द काश्मीर फाइल्स
In reply to आडाखा by प्रदीप
ह्यांतील एकानेही, आपण खाली दिलेल्या श्रेणीक्रमांतील १- ३ च्या वर (४ आणि/ अथवा ५) प्रतिक्रिया दिलेली नाहीवाचून बरं वाटलं.
आताही ह्यांतून हिंदू- मुस्लिम दुफळी निर्माण होण्याइतका हिंदू समाज बावळट नाहीबस.. हीच अपेक्षा आहे.. सर्वांनी ह्याच सुज्ञ विचारसरणीची कास धरावी ..
In reply to The Kashmir Files by मुक्त विहारि
In reply to पंडीतांनी काश्मिरमधे कधी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to 370 कलम लागू का केले? by मुक्त विहारि
In reply to The Kashmir Files by मुक्त विहारि
In reply to क्षेपणास्त्र प्रकरणी, चीनचा प्रवेश... by मुक्त विहारि
In reply to युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष.... by मुक्त विहारि
In reply to गल्ली चुकली बहुतेक काका by जेम्स वांड
In reply to युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष.... by मुक्त विहारि
‘द काश्मीर फाईल्स’मुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न, गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील नेमकं काय म्हणाले? काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला करमाफी देण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली होती. मात्र हा चित्रपट संपला की चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले. https://www.loksatta.com/manoranjan/home-minister-dilip-walse-patil-concern-over-the-kashmir-files-movie-attempt-to-endanger-law-and-order-in-the-state-nrp-97-2841874/
इंडिया टुडेने यासिन मलिकला त्यांच्या इंडीया टुडे कॉनक्लेव्हमध्ये पण बोलावले होते. अशी इतर उदाहरणेही असतीलच.
काश्मीरमधून हिंदूंचे विस्थापन झाले हे सगळ्यांना माहित असली तरी परिस्थिती नक्की किती भयानक होती याची कल्पना सगळ्यांना नसते. ती कल्पना सगळ्यांना या चित्रपटामुळे मिळाली आहे. आपसूकच इतकी वर्षे हे जमात-ए-पुरोगामी नक्की कोणाची बाजू घेत होते हे समजले की मग त्यांनी जी डावी इकोसिस्टीम उभी केली आहे त्याच्या विश्वासार्हतेला तडा जाऊन त्यांच्या अस्तित्वावरच घाला येईल हे त्यांना समजले नसेल असे अजिबात नाही. एका अर्थी हा चित्रपट आणि त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद या जमात-ए-पुरोगामीच्या अस्तित्वावरच प्रहार करायची क्षमता बाळगून आहे. मग ते चवताळून उठले नाहीत तरच नवल.In reply to जमात-ए-पुरोगामी का चवताळले आहेत? by चंद्रसूर्यकुमार
In reply to जमात-ए-पुरोगामी का चवताळले आहेत? by चंद्रसूर्यकुमार
In reply to चित्रपट पाहायचा आहे पण 2.5 by बापूसाहेब
In reply to पुरोगामी by सुखीमाणूस
या पुरोगाम्याना हिन्दु उच्च जातिन्चा राग का?बनावटी पुरोगामी लोकांना हिंदुमध्ये जातीद्वेष पसरवायला आवडतो.
बर्याच युरोप मधील देशाना मुस्लिम बहुसन्ख्य झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो आहे.कोणत्या युरोपियन देशांत मुस्लिम बहुसंख्य झाले आहेत?
In reply to बनावटी पुरोगामी by Trump
In reply to मुस्लिम बहुसन्ख्य होउ घातल्यमुळे by सुखीमाणूस
In reply to कृपया मुस्लीम बहुसंख्य झालेल्या युरोपियन देशांची by Trump
In reply to हा मुद्दा नाही पटला by डाम्बिस बोका
कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते कडे झुकतो तेव्हा त्याचे दोष दिसू लागतात. स्वतःला शांतताप्रेमी म्हणून मिरवणारे जैन धर्मीय जेव्हा मांसाहारी मराठी लोकांना सोसायटी मधून हाकलून देतात किंवा मुंबई मध्ये आसुन घर द्यायला नकार देतात, तेव्हा धर्म शेवटी कुठे घेऊन जातो ते कळतेतुम्ही चुकीचे अजिबात बोलला नाही आहात. अति सर्वत्र वर्जयेत पण. मी माझे घर कोणाला द्यायचे याचा अधिकार मला असणे मी योग्य समजतो. मी मासे खात नाही. त्याचा वासही मला सहन होत नाही. असे असताना मी का बरे मासे खाणार्या माणसांना माझ्या घरात जागा देऊ? अगदी त्याच पध्दतीने साधारणतः माझ्या विचारांची जवळीक असलेला शेजार असेल तर तो मला भावतो. इथे कोणत्या धर्माचा वगैरे प्रश्न नसून ही साधारणतः मानसिकता असते. त्या बद्दल बोलतोय. कट्टर जैन कसे वागतात याच्या समर्थनार्थ मी हे बोलत नाही आहे. पण ते असो. जैन कितीही कट्टर झाला तरीही ते दोषपूर्ण वर्तवणूक करतात म्हणजे ते बलात्कार, खून, जाळपोळ वगैरे करत नाहीत. किंवा "जैन धर्म स्विकारा किंवा मरा" अशा अटीही लादत नाहीत. एवढे तरी मान्य करू शकाल का? "काश्मिर फाईल्स" हा धाग्याचा विषय आहे म्हणून विचारतोय. तरीही काश्मीर फाईल्स मधली कट्टरता व जैन कट्टरता ही एकाच प्रकारची आहे. त्यात डावे उजवे असे काहीही करता येत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर मात्र माझा पास.
In reply to कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते by शाम भागवत
जैन कितीही कट्टर झाला तरीही ते दोषपूर्ण वर्तवणूक करतात म्हणजे ते बलात्कार, खून, जाळपोळ वगैरे करत नाहीत.हे फारच धाडसी विधान झाले काका. बलात्कार खून जाळपोळ हे फक्त धार्मिक सेंटिमेंट्स मधूनच होतात असे नाही ना हो. म्हणजे वरील गुन्हे करायला आर्थिक, सामाजिक व इतरही कारणे असू शकतात ना,
In reply to भागवत काका by जेम्स वांड
म्हणजे वरील गुन्हे करायला आर्थिक, सामाजिक व इतरही कारणे असू शकतात ना,धाग्याचा विषय आहे काश्मीर फाईल्स. मी धागा विषयाच्या संदर्भात बोलतोय. काश्मीर फाईल्स मधे आर्थिक व सामाजिक तसेच इतरही कारणे असून धार्मिक कारणे ही त्यामुळे फारशी महत्वाची ठरत नाहीत असे तुम्हाला म्हणावयाचे असेल तर माझा पास.
In reply to म्हणजे वरील गुन्हे करायला by शाम भागवत
In reply to छे माझे अजिबात असे म्हणणे नाही by जेम्स वांड
In reply to कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते by शाम भागवत
In reply to मराठी माणसाला बऱ्याच गुजराती by रात्रीचे चांदणे
तरीही त्यांचा मात्र होईल आस वाटत नाही.हे चक्क डोक्यावरून गेलं. :)
In reply to तरीही त्यांचा मात्र होईल आस by शाम भागवत
In reply to थोडे अवांतर by डाम्बिस बोका
In reply to हिंदू एक असला पाहिजे. आपल्या by आग्या१९९०
In reply to भाजपशासित 8 राज्यांत 'काश्मीर फाईल्स' TAX FREE by मुक्त विहारि
In reply to हिंदू एक असला पाहिजे. आपल्या by आग्या१९९०
In reply to येथे लिहिणार्या अनेकाना हे by दिगोचि
(रच्याकने अल्ला या शब्दाचा अर्थ आई असाआहे)कुठल्या भाषेत?
हा माणूस नक्कीच विचारवंत असणार. कारण असल्या लोकांना समोर दिसत असते ते बघायचे नसते. त्यातही बळी पडणार्यांमध्ये हिंदू असले तर त्याकडे कानाडोळा करायचा हा या लोकांचा शिरस्ता असतो.
निखिल वागळ्यानंही हीच आकडेवारी त्याच्या वॉलवर लावलीय फेबुवरIn reply to फेबुवरुन साभार by उपयोजक
In reply to फेबुवरुन साभार by उपयोजक
In reply to फेबुवरुन साभार by उपयोजक
In reply to नरसिंहरावांचे प्रतिज्ञापत्र by चंद्रसूर्यकुमार
नरसिंहरावांच्या काँग्रेस सरकारने काश्मीरमधून हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले त्यामुळे त्यांना 'व्हिक्टीम' मानता येणार नाही अशाप्रकारचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केले होते.श्री नरसिंहरावांचा काळ धामधुमीचा होता, जवळपास दिवाळखोर अर्थव्यवस्था, बाबरी मशीद प्रकरण, नुकतीच झालेली राजीव गांधीची हत्या, मंडल आयोग आंदोलने, धगधगता पंजाब आणि स्वतःचे अबहुमतातील सरकार अश्या बर्याच आघाड्या होत्या. मंत्रीमंडळातील बरेचसे निर्णय पंतप्रधान स्वतः घेत नाही, तर ते सर्व संमतीने घेतात आणि आताची तातडीची निकड कोणती ह्यावर पंतप्रधान आपली उर्जा खर्च करतात. इतर गोष्टी जर ठिक नसतील तर इच्छा असुन देखील काही गोष्टी करता येत नाहीत. श्री नरसिंहरावांच्या प्रमाणपत्राच्या वेळी असेच काही तरी झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रमाणपत्र कायदेशीरदृष्या बरोबरच आहे. फक्त हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले ह्याच्या व्याख्येवर सगळे अवलंबुन आहे. अतिरेक्याच्या भितीने झालेले स्थलांतर म्हणजे स्वेच्छेने झालेले स्थलांतर नव्हे.
In reply to काळ धामधुमीचा होता by Trump
फक्त हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले ह्याच्या व्याख्येवर सगळे अवलंबुन आहे. अतिरेक्याच्या भितीने झालेले स्थलांतर म्हणजे स्वेच्छेने झालेले स्थलांतर नव्हे.तोच तर मुद्दा आहे. उत्तर प्रदेश-बिहारमधून हजारो लोक मुंबईत येतात ते मुंबईत आपल्याला अधिक चांगले पैसे मिळू शकतील या अपेक्षेने. असे लोक स्वेच्छेने मुंबईत येतात आणि त्यांना त्यांच्या गावी 'मरा/धर्मांतर करा किंवा जा' असे तीन पर्याय ठेवत नसते. काश्मीरी हिंदूंचे असे स्वेच्छेने स्थलांतर झाले होते का? आपल्या मालकीच्या चांगल्या सफरचंदाच्या बागा सोडून त्यातील अनेक लोक नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले होते ते उगीच का? पण नरसिंहराव सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते हे धक्कादायक आहे.
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
आपल्या मालकीच्या चांगल्या सफरचंदाच्या बागा सोडून त्यातील अनेक लोक नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले होते ते उगीच का? पण नरसिंहराव सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते हे धक्कादायक आहे.तुमचा मुद्दा मान्य आहे. मी वरतीही तसेच लिहीले आहे. फक्त श्री नरसिंहराव यांच्यावर पुर्ण दोष देण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसमध्ये मुस्लिम लांगुलचालनाचा परंपरा आहे, त्यामुळे त्यांना तो विरोध मोडुन काढणे जमले नसावे किंवा तत्सम कारणे असावीत. माझ्या मते त्यांना संशयाचा फायदा (benefit of doubt) मिळायला हवा.
In reply to श्री नरसिंहराव यांच्यावर पुर्ण दोष देण्यात काही अर्थ नाही. by Trump
In reply to नरसिंहरावांचे प्रतिज्ञापत्र by चंद्रसूर्यकुमार
In reply to . by कॉमी
देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल म्हणून केले गेले नाही.बोंबला. म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची जाहिर कबुली नरसिंहराव सरकारने दिली नव्हती का? बरं एकीकडे म्हणायचे की काश्मीरमध्ये युध्दबंदी करा या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाला ८-९ महिने फाट्यावर मारत आम्ही युध्द सुरूच ठेवले आणि जेव्हा घुसखोरांना एका मर्यादेपलीकडे पिटाळणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर १ जानेवारी १९४९ रोजी युध्दबंदी केली. दुसरे म्हणजे १९७१ च्या युध्दाच्या वेळेस पूर्ण अमेरिकेच्या वेस्टर्न ब्लॉकला आपण अंगावर घेतले होते. याचाच अर्थ आपण १९४८ आणि १९७१ मध्येही जगातील महासत्तांना वाटाण्याच्या अक्षता लाऊ शकत होतो. असे असताना १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय संस्थांना (देशांनाही नाही) घाबरायचे काय कारण होते? म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची कबुली दिल्यासारखे नाही का?
In reply to कणाहिनपणा by चंद्रसूर्यकुमार
बोंबला. म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची जाहिर कबुली नरसिंहराव सरकारने दिली नव्हती का?हो. आणि खरोखरच कणाहीन होतो. कश्याच्या जिवावर कणा दाखवायचा? तेलासाठी अरब देश हवेत आणि पैश्याच्यासाठी युरोपियन हवेत.
असे असताना १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय संस्थांना (देशांनाही नाही) घाबरायचे काय कारण होते?कारण अर्थव्यवस्था आणि सोव्हीयत संघाचे विसर्जन झाल्यानंतर भारताला कोणाचाही पाठींबा नव्हता. रशियाची आर्थिक परिस्थितीसुध्दा योग्य नव्हती. (सध्याच्या युक्रेनच्या युध्दाची कारणे त्यात आहेत). ती कारणे १९९१ च्या आधी नव्हती.
In reply to आजच 'काश्मीर फाईल्स' हा by सौन्दर्य
In reply to आजच 'काश्मीर फाईल्स' हा by सौन्दर्य
In reply to बाकी सगळं चालू द्या.. फक्त by आनन्दा
In reply to बाकी सगळं चालू द्या.. फक्त by आनन्दा
In reply to राग कोणावर .... by गामा पैलवान
In reply to मागील सरकारच्या चुका सध्याचे by आग्या१९९०
In reply to सरकार प्रत्यक्ष कृती का करत नाही? by प्रदीप
In reply to अच्छा. असं असतं व्हय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अच्छा. असं असतं व्हय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मागील सरकारच्या चुका सध्याचे by आग्या१९९०
In reply to प्रत्यक्ष कृती का करत नाही? by सुबोध खरे
In reply to हा प्रतिसाद आग्या१९९० याना by सुबोध खरे
In reply to https://youtu.be/w5UkmK2DhBI by शाम भागवत
In reply to तसे काही होणार नाही .... by मुक्त विहारि
In reply to राजेश१८८ यांचा ऐसीवरील by शाम भागवत
In reply to भांगेच्या शेतात उगवलेली तुळस by चंद्रसूर्यकुमार
https://www.maayboli.com/node/81285
In reply to मायबोली by Trump
https://aisiakshare.com/node/8414
In reply to मायबोली by Trump
In reply to यावर काय म्हणाल? by उपयोजक
In reply to काश्मीर फाईल्स by उपयोजक
In reply to हिंदू मंदिरे पण हेच करतात .... by मुक्त विहारि
हिंदू मंदिरांनी, एक वर्षभर जरी ध्वनी प्रदूषण बंद केले तरी मग इतर धर्मियांना पण ध्वनी प्रदूषण बंद करावेच लागेल ..+१
In reply to ममता बॅनर्जी ....चित्रपटात खोटी कहाणी.... by मुक्त विहारि
In reply to अजून काही फाईल्स by कपिलमुनी
In reply to 'द काश्मीर फाइल्स' सिनेमा सुरू असताना 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या by मुक्त विहारि
In reply to The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, by मुक्त विहारि
In reply to The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, by मुक्त विहारि
In reply to जेसिंडा आर्डन-ओबामा by चंद्रसूर्यकुमार
In reply to 2007-08 मधली गोष्ट आहे.... by मुक्त विहारि
In reply to 2007-08 मधली गोष्ट आहे.... by मुक्त विहारि
In reply to जेसिंडा आर्डन-ओबामा by चंद्रसूर्यकुमार
In reply to काल बायकोने सिनेमा बघीतला, मी तिकीट काढून गेलो नाही. by मुक्त विहारि
In reply to सुंदर! by कॉमी
वा, काय ती देशभक्ती, किती हा त्याग.खरंय....!
डोळे पाणावले.माझे सुद्धा...! =)) -दिलीप बिरुटे
In reply to काल बायकोने सिनेमा बघीतला, मी तिकीट काढून गेलो नाही. by मुक्त विहारि
In reply to अवघड आहे. by अर्धवटराव
In reply to हि एक विचित्रच मेण्टॅलिटी by आग्या१९९०
निर्मात्याचा पैसा वसूल झाला आहे, पण कोणीच त्याला मोफत यू ट्यूबवर टाकायला सांगत नाहीत.का? ह्यांतून जो नफा मिळेल, त्यावर त्याला पुढील निर्मीती कमी खर्चीक जावी, ना? तसेच स्वतःसाठी नफा हवाच की. त्याने काही विषयाने भारून जाऊन, त्यावर रीसर्च केला व चित्रपट बनवला. तेव्हा मग त्याने तो यूट्यूबवर फुकट का करावा? ही खास मेंटॅलिटी मलातरी समजत नाही. एकतर, कुणाला जगण्यासाठी किती पैसा लागतो, हे त्या व्यक्तिने स्वतः ठरवावे. जोंवर त्या व्यक्तिचे, तिच्या कुटुंबियांची लाईफ स्टाईल, संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करत नाही, तोपर्यंत इतरांना त्याबद्त्दल काहीही टीका करण्याची जरूर नाही. हेच आर्गुमेंट काही सुप्रसिद्ध मराठी कलाकारांविषयी पूर्वी केले गेलेले ऐकून मी थक्क झालो आहे. असो, तो वादाचा एक वेगळा मुद्दा झाला.
राज्यांनी करमणूक कर माफ करावा असल्या फालतू गोष्टी सांगायला लाजही वाटत नाही काहींना.खुद्द निर्मात्याने असे सांगितले नाही. दुसरे, ह्यांतून निर्मात्याला काहीच थेट लाभ नाही. कर कमी केल्याने, जास्त जनता तो चित्रपट पहाण्यास उद्युक्त होईल, इतकाच ह्या 'काहींची' ह्या मागणीमागे हेतू आहे. आणि असे झाल्याने, काश्मिरांतील हिंदूंवर तीन द्शकांपूर्वी, जे प्रचंड अत्याचार झाले होते, ते परागंदा झाले होते, व ज्याविषयी आतापर्यंतची सर्व सरकारे, मीडीया इत्यादी सर्वच मूग गिळून बसले होते, ते सर्व जास्त लोकांच्या नजरेत येईल, ह्यांत 'लाज वाटण्यासारखे' नेमके काय आहे?
In reply to आँ ? by प्रदीप
In reply to ज्याविषयी आतापर्यंतची सर्व by आग्या१९९०
In reply to ज्याविषयी आतापर्यंतची सर्व by आग्या१९९०
In reply to जनेते कडून अपेक्षा by चौकस२१२
In reply to इथे बरेच लोक टमरेल गॅंगचे by सुबोध खरे
In reply to ज्याविषयी आतापर्यंतची सर्व by आग्या१९९०
In reply to सरकारी पातळीवर कधी करणार हे प्रयत्न ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to गोष्ट पुनर्वसनाची सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असंच व्हावं हीच इच्छा