्के प्रॅक्टिकल नाही हे मान्य आहे. पण नुसता करियर करियर करून स्वतःची आणि कुटुंबाची वाताहत करणारे बरेच नजरेत आहे. त्यावरून लिहिलंय.

अमर विश्वास 31/05/2017 - 12:11
कुठे थांबायचे हे कळणे फार महत्वाचे ... शेअर्स मध्ये एक कन्सेप्ट आहे : स्टॉप लॉस पातळी ... तशी आपली स्टॉप लॉस पातळी नीद ठरवली कि स्ट्रेस फ्री राहणे सोपे होते

स्ट्रेसचं मूळ कारण गोलनं आपल्याला ओवरटेक करणं आहे. स्वतःला स्ट्रेच करणं वगैरे या खुळचट वेस्टर्न कल्पना आहेत. कारण तसं करणं म्हणजे बॅकडोअरनं गोलला पुन्हा आपल्या वरचढ करवून घेणं आहे. ज्या क्षणी गोल ओवरटेक करतो त्या क्षणी व्यक्तीची सृजनात्मकता लयाला जाते आणि कामातली सर्व मजा संपते . या उलट ज्या वेळी कामात मजा येते आणि व्यक्ती सृजनशील असते त्या वेळी आपोआप काम अपेक्षेपेक्षा चांगलं होण्याची शक्यता असते. त्यासाठी स्वतःला स्ट्रेच वगैरे करण्याची आवश्यकता नाही. जर कुणी क्षमतेपेक्षा जास्त ओझं लादत असेल तर ते नाकारण्याची हिंमत एकदाच दाखवावी लागते म्हणजे तसं करणारी व्यक्ती पुढच्या वेळी तुम्हाला सांगण्यापूर्वी दोनदा विचार करते. त्यासाठी वरच्या पदाला वगैरे जाण्याची गरज नाही. एकदा हे जमलं की कामाचा स्ट्रेस वगैरे काही येत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विनिता००२ 03/06/2017 - 14:41
जर कुणी क्षमतेपेक्षा जास्त ओझं लादत असेल तर ते नाकारण्याची हिंमत एकदाच दाखवावी लागते म्हणजे तसं करणारी व्यक्ती पुढच्या वेळी तुम्हाला सांगण्यापूर्वी दोनदा विचार करते. त्यासाठी वरच्या पदाला वगैरे जाण्याची गरज नाही. >>> अगदी अगदी!! मी मला जे जमतेय, ते करेन म्हणून सांगते. जे जमणार नाही, ते प्रयत्न करुन बघते म्हणते. पण प्रेशर येणार असे वाटले, तर सरळ हे जमणे अवघड आहे म्हणुन सांगते. समोरच्याला पण काही दिवसात आपला अंदाज येतोच.

In reply to by संजय क्षीरसागर

उपेक्षित 03/06/2017 - 18:53
क्या बात है मनापासून पटला प्रतिसाद संजयबाबू ... तुम्हाला योग्य वेळी नाही म्हणता आले पाहिजे हेही तितकेच महत्वाचे.

In reply to by उपेक्षित

सुबोध खरे 03/06/2017 - 19:42
तुम्हाला योग्य वेळी नाही म्हणता आले पाहिजे हेही तितकेच महत्वाचे. बऱ्याच लोकांना नाही म्हणता येत नाही हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असू शकतो. शिवाय खंबीर असणाऱ्या माणसाला काही विशिष्ट वेळेस परिस्थितीमुळे नाही म्हणता येत नाही. पण तोंडाने नाही म्हणण्यापेक्षा कृतीने नाही म्हणावे. एक उदाहरण देत आहे. मी एम डी करत होतो. तेंव्हा आमच्या एका प्राध्यापकांना वैद्यकीय परिषदेत भाषण करायचे होते ते काम त्यांनी माझ्या गळ्यात टाकले. त्यांना त्या वेळेस नाही म्हणणे शक्य नव्हते. कारण एक तर लष्करात, त्यातून ते तुमचे सरळ वरिष्ठ होते. पण मी त्यांचे भाषण अशा तर्हेने करून शेवटच्या दिवशी दिले कि त्यांना काम केले नाही असेही म्हणता येईना आणि ते भाषण त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमात करता हि येणार नव्हते. शेवटी वैतागून त्यांनी माझ्या पार्टनरला घेऊन ते सर्व भाषण दुरुस्त करून घेतले. याचा एक फायदा म्हणजे मला यानंतर कधीही विभागाच्या बाहेरचे काम दिले गेले नाही. बाहेरचे काम करायला दुसरी माणसे आणि रुग्ण तपासायचे काम मला अशी सुटसुटीत विभागणी झाली. काम न करण्यासाठी शंभर कारणे सापडू शकतात. फक्त तुम्ही हजरजबाबी असले पाहिजे. राजकारणी लोकाना लांब ठेवण्यासाठी मी अनेक वेळेस अशी कारणे वापरतो. अजून काही उदाहरणे. काही वेळेस नातेवाईकांच्या लग्न किंवा तत्सम समारंभासाठी बोलावणे येते आणि काही जण पठाणी आग्रह करतात. त्यांना मला जमणार नाही असे मी कधीही सांगत नसे. गोव्यात असताना अशाच एका लग्नाचे बोलावणे आले जे औरंगाबादला होते( सौ च्या माहेरचे होते). मे महिन्यात लग्न होते . दोन लहान मुले घेऊन लळत लोम्बत मुंबई आणि तिथून औरंगाबादला जायचं. आणि एक दिवस हजर राहून तसाच लटकत परत यायचं. सौ.ने त्यांना कसं जमणार नाही हे सांगायचं प्रयत्न केला पण पठाणी आग्रह असा असतो कि ते सर्व गोष्टीना उपाय सांगतात. तेंव्हा मी सौला गप्प करून अगदी तोंड भरून सांगितलं कि नक्की यायचा प्रयत्न करणार. "म्हणजे काय? घरचं कार्य आणि आम्ही येणार नाही?" माझ्या भावाने सांगितले कि तुझा येण्याजाण्याचा खर्च किती होईल तो हिशेब कर आणि घसघशीत आहेर पाठवून दे. तसा घसघशीत आहेर सासऱ्यांबरोबर पाठवून दिला आणि "गेलो नाही". परत भेटलो तेंव्हा अगदी वाईट तोंड करून सांगितलं कि अहो कमांडिंग ऑफिसरने रजाच दिली नाही.( तेंव्हा वार्षिक तपासणी मुळे रजा मिळणार नव्हती हे मला माहित होतंच). आहेरा चा सुपरिणाम होताच. नातेवाईक तोंड भरून म्हणाले "अहो लष्कराची नोकरी अशीच असते" तस्मात -- तोंडाने नाही म्हणू नये. कृतीने म्हणता येते. माणसे दुखावली जात नाहीत.

In reply to by सुबोध खरे

उपेक्षित 03/06/2017 - 20:11
अगदी बरोबर आहे तुमचे खरे सर पण काही वेळा तोंडाने नाही म्हणावेच लागते भले समोरचा दुखावला का जाईना (अर्थात तुमचे म्हणणे पण बरोबरच आहे) माझे उमेदीचे दिवस होते आणि मी एके ठिकाणी नुकताच नोकरीस लागलो होतो माझ्या कामाचे स्वरूप म्हणजे आमच्या काही रिटेल एजन्त च्या ज्या काही क़्वेरि मेल वर आल्या असतील त्या फुलफील करून द्यायच्या. सुरवातीला काही दिवस नेमून दिलेले कामच करत होतो पण एकदा सायबाने एक कुपन होते ते urgent द्यायचे आहे म्हणून मला रात्री ऑफिस सुटायच्या टायमाला बाणेरला पिटाळला. त्या दिवशी urgent होते म्हणून गेलो शिवाय त्यावेळी मला कामाची खूपच गरज होती इतकी कि ती मी शब्दात नाही सांगू शकत. नंतर २ दिवसांनी परत आपले येरे माझ्या मागल्या... त्यादिवशी जवळच पिटाळले मग मात्र डोके सटकले साला ऑफिस बॉय ची कामे मला सांगत होता हा (ती कामे पण केली आहेत शिकत असताना अगदी फारशी पुसण्यापासून सगळी कामे ) काम करून आल्यावर सायबाला गोडीत टिपिकल सदाशिव पेठी भाषेत मेल टाकला त्यादिवसा पासून मला त्याने परत कधी दुसरी कामे सांगितली नाहीत. जाता जाता - मला माझ्या आयुष्यात भेटलेला सगळ्यात हुशार आणि मला समजून घेणारा असा हा माझा बॉस होता. मला माझी strength त्याच्यामुळेच समजली.

मनिमौ 01/06/2017 - 12:18
रोज रोज स्ट्रेचिंग ची अजिबात गरज नाही. शांतपणे पण ठाम नकार देताच आला पाहिजे

अश्फाक 02/06/2017 - 07:47
Fail to respond properly to any physical or mental threat. . म्हणजे वरील उदाहरणात xyz व्यक्ति ने टारगेट भेटल्यावर जेशक्य आहे त्याचीच हामी घेणे अन्यथा स्ट्रेस ठरलेला

In reply to by अश्फाक

what is stress? Fail to respond properly to any physical or mental threat असं नाही . Stress is getting disconnected with Self ! स्वस्थ व्यक्तीला कधीही स्ट्रेस येत नाही कारण ती कायम स्वतः शी कनेक्टेड असते, मग परिस्थिती काहीही असो. प्रश्न परिस्थिती काय आहे हा नाही, तिच्याकडे तुम्ही कसं पाहातायं हा आहे. स्ट्रेसफुल व्यक्तीला अडचण ही थ्रेट वाटू शकते आणि स्वस्थ व्यक्ती अडचणीचं संधीत रुपांतर करु शकते .

विनिता००२ 03/06/2017 - 14:46
प्रश्न परिस्थिती काय आहे हा नाही, तिच्याकडे तुम्ही कसं पाहातायं हा आहे. >> असहमत!! वास्तव काय आहे हे उघड दिसतेच. मी आज ५ कंपन्यांचे अकाउंट्स / अ‍ॅडमिन पहाते (ग्रुप कंपनी) . तिथला स्टाफ जर मला फाईल घ्यायला तुम्हांलाच यावे लागेल म्हटला (जे की माझे काम नाही, नियमानुसार फाईल मला माझ्या जागेवर मिळायला हवी.) तर मी माझा पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवून फाईल आणायला जायचे का?? माझी पोझिशन मला राखायलाच लागेल अन्यथा माझा ऑफिसबॉय करुन टाकतिल.

तिथला स्टाफ जर मला फाईल घ्यायला तुम्हांलाच यावे लागेल म्हटला (जे की माझे काम नाही, नियमानुसार फाईल मला माझ्या जागेवर मिळायला हवी.) तर मी माझा पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवून फाईल आणायला जायचे का?? फाईल आणायला जायचं का ती तुम्हाला आणून दिली पाहिजे हा ऑफिस प्रोसिज्यरचा भाग आहे. ती डायरेक्ट फिजिकल किंवा सायकॉलॉजिकल थ्रेट असू शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विनिता००२ 05/06/2017 - 13:36
ती डायरेक्ट फिजिकल किंवा सायकॉलॉजिकल थ्रेट असू शकत नाही. >>> पांढरपेशा समाजात डायरेक्ट थ्रेट करत नाहीच, असेच त्रास देतात.

In reply to by विनिता००२

तो ऑफिस प्रसिज्यरचा भाग आहे. गोल सेटींग आणि अचिवमंट या दरम्यानच्या स्ट्रेसचा विषय चालू आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

विनिता००२ 05/06/2017 - 16:27
लिमिटेड गोष्टींवरच बोलायचे आहे तर मग माझे वरील सर्व प्रतिसाद सोडून द्या. मी जनरल ऑफिस स्ट्रेस बद्दल लिहीत होते. असो.

In reply to by विनिता००२

फाईल आणण्यासारख्या साध्या गोष्टी स्ट्रेसफुल होऊ शकत नाहीत. तो अ‍ॅटिट्यूडचा फरक असावा. जर कधी फाईल आणायला जावं लागलं तर फार पुढचा विचार (आपला ऑफिसबॉय होईल वगैरे), न करता सहज फाईल आणली आणि काम संपवलं तर ते नॉन-स्ट्रेसफुल होईल असं वाटतं. यात फिजिकल अ‍ॅक्टिविटीपण होईल आणि रिलेशन्सपण तयार होतील. कधी कुणावर काय वेळ येईल ते सांगता येत नाही, अशा वेळी आऊट ऑफ द वे जाऊन कुणासाठी काही केलं असेल तर लोक्स जनरली लक्षात ठेवतात. थोडक्यात, फाईल मिळणं महत्त्वाचं, कारण कोणत्याही कारणानं का असेना, `पेंडींग काम' हा मोठा स्ट्रेस आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

विनिता००२ 06/06/2017 - 10:19
अशाच एक एक गोष्टी कशा गळ्यात पडतात याचा बहुतेक तुम्हाला अनुभव नसावा. आणि कोणी हे लक्षात ठेवेल असे पण नाही. तुम्ही सांगेल ते काम करताय हे मात्र लक्षात ठेवले जाते असो, माझा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला नाही. कारण मी लिहीलेच आहे की माझ्या पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्यूडने मी ते काम करावे का??

In reply to by विनिता००२

मला असे प्रश्न येत नाहीत. फोकस कामावर असला की किरकोळ गोष्टींनी फरक पडत नाही. नोकरीला असतांना बॉसनं सांगितलेलं एकच वाक्य अजून स्मरणात आहे `मला भींत हालली पाहिजे, डोकं किती आपटलं त्याचा पाढा नको !' नंतर प्रॅक्टीस सुरु केल्यावर सुद्धा, काम जलद कसं संपेल तेच पाहात आलो. त्यामुळे कामं वेळेच्या आधीच झालेली असतात आणि सहकार्यांना पण मजा येते.

माहितगार 03/06/2017 - 20:38
@चिनार, लेख रोचक आहे आवडला. अर्थात एक वेगळा सिनारीओ पाहण्यात होता; टार्गेट्सच गाडं अंशतः फायनान्स डिपार्टमेंट मधून/उभारताना पासून सुरु होत का ? वित्तीय संस्था असोत, की शेअर होल्डर असोत त्यांना विश्वास वाटावा म्हणून पहिल हाईप होतं, सोज्वळ रॅशनल स्टेटमेंट्सना किती फायनान्सर फायनान्स करत असतील या बाबत साशंकता वाटते. फायनान्स डिपार्टमेंटनी हाईप केलं की दबाव फायनान्स > मॅनेजमेंट> मार्केटींग > सेल्स टिम असा खाली धावत जातो. जी गोष्ट मूळातच हाईप झालेली आहे ती साध्य झाली नाही की स्ट्रेस लेव्हल वाढू शकतात आणि मॅन पॉवर टर्नओव्हर घडतो.

उपेक्षित 03/06/2017 - 20:52
आमचा साला पेशाच स्ट्रेसवाला आहे. एक नवीन क्लायेन्त (कंपनी) मिळाला आहे उद्या (४ जून) सकाळी ७.३० ला त्याची UK फ्लाईट आणि आज पर्यंत त्याचा UK विसा चा पत्ता नव्हता दुपारी ३/४ ला ५ हि जणांचे विसा त्यांच्या हातात आले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला हुशश. विसा नसता आला तर परत त्या कंपनीने पहिले पण नसते माझ्या फर्म कडे :( थोडक्यात बचावलो.

अनुप देशमुख 19/07/2017 - 15:45
जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं कधीपण सोप्प. आणि अशी उदाहरण पाहून आजूबाजूचं जग अर्थात वातावरण बदलत आपोआप. सोप्या शब्दात ठोस मुद्दा. आवडलं आपल्याला. एकदम कडक!
लेखनविषय:
लेखनप्रकार
"आजचा सेशन ऐकून एक गोष्ट तर नक्कीच कळली यार.", सतीश हातातल्या कॉफीचा घोट पीत म्हणाला "कोणती गोष्ट रे? “, अमितने विचारलं. "माणसाचं पोट भरलेलं असलं ना की या गोष्टी बोलायला सुचतात यांना." "कोणत्या गोष्टी? आता तू नको पकवू यार." "ह्याच रे...बी पॉझिटीव्ह, डोन्ट वरी बी हॅपी वगैरे वगैरे.", सतीशचा आवाज थोडा वाढला. "नेमकं काय म्हणायचंय तुला? थोडा थोडा अंदाज येतोय मला." "अरे हे बघ..हे स्ट्रेस रीलिव्हिंग सेशन कोणी अरेंज केलं? आपल्या एचआरवाल्यांनी...बरोबर?. आणला कोणीतरी पकडून भाषण ठोकायला.