मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्याला ताप (की शॉट)

आनन्दा ·

कंजूस 19/04/2021 - 06:09
प्रथम जागा पकडायची घाई. मग परतीची बस पकडायची घाई कुणाकडे त्याची बैलगाडी नसेल तर. चेंगट शेवटी जातात कारण बाजारच उठलेला असतो. कुणीच गिऱ्हाईक नसते. अगदी टपरीवरची शेवेची कडबोळीही संपलेली असतात आणि गार झालेला उरलेला चहा गरम करून देतात. "काय पावणं कसं काय?" --------------- झकास 😀

सांप्रत काळांत, रोज काही ना काही माल विकायला येतोच. मालच मूबलक प्रमाणात असेल तर, दुकानात ठेवायला काय हरकत?तांदूळा पासून ते लसी पर्यंत, औषधांपासून ते मृत्युच्या पास पर्यंत, इतका माल रोज येतो की काही विचारू नका .... आणि गर्दी तर इतकी की, सामान्य माणसा पासून ते निवृत्त नौसैनिकां पर्यंत रेंज आहे मग साधू तरी कसे मागे राहतील....

In reply to by आनन्दा

पुर्वी बाजारात जास्त माल मिळत न्हवता... पण, हल्ली मात्र मनसोक्त माल उपलब्ध आहे... ह्याच्या पेक्षा पण जास्त माल, आमच्या 3-13-1760 ग्रहावर उपलब्ध आहे जमल्यास कधीतरी चक्कर मारा ... https://misalpav.com/node/39968

डॅनी ओशन 19/04/2021 - 10:25
188 प्रभूंविरुद्ध काही वाचले कि आमची तळपायाची आग मस्तकात जाते आजकाल. पण आम्ही विरोधकांवर गोल गोल राणी, घराणेशाही, पुन्हा पुन्हा दहावेळा तेच तेच प्रश्न अस सगळं

बोल्ड

अक्षरात लिहून फेकतो, मग कुठे जीवाची तगमग कमी हुते.

वामन देशमुख 19/04/2021 - 10:32
तुमी तं पार बाजार उटंवला की आनंदराव!
साधारण तिथे आठवड्याला दीडशे टन माल खपतो असे पण कळले.
मागल्या वारी तं आडिश्शे टनावर माल खपला मनं!

In reply to by आनन्दा

तीन तीन ठिकाणाहून माल येत असल्याने, आणि शिवाय कधी कधी परदेशी माल पण येत असल्याने, बाजारात मालाची कमतरता नाही ... मे महिन्यात 300-400 टन माल यायची शक्यता आहे.. नंबर लाऊन ठेवा

वडाप 19/04/2021 - 20:53
पण भाडं बंद केलंन ना सरकारनं. दुन चार पासिंजरच मासक लावलेल्ये पोहोचवता यितात. गर्दी किली की दंड लावत्यात. लाइसन बी जातं. नैतर चौदा शिटा भरुतो कुरडुच्या वाडिस्न. बरं ऱ्हावा. लई घाई बरी नाय. भिटू लाकडावन सुटल्यावर.

गड्डा झब्बू 26/04/2021 - 00:03
मायला डोस्क्याला ताप झालाय नुस्ता हल्ली या ऑनलाईन बाजारात फिरकायचं म्हनजे! बघावी तिकडे नुसत्या वांझोट्या चर्चेची दुकाने खोलून राहिलेत रिकामखोट लोक! भेंडी कोणच्या नशा करुन येतात असला भंगार माल विकणारे रिकामखोट दुकानदार आणि त्यांचे फोकटखोदू गिऱ्हाईक तेच समजेना झालंय! आमचे आद्य गुरुदेव कथेची पार वायझेड करायचे पण करमणूक व्हायची! त्यांची कमी आता प्रकर्षाने भासतेय! नंतरचे आमचे सर्वज्ञानी गुरु अबीर, गुलाल, बुक्का आपल्याच हाताने स्वतःच्या थोबाडाला फासून आपलीच भजने करायचे! त्यांच्या भजनात टाळ, मृदूंग, चिपळ्याच काय ड्रमसेट, गिटार, ऍकोर्डीअन, सॅकसोफोन पण ते स्वतःच वाजवायचे! तसें एक दोन झीलकरी साथीला होते, पण खरा दंगा त्यांचा एकट्याचा असायचा! सगळ्या नाठाळांना आपल्या अलौकिक तत्वज्ञानाने गप्प करायचे! अक्युमनची दैवी देणगी लाभली होती त्यांना! त्यांना पण मिस करतोय! आता गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी! फडतूस काथ्याकुटे वाचून डोक्याला शॉट लावून घेण्या परिस एकट्याने झब्बूचा डाव खेळणे बरे वाटून राहिले आहे! अस काहीतरी लिहीत रहा डोक्याचा ताप थोडा कमी होतो आमच्या :)

कंजूस 19/04/2021 - 06:09
प्रथम जागा पकडायची घाई. मग परतीची बस पकडायची घाई कुणाकडे त्याची बैलगाडी नसेल तर. चेंगट शेवटी जातात कारण बाजारच उठलेला असतो. कुणीच गिऱ्हाईक नसते. अगदी टपरीवरची शेवेची कडबोळीही संपलेली असतात आणि गार झालेला उरलेला चहा गरम करून देतात. "काय पावणं कसं काय?" --------------- झकास 😀

सांप्रत काळांत, रोज काही ना काही माल विकायला येतोच. मालच मूबलक प्रमाणात असेल तर, दुकानात ठेवायला काय हरकत?तांदूळा पासून ते लसी पर्यंत, औषधांपासून ते मृत्युच्या पास पर्यंत, इतका माल रोज येतो की काही विचारू नका .... आणि गर्दी तर इतकी की, सामान्य माणसा पासून ते निवृत्त नौसैनिकां पर्यंत रेंज आहे मग साधू तरी कसे मागे राहतील....

In reply to by आनन्दा

पुर्वी बाजारात जास्त माल मिळत न्हवता... पण, हल्ली मात्र मनसोक्त माल उपलब्ध आहे... ह्याच्या पेक्षा पण जास्त माल, आमच्या 3-13-1760 ग्रहावर उपलब्ध आहे जमल्यास कधीतरी चक्कर मारा ... https://misalpav.com/node/39968

डॅनी ओशन 19/04/2021 - 10:25
188 प्रभूंविरुद्ध काही वाचले कि आमची तळपायाची आग मस्तकात जाते आजकाल. पण आम्ही विरोधकांवर गोल गोल राणी, घराणेशाही, पुन्हा पुन्हा दहावेळा तेच तेच प्रश्न अस सगळं

बोल्ड

अक्षरात लिहून फेकतो, मग कुठे जीवाची तगमग कमी हुते.

वामन देशमुख 19/04/2021 - 10:32
तुमी तं पार बाजार उटंवला की आनंदराव!
साधारण तिथे आठवड्याला दीडशे टन माल खपतो असे पण कळले.
मागल्या वारी तं आडिश्शे टनावर माल खपला मनं!

In reply to by आनन्दा

तीन तीन ठिकाणाहून माल येत असल्याने, आणि शिवाय कधी कधी परदेशी माल पण येत असल्याने, बाजारात मालाची कमतरता नाही ... मे महिन्यात 300-400 टन माल यायची शक्यता आहे.. नंबर लाऊन ठेवा

वडाप 19/04/2021 - 20:53
पण भाडं बंद केलंन ना सरकारनं. दुन चार पासिंजरच मासक लावलेल्ये पोहोचवता यितात. गर्दी किली की दंड लावत्यात. लाइसन बी जातं. नैतर चौदा शिटा भरुतो कुरडुच्या वाडिस्न. बरं ऱ्हावा. लई घाई बरी नाय. भिटू लाकडावन सुटल्यावर.

गड्डा झब्बू 26/04/2021 - 00:03
मायला डोस्क्याला ताप झालाय नुस्ता हल्ली या ऑनलाईन बाजारात फिरकायचं म्हनजे! बघावी तिकडे नुसत्या वांझोट्या चर्चेची दुकाने खोलून राहिलेत रिकामखोट लोक! भेंडी कोणच्या नशा करुन येतात असला भंगार माल विकणारे रिकामखोट दुकानदार आणि त्यांचे फोकटखोदू गिऱ्हाईक तेच समजेना झालंय! आमचे आद्य गुरुदेव कथेची पार वायझेड करायचे पण करमणूक व्हायची! त्यांची कमी आता प्रकर्षाने भासतेय! नंतरचे आमचे सर्वज्ञानी गुरु अबीर, गुलाल, बुक्का आपल्याच हाताने स्वतःच्या थोबाडाला फासून आपलीच भजने करायचे! त्यांच्या भजनात टाळ, मृदूंग, चिपळ्याच काय ड्रमसेट, गिटार, ऍकोर्डीअन, सॅकसोफोन पण ते स्वतःच वाजवायचे! तसें एक दोन झीलकरी साथीला होते, पण खरा दंगा त्यांचा एकट्याचा असायचा! सगळ्या नाठाळांना आपल्या अलौकिक तत्वज्ञानाने गप्प करायचे! अक्युमनची दैवी देणगी लाभली होती त्यांना! त्यांना पण मिस करतोय! आता गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी! फडतूस काथ्याकुटे वाचून डोक्याला शॉट लावून घेण्या परिस एकट्याने झब्बूचा डाव खेळणे बरे वाटून राहिले आहे! अस काहीतरी लिहीत रहा डोक्याचा ताप थोडा कमी होतो आमच्या :)
करोनामुळे सध्या सगळे lockdown होऊन घरात आहेत.. अश्या परिस्थितीत खरेदी होणार कशी, बराच माल घरात भरायचा होता.. मग शेवटी उठलो आणि बाजारात निघालो. तेव्हढ्यात मला एका आठवडी बाजाराची माहिती कळली.. बरेच दिवड तो बाजार ऑनलाइन भरत होता. साधारण तिथे आठवड्याला दीडशे टन माल खपतो असे पण कळले. मग म्हणले की आता या बाजारात जाऊयाच. बाजारात प्रवेश केला आणि समोर बघतो तर काय, नुसत्या मालाच्या राशीच राशी. मला कळेना यात राशी कुठे आहेत आणि माल कुठे, म्हणून दुकानदाराला शोधायला गेलो तर दुकानदार ध्यानात मग्न होते.. सहाय्यकाला विचारले की बाबा ध्यानातून कधी उठतील, तर वेगळीच माहिती कळली..

मिसळपाव updates आणि त्या सोबत एक गोष्ट मोफत: कॉपी टू कॉपी - माशी टू माशी

पाषाणभेद ·
(कॉपी टू कॉपी - माशी टू माशी) बरेच लोक मिसळ खातात पण खाण्याच्या गडबडीत तर्री ऑर्डर करायची विसरून जातात म्हणून हा एक धागा तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० रुपयाला १ मसाला पाव आहे कोणी फीडबॅक देऊ शकेल? ह्या भागात ह्या वर्षी खाद्यजत्रा लागली होती का ? --------------------------------------- (अनेक बाबतीत लिहीता आले असते. पण टंकाळा केला. तुम्ही लिहा मात्र.) कॉपी टू कॉपी - माशी टू माशी - आजच्या पिढीसाठी गोष्ट (हेच नविन साहित्य आहे.) एका शाळेत वर्गशिक्षकांनी मुलांना गृहपाठ करायाला सांगितला होता. एका हुषार मुलाने तो करून आणला.

चार पाच प्लेट भाजी खरेदी

पाषाणभेद ·
(हे या रेसेपीचे पुरस्कर्ते आहेत.) २०२० पर्यंत भाज्यांचे बरेच नॉर्म्स बदलणार आहेत, बिगर तेलाच्या भाज्या येणार आहेत तर आता भाजी घेणे किती सयुक्तिक आहे? रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते तर उकडलेली, तळलेली किंवा भाजलेली ह्यापैकी कशाने बनलेली भाजी सयुक्तिक आहे? अर्थात महिन्याभरात फारतर एखादे दुसरी भाजी महाराष्ट्रातील होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच भाज्या जास्त किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून वाढतील का? नवीन नॉर्म्समुळे शिळ्या भाज्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का?

पालक खाण्यामुळे झालेले बदल

सोन्या बागलाणकर ·

गाडीत कायम एक शॉपिंग बॅग असायची आणि कुठेही रस्त्यावर टपरी दिसली तर ती काढण्याचीही तयारी असायची.
अजुनही गाडीत शॉपींग बॅग असते काय आणि असली तर कुठेही काढायची तयारी असते का ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास पुढील चर्चा चालू ठेवता येईल. प्रेरणास्थानाच्या धागाकर्त्याने उत्तरादाखल "बेबी ऑन बोर्ड" असा अभिप्राय दिला आहे. त्याच धर्तीवर तुम्ही "बेबी आपलं घरचचं पिठलं भाकरी बरी" असं म्हणता काय ?

In reply to by पाषाणभेद

आम्हाला किडनी स्टोन होत नाही कारण आम्ही बारा गावचं पाणी प्यालेलो आहे. (पाठाऱ्यांच्या टँकरचे सुद्धा) ता. क. पाठाऱ्यांवाला विनोद फक्त पुणेकरांना कळेल.

चामुंडराय 02/04/2019 - 06:44
हा हा ... हे भारीय्ये, कस्स काय सुचतं बुवा ! आता पुढे ... बालक झाल्यामुळे झालेले बदल मालक झाल्यामुळे झालेले बदल चालक झाल्यामुळे झालेले बदल मिपाकरांच्या सर्जनशीलतेला आव्हान (यातील सर्जन हा मराठी शब्द आहे).

शेपू पालक खाण्याची सुरुवात डाएट पासूनच होते, डाएट सुरु केल्यावर मी तर शेळीच बनलो. डाएट सुरु करण्या आधी मी पण पट्टीचा खवय्या होतो, ५० जिलब्या खायला अजिबात मागे हटायचो नाही, कोणी खाण्याची पैज लावली की आपण ती जिंकल्यतच जमा असायची. परवाचीच गोष्ट (त्या स्कॉर्पिओ वाल्याला नडून) एका लग्नाला गेलो होतो. स्वागतालाच प्रत्येकाच्या हातात गुलाबाचे फुल आणि पेढा देत होते. मी निमूट एक(च) पेढा घेतला आणि तो सुध्दा मुलीच्या हातात दिला. डाएट करत नसतो तर कमीत कमी सात आठ उचलले असते. हॉल मधे एकजण सरबताचा ट्रे घेउन फिरत होता. तो जसा जसा फिरेल तसतसा त्याच्या कडे पाठ करत मी उभा रहात होतो. लग्नाच्या पंगतीला बुफे मधे अनेक पर्याय होते. पण भेळपुरी, चायनीज मॅक्सिकन इत्यादी कडे पाठ करुन मी भारतिय भोजना कडे वळलो. पलिकडे पाणीपुरी मला खुणावत होती पण मी निग्रहाने बाउल भर पालक सुप नरड्यामधे ओतले. त्यानंतर विविधप्रकारच्या सॅलेडनी मी माझी डिश भरली, त्याच वेळी माझा मित्र पनिर लबाबदार कसे भारी झाले आहे ते बोटे चाटत सांगत सांगत होता. शेवटी दम बिर्याणी ऐवजी दहीभात मिटक्या मारत खाल्ला आणि आइसक्रीम ऐवजी ताकाचा ग्लास उचलला. एकेकाळी श्रीखंडाच्या आठ दहा वाट्या सहज खाणारा मी आज रसगुल्यांना हातही लावत नव्हतो. त्या ऐवजी आजकाल शेपूची भाजी आणि भाकरी, मोड आलेली कडधान्ये, गोडंवरण भात (तो सुध्दा हातसडीच्या तांदळाचा) विविध प्रकारच्या लाह्या आणि फळे खाण्यात मी धन्यता मानू लागलो आहे. असो गेले ते दिवस आणि राहिल्या ता आठवणी पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, तुमची दर्दभरी दास्तान दिलाला भिडली. अहो काय सांगावं, बायकोचे केले नाही एवढे जिभेचे लाड केले पण शेवटी तिनेच घात केला. आधीच लोक व्हेजिटेरियन म्हटलं कि सुतकी चेहऱ्याने बघतात त्यात कोलेस्टेरॉल आणि शुगर असल्या भानगडी चालू झाल्या कि खेळ खल्लास!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मग काय झालं ! ताक कधीही आईसक्रीमच्या तोंडात हाणेल ! आपल्याला तर मध्यरात्री उठून दिले तरी चालेल. उगाच नाही त्याला कच्छी बिअर म्हणत !

गाडीत कायम एक शॉपिंग बॅग असायची आणि कुठेही रस्त्यावर टपरी दिसली तर ती काढण्याचीही तयारी असायची.
अजुनही गाडीत शॉपींग बॅग असते काय आणि असली तर कुठेही काढायची तयारी असते का ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास पुढील चर्चा चालू ठेवता येईल. प्रेरणास्थानाच्या धागाकर्त्याने उत्तरादाखल "बेबी ऑन बोर्ड" असा अभिप्राय दिला आहे. त्याच धर्तीवर तुम्ही "बेबी आपलं घरचचं पिठलं भाकरी बरी" असं म्हणता काय ?

In reply to by पाषाणभेद

आम्हाला किडनी स्टोन होत नाही कारण आम्ही बारा गावचं पाणी प्यालेलो आहे. (पाठाऱ्यांच्या टँकरचे सुद्धा) ता. क. पाठाऱ्यांवाला विनोद फक्त पुणेकरांना कळेल.

चामुंडराय 02/04/2019 - 06:44
हा हा ... हे भारीय्ये, कस्स काय सुचतं बुवा ! आता पुढे ... बालक झाल्यामुळे झालेले बदल मालक झाल्यामुळे झालेले बदल चालक झाल्यामुळे झालेले बदल मिपाकरांच्या सर्जनशीलतेला आव्हान (यातील सर्जन हा मराठी शब्द आहे).

शेपू पालक खाण्याची सुरुवात डाएट पासूनच होते, डाएट सुरु केल्यावर मी तर शेळीच बनलो. डाएट सुरु करण्या आधी मी पण पट्टीचा खवय्या होतो, ५० जिलब्या खायला अजिबात मागे हटायचो नाही, कोणी खाण्याची पैज लावली की आपण ती जिंकल्यतच जमा असायची. परवाचीच गोष्ट (त्या स्कॉर्पिओ वाल्याला नडून) एका लग्नाला गेलो होतो. स्वागतालाच प्रत्येकाच्या हातात गुलाबाचे फुल आणि पेढा देत होते. मी निमूट एक(च) पेढा घेतला आणि तो सुध्दा मुलीच्या हातात दिला. डाएट करत नसतो तर कमीत कमी सात आठ उचलले असते. हॉल मधे एकजण सरबताचा ट्रे घेउन फिरत होता. तो जसा जसा फिरेल तसतसा त्याच्या कडे पाठ करत मी उभा रहात होतो. लग्नाच्या पंगतीला बुफे मधे अनेक पर्याय होते. पण भेळपुरी, चायनीज मॅक्सिकन इत्यादी कडे पाठ करुन मी भारतिय भोजना कडे वळलो. पलिकडे पाणीपुरी मला खुणावत होती पण मी निग्रहाने बाउल भर पालक सुप नरड्यामधे ओतले. त्यानंतर विविधप्रकारच्या सॅलेडनी मी माझी डिश भरली, त्याच वेळी माझा मित्र पनिर लबाबदार कसे भारी झाले आहे ते बोटे चाटत सांगत सांगत होता. शेवटी दम बिर्याणी ऐवजी दहीभात मिटक्या मारत खाल्ला आणि आइसक्रीम ऐवजी ताकाचा ग्लास उचलला. एकेकाळी श्रीखंडाच्या आठ दहा वाट्या सहज खाणारा मी आज रसगुल्यांना हातही लावत नव्हतो. त्या ऐवजी आजकाल शेपूची भाजी आणि भाकरी, मोड आलेली कडधान्ये, गोडंवरण भात (तो सुध्दा हातसडीच्या तांदळाचा) विविध प्रकारच्या लाह्या आणि फळे खाण्यात मी धन्यता मानू लागलो आहे. असो गेले ते दिवस आणि राहिल्या ता आठवणी पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, तुमची दर्दभरी दास्तान दिलाला भिडली. अहो काय सांगावं, बायकोचे केले नाही एवढे जिभेचे लाड केले पण शेवटी तिनेच घात केला. आधीच लोक व्हेजिटेरियन म्हटलं कि सुतकी चेहऱ्याने बघतात त्यात कोलेस्टेरॉल आणि शुगर असल्या भानगडी चालू झाल्या कि खेळ खल्लास!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मग काय झालं ! ताक कधीही आईसक्रीमच्या तोंडात हाणेल ! आपल्याला तर मध्यरात्री उठून दिले तरी चालेल. उगाच नाही त्याला कच्छी बिअर म्हणत !
संदर्भ पालक होण्यामुळे झालेले बदल मी एकेकाळी अगदी बेछूट माणूस होतो. काहीही खायचो - रात्री ९ वाजता सुरु झालेली खादाडी सकाळपर्यंत चालायची. ट्रेकला गेलो कि काहीही खायचे धाडस करायचो, शेकडो गोष्टी हादडायचो. मजबूत खादाडखाऊ होतो, गाडीत कायम एक शॉपिंग बॅग असायची आणि कुठेही रस्त्यावर टपरी दिसली तर ती काढण्याचीही तयारी असायची.

काही धाग्यांचा नक्की उद्देश काय!!!! टाईमपासची सोय? विचारमंथन ? की आणखी काय??????

मुक्त विहारि ·

In reply to by खेडूत

{"माबो-कर" ही एक वेगळीच मंडळी आहेत. आम्ही त्यांना मानवजातीत गणत नाही. ते वाट चुकलेले यक्ष आहेत, असे माझे मत.} आमच्या आगामी "को ह ण ह क ह र" ह्या लेखातून साभार......

सांजसंध्या 06/06/2017 - 19:03
गवि, अतृप्त आत्मा, सोत्रि (चावडीवाले तेच ना ?) आणि असे बरेच रथी महारथी दिसत नाहीत. त्यांना कुणी लिहीते करू शकेल का ? चावडी लक्षात आहे अद्याप.

In reply to by आदूबाळ

आदूबाळजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद..... (वरील प्रतिसाद हा माबोला डोळ्यासमोर ठेवून लिहिला आहे, हे जाणकारांच्या लक्षांत आले असेलच.)

खटासि खट 06/06/2017 - 21:13
प्रतिसाद देताना धाग्याचं मन वाचून दिला जातो कि खुसपट शोधून यावर बरंच अवलंबून आहे. अनेकदा धागा कशावर आहे, उद्देश काय आहे यापेक्षा आपल्या (भरकट्या) बुद्धीचे प्रदर्शन करायची दांडगी हौस अनुभवास येते.

"अहं ब्रह्मास्मी" हाच माझा दृष्टीकोण आहे कारण तेच वास्तव आहे, तेच सत्य आणि तेच ....तेच.....तेच...... धाग्याचा विषय काहीही असो, तुम्हाला या तत्वावर आधारीत सज्जड प्रतिस्पर्धी आहेत, इतका धोक्याचा इशारा देऊन, मी माझे हे एक वाक्य संपवतो. ;) :)

In reply to by खेडूत

{"माबो-कर" ही एक वेगळीच मंडळी आहेत. आम्ही त्यांना मानवजातीत गणत नाही. ते वाट चुकलेले यक्ष आहेत, असे माझे मत.} आमच्या आगामी "को ह ण ह क ह र" ह्या लेखातून साभार......

सांजसंध्या 06/06/2017 - 19:03
गवि, अतृप्त आत्मा, सोत्रि (चावडीवाले तेच ना ?) आणि असे बरेच रथी महारथी दिसत नाहीत. त्यांना कुणी लिहीते करू शकेल का ? चावडी लक्षात आहे अद्याप.

In reply to by आदूबाळ

आदूबाळजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद..... (वरील प्रतिसाद हा माबोला डोळ्यासमोर ठेवून लिहिला आहे, हे जाणकारांच्या लक्षांत आले असेलच.)

खटासि खट 06/06/2017 - 21:13
प्रतिसाद देताना धाग्याचं मन वाचून दिला जातो कि खुसपट शोधून यावर बरंच अवलंबून आहे. अनेकदा धागा कशावर आहे, उद्देश काय आहे यापेक्षा आपल्या (भरकट्या) बुद्धीचे प्रदर्शन करायची दांडगी हौस अनुभवास येते.

"अहं ब्रह्मास्मी" हाच माझा दृष्टीकोण आहे कारण तेच वास्तव आहे, तेच सत्य आणि तेच ....तेच.....तेच...... धाग्याचा विषय काहीही असो, तुम्हाला या तत्वावर आधारीत सज्जड प्रतिस्पर्धी आहेत, इतका धोक्याचा इशारा देऊन, मी माझे हे एक वाक्य संपवतो. ;) :)
आमची प्रेरणा =====> http://www.misalpav.com/node/39799 गाभा: संकेतस्थळे कशी अस्तित्वात आली? यावर समाजशास्त्रज्ञां(?)चं एकमत आहे.पुर्वापार सकल मानव-जात, हे अहंला पोसत असल्याने, मी म्हणतो तेच सत्य, हा रोख होता-आहे आणि असणार.त्यातूनही बुद्धीला गहाण ठेवले की, आपल्या मेंदूतून निघालेला प्रत्येक विचार हा परीपुर्णच असणार ह्याची १००% स्वखात्री. मराठी संकेतस्थळांचे उगम, अस्तित्व आणि त्यांची विचारसरणी, ह्यावर आमचा अभ्यास सुरु आहे. पण पुर्वी पारावरच्या गप्पा किंवा चाळीतल्या नळावरची भांडणे होत असत, असा उल्लेख काही साहित्य कृतीत वाचलेला आठवतो.

(वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये)

श्रीगुरुजी ·

अभ्या.. 11/04/2017 - 16:24
सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता एखाद्या प्रतिसादाला कसे जोरदार प्रत्त्युत्तर देता येईल ते विचारता येईल त्यासाठी प्रत्येक वाक्याला शंभर रुपये शुल्क असेल,
आईशप्पथ गुर्जी, ही स्कीम इथं मिपावर राबवली ना तर फक्त तुमच्याकडून आलेल्या शुल्कावर आपण फेसबुक खरेदी करु. ;)

मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर......इथे मोफत सेवा उपलब्ध आहे !

अभ्या.. 11/04/2017 - 16:24
सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता एखाद्या प्रतिसादाला कसे जोरदार प्रत्त्युत्तर देता येईल ते विचारता येईल त्यासाठी प्रत्येक वाक्याला शंभर रुपये शुल्क असेल,
आईशप्पथ गुर्जी, ही स्कीम इथं मिपावर राबवली ना तर फक्त तुमच्याकडून आलेल्या शुल्कावर आपण फेसबुक खरेदी करु. ;)

मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर......इथे मोफत सेवा उपलब्ध आहे !
डिअर ऑल, मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Embarrassment असं साईटचं नांव असेल. वेब डिझाईन, माझी ग्राफिक डिझायनर मुलगी करेल.

माझ्या अतिशय अधीर आणि xxxxx स्वभावाचे काय करावे???

आनन्दा ·

यशोधरा 30/11/2016 - 17:08
काहीतरी चांगलं लिहा रे मिपावर. कोणीतरी काहीतरी टिनपाट धागा काढला की त्याच्या विडंबनाच्या धाग्यांची लोणची काय घालत बसता! त्यापेक्षा काहीतरी बरे लिहा ना. :(

ओम शतानन्द 04/12/2016 - 17:30
'द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित् । एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः ।।" अर्थः---रावण माल्यवान् से कहता है---"मैं बीच में से दो टुकडे हो जाऊँगा, परन्तु किसी सामने झुकूँगा नहीं, यह मेरा स्वाभाविक दोष है और स्वभाव अपरिवर्तनशील होता है ।"

In reply to by ओम शतानन्द

रावण मल्ल्यासे से कहता है... असे वाचले. सद्य परिस्थितीचा परिणाम, दुसरे काय ? =)) (हघ्या)

यशोधरा 30/11/2016 - 17:08
काहीतरी चांगलं लिहा रे मिपावर. कोणीतरी काहीतरी टिनपाट धागा काढला की त्याच्या विडंबनाच्या धाग्यांची लोणची काय घालत बसता! त्यापेक्षा काहीतरी बरे लिहा ना. :(

ओम शतानन्द 04/12/2016 - 17:30
'द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित् । एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः ।।" अर्थः---रावण माल्यवान् से कहता है---"मैं बीच में से दो टुकडे हो जाऊँगा, परन्तु किसी सामने झुकूँगा नहीं, यह मेरा स्वाभाविक दोष है और स्वभाव अपरिवर्तनशील होता है ।"

In reply to by ओम शतानन्द

रावण मल्ल्यासे से कहता है... असे वाचले. सद्य परिस्थितीचा परिणाम, दुसरे काय ? =)) (हघ्या)
प्रेरणा अर्थात - माझी सहनशक्ती खूप कमी आहे ,आणि राग आला की माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला लोकांचा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे लोकांचा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. दिल्लीत जरा कुठे खुट्ट झाले म्हणजे ' ये मोदी का षड्यंत्र है ' म्हणून देशभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील एकेदेखील माझ्यापेक्षा सहनशील असेल इतका मी अधीर आहे.आधीचाच लोकांचा असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा अधीर स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील

पुरूष इतर पुरूषांची बरोबरी का करतात?????

श्रीगुरुजी ·

jp_pankaj 21/11/2016 - 15:23
माई मोड-काहिही हं श्री.! आमचे हे कधी कुणाची बरोबर करतात का ? अगदी तुझी पण नाही. बाई ग्ग..! तुमच्या दोघांची जुगलबंदी पाहण्यासाठी मी प्राण कुडीत ठेवुन आहे."मोड ऑफ. आमिनामाश्रीचावसं

jp_pankaj 21/11/2016 - 15:23
माई मोड-काहिही हं श्री.! आमचे हे कधी कुणाची बरोबर करतात का ? अगदी तुझी पण नाही. बाई ग्ग..! तुमच्या दोघांची जुगलबंदी पाहण्यासाठी मी प्राण कुडीत ठेवुन आहे."मोड ऑफ. आमिनामाश्रीचावसं
पुरूष इतर पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की इतर प्रसिद्ध, रफटफ, रगेल, रंगेल पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की सामान्य पुरूषांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो. १. देव आनंद केसांचा कोंबडा ठेवायचा, मग करा त्याचे अनुकरण. अमिताभ मधोमध भांग पाडायचा, मग पाडा मधोमध भांग. कोहली बेकहॅमसारखे केस ठेवायचा, मग करा कोहलीचे अनुकरण. रितेश दाढी वाढवून केसांचा बुचडा बांधतो, मग करा तसे. प्रसिद्ध पुरूषांच्या केसांच्या शैलीची नक्कल करून आपल्याला त्या पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' इतर पुरूष देत असतात.

<पुरुष बायकांची बरोबरी का करतात>

राजेश घासकडवी ·

अगोचर 20/11/2016 - 21:32
खुसखुशित लेख. आवडला. (मी पयला हा म्हयला की पुरुष मिपाकरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न आहे हे माहित नाही)

मारवा 20/11/2016 - 23:15
काही लोक कचरा बिनकामाचा समजतात त्याकडे दुर्लक्ष करतात मात्र काही लोक कचर्‍यापासुनही नवनिर्मीती करुन दाखवतात आयुष्याने लेमन दिलं तर त्यापासुन लेमनेड बनवा व त्याहीपुढे जाऊन ज्याला आयुष्याने व्होडका दिलेली आहे असा नशिबवान शोधुन त्याच्यासंगे पार्टी करा असा महत्वाकांक्षेचा सकारात्मक विचारांचा उन्माद चढलेले वेडेच जग बदलतात ! तात्पर्य कुठलाच कचरा टाकावु नसतो त्यात अनेक शक्यता दडलेल्या असतात हवी केवळ एक प्रतिभा !! आणि श्रद्धा !!! सक्सेसफुल पिपल डोंट क्लीन द गारबेज !!!!!!!!!!!!!!!!!! दे रीसायकल इट डिफ्रंटली !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! लेखक- शिव व्हीलेज सत्यमेव जयते सेकंड सीझन

कंजूस 21/11/2016 - 05:14
लेख ( विडंबन )गंडलाय हे मान्य केलंच आहे आणखी काही सांगायला नको शैलीबद्दल. मुद्दांचा विदा कमी पडून घाइघाइने अनुमान काढलय. #दाढी फार वाढते ,कंटाळा येतो म्हणून करत नाहीत. #समारंभातले जेवण,स्वयंपाक पुरुषच करतात.झटपट उरकतात आणि सोवळ्याचं टेस्टींग करायला परवानगी नाही. #विनोदी कार्यक्रम स्त्रीवेषभुषेमुळे आणखीनच विनोदी होतात,टिआरपी वाढतो.शिनुमात मोठे खणखणीत आवाजाचे नट सोडले तर सर्वांनी बायकी कपडेपट ( वार्ड्रोब )ठेवलाय. त्यांच्या बायकांच्या (१)साड्या न वापरण्याचा पुरुषिपणा जपताहेत हेही नसे थोडके.

अगोचर 20/11/2016 - 21:32
खुसखुशित लेख. आवडला. (मी पयला हा म्हयला की पुरुष मिपाकरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न आहे हे माहित नाही)

मारवा 20/11/2016 - 23:15
काही लोक कचरा बिनकामाचा समजतात त्याकडे दुर्लक्ष करतात मात्र काही लोक कचर्‍यापासुनही नवनिर्मीती करुन दाखवतात आयुष्याने लेमन दिलं तर त्यापासुन लेमनेड बनवा व त्याहीपुढे जाऊन ज्याला आयुष्याने व्होडका दिलेली आहे असा नशिबवान शोधुन त्याच्यासंगे पार्टी करा असा महत्वाकांक्षेचा सकारात्मक विचारांचा उन्माद चढलेले वेडेच जग बदलतात ! तात्पर्य कुठलाच कचरा टाकावु नसतो त्यात अनेक शक्यता दडलेल्या असतात हवी केवळ एक प्रतिभा !! आणि श्रद्धा !!! सक्सेसफुल पिपल डोंट क्लीन द गारबेज !!!!!!!!!!!!!!!!!! दे रीसायकल इट डिफ्रंटली !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! लेखक- शिव व्हीलेज सत्यमेव जयते सेकंड सीझन

कंजूस 21/11/2016 - 05:14
लेख ( विडंबन )गंडलाय हे मान्य केलंच आहे आणखी काही सांगायला नको शैलीबद्दल. मुद्दांचा विदा कमी पडून घाइघाइने अनुमान काढलय. #दाढी फार वाढते ,कंटाळा येतो म्हणून करत नाहीत. #समारंभातले जेवण,स्वयंपाक पुरुषच करतात.झटपट उरकतात आणि सोवळ्याचं टेस्टींग करायला परवानगी नाही. #विनोदी कार्यक्रम स्त्रीवेषभुषेमुळे आणखीनच विनोदी होतात,टिआरपी वाढतो.शिनुमात मोठे खणखणीत आवाजाचे नट सोडले तर सर्वांनी बायकी कपडेपट ( वार्ड्रोब )ठेवलाय. त्यांच्या बायकांच्या (१)साड्या न वापरण्याचा पुरुषिपणा जपताहेत हेही नसे थोडके.
प्रेरणा पुरुष बायकांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. गेली काही वर्षं मी आजुबाजुला बघतो की बायका ज्या गोष्टी करतात त्या केल्या की पुरुषांना आपलं मर्दानी सौंदर्य सिद्ध केल्याचा फील येतो. १. बायका दाढी करत नाही, मग करा त्यांचे अनुकरण. हल्ली बेफिकिरीत दाढी वाढवून पुरुष स्वतःला बायकांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' देत असतात. आता राहुल गांधी बरा दिसतो हाच एक त्याचा प्लस पॉइंट होता. पण नाही, बायकांची नक्कल करता करता त्याने तेवढंही गमावलं. २. बायका भरजरी कपडे वापरतात. मग पुरुषही त्यांचं अनुकरण करतात.

४० वर्षाच्या मुलीचा हट्टीपणा कसा कमी करु?

भम्पक ·

१.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही फरक पडणार नाही. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राजहट्टा पुढे कुणाचेही काही चालत नाही. ===== २. तिच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल? बायका सजूतदारच असतात पण आपली बायको त्यात नसते, हेच सत्य. ======== वरील प्रतिसाद हा निव्वळ टाइमपास म्हणून दिला आहे.

योगी९०० 08/08/2016 - 12:30
हॅ हॅ हॅ शोधिशी पुण्यात गंगा ...लोल..!! १.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? दुर्लक्ष करा.... त्याने तिच्यात व तुमच्यात फरक पडेल.

त्रिवेणी 08/08/2016 - 13:18
पोकळ बांबुचा उपयोग अजिबात करु नका.बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या प्रकारचे कपडे आणि दागिने आहेत तसेच घेऊन द्या. आठव्यातून एकदा सासुरवाडीला स्वत:हून फोन करा(जरी मनात नसले तरी).केलेल्या स्वयंपाकाची खुप तारीफ करा.बघा जिवन कसे स्वर्गापेक्षा सुंदर होते ते.

In reply to by त्रिवेणी

अभ्या.. 08/08/2016 - 13:28
बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या प्रकारचे कपडे आणि दागिने आहेत तसेच घेऊन द्या.
अग्दी जसे आहेत तसे बरका. बारकाईने निरिक्षण केले तरी चालेल.

अजया 08/08/2016 - 14:06
आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे. कधी पु ना गाडगीळ ज्वेलरी अँड जेम्स शाॅपिंग ट्राय केलंय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय. माॅल्स पण फार फायदेशीर या त्रासाला.

नूतन सावंत 08/08/2016 - 17:19
माझा ऐकाल तर रागाला तोंड द्यायची तयारी ठेवा,वय जाहीर केल्याबद्दल.आणि बायको कितीही वाईट असली तरी चार चौघात जाहीर केल्याबद्दल.त्रिवेणीतै आणि अजयतैचा सल्ला लगेच अंमलात आणा.

>>>>> की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल ? स्वतःवर कंट्रोल ठेवा. मन की बाते : मिपाकरांना एखाद्या गोष्टीचं कनेक्शन लागलं, सॉरी वेड लागलं की ते निघतच नै. वेड्याने मारलेली मीठी आहे, नाव सूटत नाही. -दिलीप बिरुटे (मिपावर वेडा झालेला मिपाकर) ;)

In reply to by गामा पैलवान

हा उपाय अजिबात करू नका. सध्याचे एकदम पोकळ अस्त्र आहे हे. सवत राहिली बाजूला एखादा सवत्या आला तर काय घ्या? (वरील प्रतिसाद अत्यंत बाष्कळ आहे, ह्याची कल्पना आहे.)

विवेकपटाईत 08/08/2016 - 19:25
तुम्ही तिला नेहमीच रागवता असे दिसते त्या मुळे ती आत्मविश्वास हरवून बसली आहे. रागावणे कमी करा. तिला तिच्या हिशोबाने कामे करू द्या. मी घरातले व्यवहाराचे सर्व कामे सौ. वर सौपवून टंकायला फ्री आहे.

In reply to by खटपट्या

टवाळ कार्टा 08/08/2016 - 23:58
रच्याकने बायसेप्सवर अवलंबून असतं का त्ये ???
स्वतंत्र हजारी धाग्याचे पोटेंशिअल आहे या प्रश्नात ;)

बाजीगर 09/08/2016 - 05:07
भं.राव तुमचं बॅडलक खराब असल्याबद्दल वाईट वाटतय.काहीं चांगलं व्व्हायचं असतं तर या आधीचं झालं असतं. 40 इज टू लेट.मडकं पक्क्कं झालयं आता आकार देता येणार नाही.एक करु शकता.....नाटक. चांगलं वागण्याचं,प्रेम असल्याचं ब्लाहब्लाहब्लाह पण त्याची किंमत चुकवावी लागेल.आत केमीस्ट्री हलेल,बॅड कोलॅस्टॅरोल साचत जाईल. त्यापेक्षा खरं वागा, बायकोच्या (विचित्र)वागण्यात आनंद घेऊन खरे मनमुराद खळखळून हसा. गम न कर जिंदगी यू गुजर जायेगी, रात जैसे गुजर गयी सोते हूये.

भम्पक 09/08/2016 - 08:35
अभ्या , आय डी बद्दल बोलायचे काम नाही बरका...... माझ्या स्वभावानुरूप आहे मान्य.....पण बोलायचे नाही हां.....;)..... हलकं घे रे... बाकी (बड )सल्ले आवडले

लालगरूड 09/08/2016 - 08:41
आमचे काही मिपाकर प्रचंड विडंबक आहे. ते एका धाग्याचे एवढे विडंबन करतात की शेवटी सगळ्यांना कंटाळा येतो आणि त्याची परिणिती लेख फाट्यावर मारण्यात होते आणि ज्याचे मला फार वाईट वाटते. त्यांना फाट्यावर मारल्यावर वाईट वाटते. हे असं बोलून ते काही कंपूबाज मिपाकरांची सहानुभूती मिळवतात,आणि शेवटी सगळं त्यांच्या मनासारखे प्रतिसाद पडतात मला वाटते की हे विडंबनकार भयंकर नाटकी आहे. त्यांना खरचं फाट्यावर मारण्याची भीती वाटत असती तर त्यांनी धागा वर आणण्याची पुनुरावृत्ती नसती केली. १. मी नक्की काय करावं की ज्यामुळे माझ्या लेखाचे विडंबन पडणार नाही? २. माझ्या लेखन शैलीत काय बदल करू पुण्यात दंगा करून पस्तावलेले :-(

नाखु 09/08/2016 - 09:00
पण जरा थांबा.... मध्यंतरी मुवी आणि मी मुवींच्या "बाबांकडे (वडील नव्हे गुरु महाराज) सदीच्छा भेटीसाठी गेलो होतो. आम्च्या समोर एक जण असाच कौटुंबीक कटकटीवर ऊपाय मागायला आला होता. त्यांच्यातील संवाद येन प्रकारे.. बाबा: बोल वत्सा काय अडचण आहे? कौ.का.भ.:घरच्या कटकटींना वैतागलो आहे विशेषतः बायकोच्या शीघ्र+दिर्घ हट्टीपणाला,................................................................................................................................................!!
(....मध्ये बर्याच तक्रारी/आडचणी/समस्या होत्या चाणाक्ष वाचकांनी आपल्या मगदूरानुसार (स्वजबाब्दारीवर भरून घ्याव्यात)
बाबा:एक किस्सा सांगतो, त्यात तुला त्याचे शंका समाधान नक्की मिळेल. हिमालयात निबीड जंगल पार केल्यावर अगदी निर्मनुष्य जागेवर एक साधु महाराज तपस्येला बसले होते. उच्चासनावर ते बाजूला सहा आसनांवर त्यांचे अनुयायी बसले होते.भगवी कफनी ई नेहमीचा पारंपरीक वेष होताच. तिथे एक दु:ख्खी कष्टी ईसम आला तुझ्यासारखाच "बायकोच्या कटकटींना वैतागलो आहे काही उपाय सांगा " असा घोषा करीत बसला, पुढे अगतिकतेने म्हणा की आणखी कशाने तो असेही म्हणाला की" अता ऊपाय मिळाल्याशिवाय मी घरी जाणार नाही" ते सिद्ध साधु महाराज आपल्या शिष्याकडे वळून म्हणाले "बाळ विश्वंभर आठवे आसन दे याला बसायला आणि कफनीपण दे" यानंतर तो कौ.का.भ. एक क्षणही न थांबता निघून गेला. बाबांनी मुवींकडे पाहून स्मित केले आणि मुवींनी मला अता निघाले पाहिजे अशी खूण केली. बाबांचा परात्पर शिष्य नाखु

१.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही फरक पडणार नाही. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राजहट्टा पुढे कुणाचेही काही चालत नाही. ===== २. तिच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल? बायका सजूतदारच असतात पण आपली बायको त्यात नसते, हेच सत्य. ======== वरील प्रतिसाद हा निव्वळ टाइमपास म्हणून दिला आहे.

योगी९०० 08/08/2016 - 12:30
हॅ हॅ हॅ शोधिशी पुण्यात गंगा ...लोल..!! १.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? दुर्लक्ष करा.... त्याने तिच्यात व तुमच्यात फरक पडेल.

त्रिवेणी 08/08/2016 - 13:18
पोकळ बांबुचा उपयोग अजिबात करु नका.बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या प्रकारचे कपडे आणि दागिने आहेत तसेच घेऊन द्या. आठव्यातून एकदा सासुरवाडीला स्वत:हून फोन करा(जरी मनात नसले तरी).केलेल्या स्वयंपाकाची खुप तारीफ करा.बघा जिवन कसे स्वर्गापेक्षा सुंदर होते ते.

In reply to by त्रिवेणी

अभ्या.. 08/08/2016 - 13:28
बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या प्रकारचे कपडे आणि दागिने आहेत तसेच घेऊन द्या.
अग्दी जसे आहेत तसे बरका. बारकाईने निरिक्षण केले तरी चालेल.

अजया 08/08/2016 - 14:06
आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे. कधी पु ना गाडगीळ ज्वेलरी अँड जेम्स शाॅपिंग ट्राय केलंय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय. माॅल्स पण फार फायदेशीर या त्रासाला.

नूतन सावंत 08/08/2016 - 17:19
माझा ऐकाल तर रागाला तोंड द्यायची तयारी ठेवा,वय जाहीर केल्याबद्दल.आणि बायको कितीही वाईट असली तरी चार चौघात जाहीर केल्याबद्दल.त्रिवेणीतै आणि अजयतैचा सल्ला लगेच अंमलात आणा.

>>>>> की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल ? स्वतःवर कंट्रोल ठेवा. मन की बाते : मिपाकरांना एखाद्या गोष्टीचं कनेक्शन लागलं, सॉरी वेड लागलं की ते निघतच नै. वेड्याने मारलेली मीठी आहे, नाव सूटत नाही. -दिलीप बिरुटे (मिपावर वेडा झालेला मिपाकर) ;)

In reply to by गामा पैलवान

हा उपाय अजिबात करू नका. सध्याचे एकदम पोकळ अस्त्र आहे हे. सवत राहिली बाजूला एखादा सवत्या आला तर काय घ्या? (वरील प्रतिसाद अत्यंत बाष्कळ आहे, ह्याची कल्पना आहे.)

विवेकपटाईत 08/08/2016 - 19:25
तुम्ही तिला नेहमीच रागवता असे दिसते त्या मुळे ती आत्मविश्वास हरवून बसली आहे. रागावणे कमी करा. तिला तिच्या हिशोबाने कामे करू द्या. मी घरातले व्यवहाराचे सर्व कामे सौ. वर सौपवून टंकायला फ्री आहे.

In reply to by खटपट्या

टवाळ कार्टा 08/08/2016 - 23:58
रच्याकने बायसेप्सवर अवलंबून असतं का त्ये ???
स्वतंत्र हजारी धाग्याचे पोटेंशिअल आहे या प्रश्नात ;)

बाजीगर 09/08/2016 - 05:07
भं.राव तुमचं बॅडलक खराब असल्याबद्दल वाईट वाटतय.काहीं चांगलं व्व्हायचं असतं तर या आधीचं झालं असतं. 40 इज टू लेट.मडकं पक्क्कं झालयं आता आकार देता येणार नाही.एक करु शकता.....नाटक. चांगलं वागण्याचं,प्रेम असल्याचं ब्लाहब्लाहब्लाह पण त्याची किंमत चुकवावी लागेल.आत केमीस्ट्री हलेल,बॅड कोलॅस्टॅरोल साचत जाईल. त्यापेक्षा खरं वागा, बायकोच्या (विचित्र)वागण्यात आनंद घेऊन खरे मनमुराद खळखळून हसा. गम न कर जिंदगी यू गुजर जायेगी, रात जैसे गुजर गयी सोते हूये.

भम्पक 09/08/2016 - 08:35
अभ्या , आय डी बद्दल बोलायचे काम नाही बरका...... माझ्या स्वभावानुरूप आहे मान्य.....पण बोलायचे नाही हां.....;)..... हलकं घे रे... बाकी (बड )सल्ले आवडले

लालगरूड 09/08/2016 - 08:41
आमचे काही मिपाकर प्रचंड विडंबक आहे. ते एका धाग्याचे एवढे विडंबन करतात की शेवटी सगळ्यांना कंटाळा येतो आणि त्याची परिणिती लेख फाट्यावर मारण्यात होते आणि ज्याचे मला फार वाईट वाटते. त्यांना फाट्यावर मारल्यावर वाईट वाटते. हे असं बोलून ते काही कंपूबाज मिपाकरांची सहानुभूती मिळवतात,आणि शेवटी सगळं त्यांच्या मनासारखे प्रतिसाद पडतात मला वाटते की हे विडंबनकार भयंकर नाटकी आहे. त्यांना खरचं फाट्यावर मारण्याची भीती वाटत असती तर त्यांनी धागा वर आणण्याची पुनुरावृत्ती नसती केली. १. मी नक्की काय करावं की ज्यामुळे माझ्या लेखाचे विडंबन पडणार नाही? २. माझ्या लेखन शैलीत काय बदल करू पुण्यात दंगा करून पस्तावलेले :-(

नाखु 09/08/2016 - 09:00
पण जरा थांबा.... मध्यंतरी मुवी आणि मी मुवींच्या "बाबांकडे (वडील नव्हे गुरु महाराज) सदीच्छा भेटीसाठी गेलो होतो. आम्च्या समोर एक जण असाच कौटुंबीक कटकटीवर ऊपाय मागायला आला होता. त्यांच्यातील संवाद येन प्रकारे.. बाबा: बोल वत्सा काय अडचण आहे? कौ.का.भ.:घरच्या कटकटींना वैतागलो आहे विशेषतः बायकोच्या शीघ्र+दिर्घ हट्टीपणाला,................................................................................................................................................!!
(....मध्ये बर्याच तक्रारी/आडचणी/समस्या होत्या चाणाक्ष वाचकांनी आपल्या मगदूरानुसार (स्वजबाब्दारीवर भरून घ्याव्यात)
बाबा:एक किस्सा सांगतो, त्यात तुला त्याचे शंका समाधान नक्की मिळेल. हिमालयात निबीड जंगल पार केल्यावर अगदी निर्मनुष्य जागेवर एक साधु महाराज तपस्येला बसले होते. उच्चासनावर ते बाजूला सहा आसनांवर त्यांचे अनुयायी बसले होते.भगवी कफनी ई नेहमीचा पारंपरीक वेष होताच. तिथे एक दु:ख्खी कष्टी ईसम आला तुझ्यासारखाच "बायकोच्या कटकटींना वैतागलो आहे काही उपाय सांगा " असा घोषा करीत बसला, पुढे अगतिकतेने म्हणा की आणखी कशाने तो असेही म्हणाला की" अता ऊपाय मिळाल्याशिवाय मी घरी जाणार नाही" ते सिद्ध साधु महाराज आपल्या शिष्याकडे वळून म्हणाले "बाळ विश्वंभर आठवे आसन दे याला बसायला आणि कफनीपण दे" यानंतर तो कौ.का.भ. एक क्षणही न थांबता निघून गेला. बाबांनी मुवींकडे पाहून स्मित केले आणि मुवींनी मला अता निघाले पाहिजे अशी खूण केली. बाबांचा परात्पर शिष्य नाखु
माझी ४० वर्षाची बायको प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे.