मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
वाचने
38974
प्रतिक्रिया
222
मिसळपाव
प्रतिक्रिया
फडणवीस हे शरद पवार इन मेकिंग
शरद पवारांनी ० तून सुरूवात
In reply to फडणवीस हे शरद पवार इन मेकिंग by कानडाऊ योगेशु
ते ९८ नंतर
In reply to शरद पवारांनी ० तून सुरूवात by अमरेंद्र बाहुबली
का काका?
In reply to शरद पवारांनी ० तून सुरूवात by अमरेंद्र बाहुबली
https://www.lokmat.com/nagpur
सामना आणि शोले
In reply to https://www.lokmat.com/nagpur by अमरेंद्र बाहुबली
बापरे, अजून हसतोय.
In reply to सामना आणि शोले by Nitin Palkar
काका द्वेष्टे,
In reply to सामना आणि शोले by Nitin Palkar
सामना मध्ये मास्तरच्या (श्रीराम लागू) तोंडी निळू फुलेंच्या पाळलेल्या गुंडाला उद्देशून एक संवाद आहे तो आठवतो. 'तुमच्या या निरागस निर्बुद्धपाणाचे रहस्य काय'?मलाही भाजप समर्थकांना पाहून हाच प्रश्न पडतो. वय झाल्यामुळे होत असावे कदाचीत. :)दोष, राजकारण कुणाकडे नाही?
In reply to काका द्वेष्टे, by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to काका द्वेष्टे, by अमरेंद्र बाहुबली
पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही?पाच वर्षे काम करतो ह्या पेक्षा कसे करतो हे महत्वाचे. त्यांच्या काळात पुरग्रस्तांना मदत मिळायची.काका द्वेष्टे,
In reply to काका द्वेष्टे, by अमरेंद्र बाहुबली
साहेबांनी नवा पक्ष तयार केला
एकनाथ शिंदे यांचे कालचे भाषण
गुलाबरावांचे आक्रमक भाषण झाले
मोदी व शहा दोघेही रत्नपारखी
शिंदे पुन्हा एकदा टोपी फिरवून
शिंदे उठांच्याकडे जातील?
In reply to शिंदे पुन्हा एकदा टोपी फिरवून by श्रीगुरुजी
श्री गुरुजी
In reply to शिंदे पुन्हा एकदा टोपी फिरवून by श्रीगुरुजी
भाजप अनेक राज्यांत दुय्यम
In reply to श्री गुरुजी by सुबोध खरे
भाजप अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेताना दिसतो यामागे काहीतरी कारण असेल कि नाही?काय कारण आहे? तामिळनाडू, पंजाब या दोन राज्यात भाजप दुय्यम भूमिका घेतो कारण तेथे भाजपचा मताधार स्थानिक पक्षांपेक्षा खूपच कमी आहे. परंतु बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनही दशकानुदशके दुय्यम भूमिका घेतल्याने भाजपचा फक्त तोटाच झाला आहे. या दोन्ही राज्यात मुख्य भूमिका घेतल्यानंतरच भाजपचा फायदा झाल्याचे स्पष्ट दिसले. तरीही भाजप पुन्हा एकदा यांच्या वळचणीला जाऊन शेवटी दुय्यम भूमिकेतच राहिला.जर श्री मोदी आणि शहा गुजरात सारख्या राज्यात २२ वर्षे सत्ता एकहाती निवडून आणतात आणि केंद्रात दोन वेळेस स्वबळावर सरकार स्थापन करतात तर त्यांच्या राजकीय समंजसपणा आणि आकलनशक्ती मध्ये इतकी मोठी चूक असणे शक्य नाही.मोदी-शहांची आकलनशक्ती व राजकीय समंजसपणा अत्यंत अचूक आहे असे निदान मी तरी म्हणणार नाही. २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांबरोबर दिल्ली विधानसभेची निवडणूक घेतली असती तर भाजपची फक्त ३ जागा जिंकण्याइतकी दारूण परिस्थिती झाली नसती. डिसेंबर २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ३२ व आआपने ३८ जागा जिंकल्या होत्या. मे २०१९ मध्ये दिल्लीतील लोकसभेच्या सर्व ७ जागा भाजपने जिंकल्या होत्या ऑक्टोबर २०१९ मध्ये दिल्लीत भाजपने बहुमत जिंकण्याची शक्यता होती. परंतु मोदी-शहांनी निवडणूक लांबवून केजरीवालांना सावरण्याची संधी दिली व स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला. फेब्रुवारी २०१९ मध्ये अजिबात गरज नसताना सेनेच्या अटींवर सेनेशी युती करणे, महाराष्ट्रातील जेष्ठ नेते फडणवीस संपवून पक्ष खिळखिळा करीत असताना त्यांना पाठिंबा देणे, नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करणे, डिसेंबर २०२० मध्ये नितीशकुमारांना निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देणे इ. निर्णय मोदी-शहांच्या चुका दृग्गोचर करतात.वरील प्रतिसादात दिल्ली
In reply to भाजप अनेक राज्यांत दुय्यम by श्रीगुरुजी
परंतु बिहार व महाराष्ट्र येथे
In reply to भाजप अनेक राज्यांत दुय्यम by श्रीगुरुजी
परंतु बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनही दशकानुदशके दुय्यम भूमिका घेतल्याने भाजपचा फक्त तोटाच झाला आहे.ईथे सरळ दिसतंय की १९९५ ला सेनेला १६.३९ टक्के तर भाजपला १२.८० टक्के मते पडलीत. तरीही श्रिगुरूजी धडधडीत खोटं विधान करताहेत.ही घ्या लिंक.https://en.m
In reply to परंतु बिहार व महाराष्ट्र येथे by अमरेंद्र बाहुबली
गायब
In reply to ही घ्या लिंक.https://en.m by अमरेंद्र बाहुबली
खिक्क.
In reply to गायब by कपिलमुनी
+१
In reply to परंतु बिहार व महाराष्ट्र येथे by अमरेंद्र बाहुबली
कोणी चुकीचे लिहिलंय?
In reply to +१ by कॉमी
तुम्ही...बिहार व महाराष्ट्र
In reply to कोणी चुकीचे लिहिलंय? by श्रीगुरुजी
बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनहीहे बरोबर लिहिले आहे. विश्वास
In reply to तुम्ही...बिहार व महाराष्ट्र by कॉमी
हे बहुधा प्रतिसाद
In reply to हे बरोबर लिहिले आहे. विश्वास by श्रीगुरुजी
"सामना" चित्रपटात लागू एकदा
In reply to हे बहुधा प्रतिसाद by कपिलमुनी
१९५७
In reply to तुम्ही...बिहार व महाराष्ट्र by कॉमी
सेनेचा जन्म १९६६ मध्ये झाला.
In reply to १९५७ by क्लिंटन
परंतु चार आठवड्यातच बसपने
In reply to शिंदे पुन्हा एकदा टोपी फिरवून by श्रीगुरुजी
सेना हिंदुत्ववादी होती/आहे?
In reply to परंतु चार आठवड्यातच बसपने by शाम भागवत
शिवसैनिक हिंदुत्ववादी आहेत.
In reply to सेना हिंदुत्ववादी होती/आहे? by श्रीगुरुजी
१९६६ पासून आजतागायत सेना व
In reply to शिवसैनिक हिंदुत्ववादी आहेत. by शाम भागवत
हिंदुत्वाची भूमिका प्रथम
In reply to १९६६ पासून आजतागायत सेना व by श्रीगुरुजी
१) १९८६ पासून श्रीरामजन्मभूमी
In reply to हिंदुत्वाची भूमिका प्रथम by शाम भागवत
होका. बर.
In reply to १) १९८६ पासून श्रीरामजन्मभूमी by श्रीगुरुजी
बरं
In reply to होका. बर. by शाम भागवत
दुर्दैवाने क्ष२०१९ मध्ये
In reply to शिंदे पुन्हा एकदा टोपी फिरवून by श्रीगुरुजी
शिंदेंची माणसं फिरवली उद्धवनी
काका गाफील राहिले
In reply to शिंदेंची माणसं फिरवली उद्धवनी by कंजूस
अरे बापरे.
In reply to काका गाफील राहिले by सुबोध खरे
या सगळ्यात मनसे च काय, ह मोठा प्रश्न आहे...
शून्य आहे ते शून्यच राहणार.
In reply to या सगळ्यात मनसे च काय, ह मोठा प्रश्न आहे... by दुसरा चान्दोबा
सरकार बदलताच चांगले निर्णय
आरे कारशेड
In reply to सरकार बदलताच चांगले निर्णय by विवेकपटाईत
बंद पडलेल्या इंदू कापड
In reply to आरे कारशेड by क्लिंटन
नाही
In reply to बंद पडलेल्या इंदू कापड by श्रीगुरुजी
अच्छा, असे असते का. छान छान.
In reply to सरकार बदलताच चांगले निर्णय by विवेकपटाईत
मविआचे सरकार गेले. पण नक्की
अर्थातच भाजपवाले जिंकले.
In reply to मविआचे सरकार गेले. पण नक्की by शाम भागवत
कोणता पक्ष जिंकला हे संकुचीत
In reply to अर्थातच भाजपवाले जिंकले. by श्रीगुरुजी
असे ढोंग करायला लागावे हा
In reply to कोणता पक्ष जिंकला हे संकुचीत by शाम भागवत
नास्तीक वाले आस्तिक असल्याचे
In reply to कोणता पक्ष जिंकला हे संकुचीत by शाम भागवत
नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत.याच निकषानुसार इस्लामचा विजय झाला असेही म्हणता येईल कारण हिंदुत्ववादी पक्षाच्या फडणवीसांनी दर्ग्यावर चढवून आणलेली चादर कपाळाला लावून नमस्कार केला, डोक्यावर जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्टी दिली, कोणत्या तरी दर्ग्यासमोर झुकते, सेनेचे सुद्धा धर्मांध टिपूचे नाव मैदानाला दिले, जनाब ठाकरे असा उल्लेख सुरू केला, अजान स्पर्धा भरविली . . . हा तर इस्लामचा विजय आहे.बर.
In reply to नास्तीक वाले आस्तिक असल्याचे by श्रीगुरुजी
ठाकरे सरकार जाणे हा
In reply to बर. by शाम भागवत
बर.
In reply to ठाकरे सरकार जाणे हा by श्रीगुरुजी
अगदी जेन्यूईन प्रश्न.जो पक्ष
In reply to कोणता पक्ष जिंकला हे संकुचीत by शाम भागवत
जो पक्ष हिंदुत्वाकडे झुकेल तो जिंकेल. जो हिंदुत्वाकडे पाठ फिरवेल त्याची मतदान टक्केवारी घटेल. नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत.ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ?हे सर्व प्रकार प्रामाणिकपणे
In reply to अगदी जेन्यूईन प्रश्न.जो पक्ष by कॉमी
+१
In reply to हे सर्व प्रकार प्रामाणिकपणे by श्रीगुरुजी
ह्याचा तुम्हाला, मला किंवा
In reply to अगदी जेन्यूईन प्रश्न.जो पक्ष by कॉमी
<strong> शाम आणि गुरुजी तुम्ही दोघ भांडायला लागले </strong>
भागवतराव व माझ्यात तसे भांडण
In reply to <strong> शाम आणि गुरुजी तुम्ही दोघ भांडायला लागले </strong> by डँबिस००७
श्रीगुरुजी : भागवतराव व
In reply to भागवतराव व माझ्यात तसे भांडण by श्रीगुरुजी
भांडण?
In reply to श्रीगुरुजी : भागवतराव व by डँबिस००७
आजही कोर्टात निर्णय होणार का?
उद्धव ठाकरेंचे ११ खासदार
काकांचं काय ?
२००४ मध्ये संगमा यांनी