चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ५)
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांना खऱ्या अर्थाने जेमतेम ३ महिनेच निर्वेध कारभार करता आला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यांच्या आतच चिनी विषाणूने भारतात व महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केली व तो धुमाकूळ अजूनही सुरू आहे. या विषाणूचा भारताला व महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला आणि अजूनही बसत आहे.
दुर्दैवाने एकूण रूग्णांची संख्या व एकूण मृत्यु यात अगदी प्रारंभापासूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी जनतेचा निष्काळजीपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढीच केंद्र व राज्यसरकारची नियोजनशून्य उपाययोजना कारणीभूत आहे.
हे दीड वर्ष अत्यंत वादळी ठरले. महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. दुर्दैवाने बहुतेक सर्व प्रसंगात राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व क्वचितच दिसले. मागील सव्वा वर्षात मुख्यमंत्री बहुतांशी घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. यातील काही संकटे अनपेक्षित निसर्गनिर्मित होती तर काही राज्य सरकारने स्वतः ओढवून घेतली होती. सुशांतसिंग राजपूत व त्यानंतर घडलेले महाभारत, कंगना रनौटवर सूडबुद्धीने केलेली कारवाई, टीकाकारांना मंत्र्यांनी घरी उचलून आणून बेदम मारणे, सचिन वाझे व अनिल देशमुख प्रकरण, संजय राठोड व धनंजय मुंडे प्रकरणे, औषध उत्पादकांना धमकावणे अशी अनेक प्रकरणे टाळता येण्यासारखी होती. राऊत, नबाब मलिक, पटोले, सचिन सावंत असे अनेक वाचाळ सरकारच्या बाजूने व भाजपविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत.
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे. हे सरकार पडावे यासाठी फडणवीस व चंपा पाण्यात देव ठेवून वाट पहात आहेत. सुशांतसिंग प्रकरण, वाझे प्रकरण, प्रताप सरनाईकांवर धाड, १२ नियुक्त आमदारांची यादी अडवून ठेवणे अशा प्रकारातून सरकारची जास्तीत जास्त कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत वाचाळ असलेले चंपा सरकार पडण्याचा रोज एक नवीन मुहूर्त सांगतात. आधी म्हणत होते की नोव्हेंबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार पडणार. नंतर म्हणायला लागते की २ मे नंतर हे सरकार पडणार हे शाळेतला मुलगाही सांगेल. आता म्हणतात महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडणार. नंतर म्हणाले की राज्यात सत्ताबदल निश्चित आहे व कसा होणार ते अजित पवारांना माहिती आहे. फडणवीस म्हणाले की २ मे नंतर हे सरकार पाडणार. पण हे सरकार काही केल्या पडत नाही.
भाऊ तोरसेकर व इतर काही पत्रकार सुद्धा सरकार पडणार अशी भाकिते सातत्याने करीत आहेत. अमित शहा व पवारांचं काहीतरी शिजतंय, महाराष्ट्रात काहीतरी घडणार अशी भाकिते किमान ७ महिन्यांपासून सुरू आहेत.
शरद पवार आजार किंवा कोणत्या तरी कारणाने मागील जवळपास २ महिन्यांपासून राजकारणापासून संपूर्ण दूर राहून गप्प आहेत. त्याचाही सोयिस्कर अर्थ काढला जात आहे.
एकंदरीत बार्शी लाईटच्या वेगाने या सरकारने दीड वर्षांची मजल मारली आहे. दीड वर्षात यांनी काहीही केले नाही व यांचे अस्तित्वही दिसत नाही. महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे.
दोन चक्रीवादळे
In reply to दोन चक्रीवादळे by चंद्रसूर्यकुमार
वादळात मदत करायचीच करायची
In reply to वादळात मदत करायचीच करायची by पिनाक
असं कसं अस कसं
In reply to असं कसं अस कसं by इरसाल
हं
In reply to हं by इरसाल
खिक.. विंगर्जी मध्ये याला
In reply to असं कसं अस कसं by इरसाल
कंपाऊंडर लोकसभेवर निवडून आले
In reply to वादळात मदत करायचीच करायची by पिनाक
म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला
In reply to म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला by अमरेंद्र बाहुबली
पश्चिम बंगाल आणि ओरिसा मध्ये
In reply to पश्चिम बंगाल आणि ओरिसा मध्ये by पिनाक
अच्छा म्हणून राज्य सरकारचीच
In reply to अच्छा म्हणून राज्य सरकारचीच by अमरेंद्र बाहुबली
कदाचीत महाराष्ट्राचे सक्षम
In reply to कदाचीत महाराष्ट्राचे सक्षम by आग्या१९९०
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम
In reply to खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम by श्रीगुरुजी
असं कोणीही ओरडत नाहीत. हल्ली
In reply to असं कोणीही ओरडत नाहीत. हल्ली by आग्या१९९०
शून्य वाचन असल्याचे सिद्ध
In reply to खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम by श्रीगुरुजी
मोदी राज्यात येवूच नयेत
In reply to मोदी राज्यात येवूच नयेत by Rajesh188
मग मंत्री लोक का बोंबलत होते?
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
राज्य पवार साहेबांच्या हातात
In reply to राज्य पवार साहेबांच्या हातात by सुबोध खरे
ते आले नाहीत म्हणून लोक खूष
मत.
महाराष्ट्राच्या भाळी हा
In reply to महाराष्ट्राच्या भाळी हा by अमरेंद्र बाहुबली
देशाच्या भाळी खेळखंडोबा असला
In reply to देशाच्या भाळी खेळखंडोबा असला by सुबोध खरे
त्याचे परिणाम देश भोगतोय ना??
In reply to त्याचे परिणाम देश भोगतोय ना?? by अमरेंद्र बाहुबली
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by सुबोध खरे
मोठमोठ्या घोषणांना भूलली जनता
In reply to मोठमोठ्या घोषणांना भूलली जनता by अमरेंद्र बाहुबली
काय कळालयं ?
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून
In reply to दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून by अमरेंद्र बाहुबली
भाजप सत्तेतच काय पण विरोधी
In reply to भाजप सत्तेतच काय पण विरोधी by सुबोध खरे
+१
फाट्यावर मारलंय
In reply to फाट्यावर मारलंय by कपिलमुनी
चालू घडामोडी..
पॅकेज नाकारले.
In reply to पॅकेज नाकारले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्यांना राज्यांना १००%
In reply to पॅकेज नाकारले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर यांचा प्रतिसाद
In reply to बिरुटे सर यांचा प्रतिसाद by बापूसाहेब
आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड
In reply to आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड by आग्या१९९०
+१
In reply to +१ by कॉमी
सगळया भाज्यांमध्ये गुळच हवा.
In reply to आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड by आग्या१९९०
+१
काल सावरकर जयंती साजरी झाली.
ते गोमातेला उपयुक्त प्राणी
आता हे काय नवीन?
😁 🤣
In reply to आता हे काय नवीन? by शाम भागवत
का?
In reply to का? by नावातकायआहे
ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं
In reply to ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं by आग्या१९९०
भा. पो! "अभ्यास" वाढवला
In reply to ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं by आग्या१९९०
ऐंशी च्या दशकात मी लै म्हंजे
In reply to का? by नावातकायआहे
अनिल थत्ते हा माणूस दखल
In reply to अनिल थत्ते हा माणूस दखल by श्रीगुरुजी
ते त्यांच्या पोशाखाकडे बघून
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
१०६ आमदार
In reply to १०६ आमदार by Rajesh188
हे कुठून कळले? काही आतल्या
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
१०६ आमदार
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
१०६ आमदार
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ
In reply to प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ by श्रीगुरुजी
ही ओढून ताणून लावलेली मीमांसा
च च च... भल्या पहाटे बाशिंग
@प्रदीप.
@ चंद्रसूर्यकुमारमागच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Be happy for this moment. This moment is your life. :- Omar KhayyamIn reply to @ चंद्रसूर्यकुमारमागच्या by मदनबाण
बहुधा मा.देवेंद्र फडणवीस
बहुधा मा.देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट सांगितलेले आहे की हे सरकार पाडण्याची अजिबात इच्छा / घाई नसुन अंतर्गत कलहाने हे आपणहुनच पडेल.तसेही आत्त्ता सरकार स्थापन करण्याची घाई भाजपला नसावी... कारण चालु सरकारच्या विरोधात जितका असंतोष अधिक वाढेल तोच पुढे त्यांच्या फायद्याचा ठरेल.खालील वक्तव्ये वाचा. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा आघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल आघाडी सरकार २ मे नंतर पडणार राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेलIn reply to बहुधा मा.देवेंद्र फडणवीस by श्रीगुरुजी
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John LennonIn reply to मदनबाण..... by मदनबाण
हे अजूनही आशेवर आहेत.
केरळ high कोर्टानं केरळ
रोचक!
स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
कॅट्रीना
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
Kenya has donated 12 tonnes
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
तीव्र निषेध
In reply to तीव्र निषेध by वामन देशमुख
सनातनी हिंदू म्हणजे
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर
In reply to काही दिवसांच्या विश्रांतीनंतर by श्रीगुरुजी
सहमत
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
@ नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Love me or hate me, both are in my favour. If you love me, I will always be in your heart, and if you hate me, I will be in your mind." :- Qandeel Balochhttps://www.tv9marathi.com
In reply to https://www.tv9marathi.com by आग्या१९९०
"गुजराती कंपनी" असं जर
In reply to https://www.tv9marathi.com by आग्या१९९०
या बातमीत "गुजराती" या
In reply to या बातमीत "गुजराती" या by पिनाक
समाजमाध्यमांबद्दल कायदे
In reply to समाजमाध्यमांबद्दल कायदे by शाम भागवत
TV9 बद्दल किंवा lallantop.com
न्यायालयाने म्हटलं असेल तर ती
ओ सात साल...!
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हीच लिहा
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हीच लिहा .. निपक्षपणे!
In reply to तुम्हीच लिहा .. निपक्षपणे! by चौकस२१२
ते नेहमीच निष्पक्षपणे लिहितात
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंग्रजीत "लोडेड क्वेशन " तसे
चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात
In reply to चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
कीव येते खूप
In reply to चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
इतकी भीषण परिस्थिती असूनही
राज्य सरकार,राहुल जी,ममता
In reply to राज्य सरकार,राहुल जी,ममता by Rajesh188
१००% सहमत...
In reply to १००% सहमत... by संजय पाटिल
श्री हफिज सईद, हफिज सईद साब
https://www.loksatta.com/desh
In reply to https://www.loksatta.com/desh by आग्या१९९०
हं.
In reply to हं. by कॉमी
अडाणी सरकारचे हेतू स्वच्छ
In reply to अडाणी सरकारचे हेतू स्वच्छ by आग्या१९९०
अर्थ
In reply to हं. by कॉमी
इथे पहा
In reply to इथे पहा by प्रदीप
जी क्वांटिटी चढ्या भावाने
In reply to जी क्वांटिटी चढ्या भावाने by कॉमी
गोंधळ
In reply to गोंधळ by प्रदीप
ह्यांत गोंधळ झाला आहे, बघा.
In reply to ह्यांत गोंधळ झाला आहे, बघा. by कॉमी
समजत नाही....
In reply to समजत नाही.... by प्रदीप
१. राज्यांना स्वतंत्र
In reply to १. राज्यांना स्वतंत्र by कॉमी
घोडा- चतुर....
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
????
In reply to ???? by कॉमी
1. म्हणजे नक्की काय करायला
In reply to ???? by कॉमी
म्हणजे केंद्र सरकार ने
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
????
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
????
In reply to गोंधळ by प्रदीप
राज्यांनी लस खरेदीची मागणी
In reply to राज्यांनी लस खरेदीची मागणी by आग्या१९९०
व्वा!
In reply to व्वा! by प्रदीप
अगदी भोळीभाळी की हो ती राज्ये
In reply to अगदी भोळीभाळी की हो ती राज्ये by आग्या१९९०
आता राज्यांनी काढलेल्या
In reply to आता राज्यांनी काढलेल्या by प्रदीप
खाजगी रूग्णालयांची मागणी,
In reply to खाजगी रूग्णालयांची मागणी, by आग्या१९९०
काय आत बीट घातलेली नाही ओ.
In reply to राज्यांनी लस खरेदीची मागणी by आग्या१९९०
तेच तर प्रदीप वर explain
In reply to तेच तर प्रदीप वर explain by पिनाक
लोकं घोड्यावर बसू देत नाही
In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by Ujjwal
बरं केंद्र सरकारने अगदीच नाही
In reply to बरं केंद्र सरकारने अगदीच नाही by पिनाक
या सगळ्याला थोडा वेळ लागणारच.
In reply to या सगळ्याला थोडा वेळ लागणारच. by आग्या१९९०
परदेशी लस
In reply to बरं केंद्र सरकारने अगदीच नाही by पिनाक
removing the need for local
In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by Ujjwal
लोकं घोड्यावर बसू देत नाही
लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत.घराबाहेर राहिला तर पिसाटल्या सारख नुसत फिरते म्हणायचे, घरात बसला तर घरकोंबडा म्हणतिल, स्वस्थ बसून राहिला तर मुका, आणि बोलका असला तर बोलघेवडा.त्यांची अशी मागणी आहे की राज्यांना घोड्यावर बसण्याची परवानगी हवी. परंतु राज्यांना घोडेस्वारी करता येत नसल्याने राज्य घोड्यावर बसल्यानंतर केंद्राने हातात लगाम घेऊन घोड्याबरोबर पळावे किंवा केंद्राने स्वतः घोड्यावर बसून राज्याला डबलसीट घ्यावे.In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by श्रीगुरुजी
हाहाहा अगदी बरोबर
फाष्ट अँड फ्युरिअस.
In reply to फाष्ट अँड फ्युरिअस. by कॉमी
मूर्ख विधान आहे
In reply to मूर्ख विधान आहे by प्रदीप
मत.
गौतम गंभीर
In reply to गौतम गंभीर by कॉमी
संदर्भ.
निब्बर सरकार.
1. म्हणजे नक्की काय करायला
In reply to 1. म्हणजे नक्की काय करायला by कॉमी
पूर्वी
In reply to पूर्वी by प्रदीप
प्रश्न.
In reply to प्रश्न. by कॉमी
मार्केट
In reply to पूर्वी by प्रदीप
सहमत, एकदा राज्यांना लस
In reply to सहमत, एकदा राज्यांना लस by रात्रीचे चांदणे
देशा बाहेरून लस खरेदी करणे हे
In reply to देशा बाहेरून लस खरेदी करणे हे by सुबोध खरे
अर्थात ज्यांना परवडते आहे
काल मेट्रो आणि पश्चिम
In reply to काल मेट्रो आणि पश्चिम by रात्रीचे चांदणे
लोका सांगे (फेसबुक)
इथे योगी ची आरती ओवळणारे आहेत
In reply to इथे योगी ची आरती ओवळणारे आहेत by Rajesh188
ठीक
In reply to ठीक by प्रदीप
याबद्दल बोलत असावेत.
In reply to इथे योगी ची आरती ओवळणारे आहेत by Rajesh188
चांगले मुख्यमंत्री लाभले
In reply to चांगले मुख्यमंत्री लाभले by नावातकायआहे
आपण तर जाम खुश हावोत या
In reply to आपण तर जाम खुश हावोत या by सुक्या
ते परमपुज्य सं. रा. यांना नमन
हा घ्या दुवा
In reply to हा घ्या दुवा by Rajesh188
बरे!
In reply to बरे! by प्रदीप
त्यांच्या वर कोणी विश्वास ठेवत नाही
In reply to त्यांच्या वर कोणी विश्वास ठेवत नाही by Rajesh188
बरे
अमर्त्य सेन
केंद्रात सत्तेवर
https://www.loksatta.com
संपूर्ण एकांगी आणि
In reply to संपूर्ण एकांगी आणि by सुबोध खरे
डिजिटल इंडियाचे ढोल पिटणाऱ्या
In reply to डिजिटल इंडियाचे ढोल पिटणाऱ्या by आग्या१९९०
प्रचंड सहमत.
In reply to प्रचंड सहमत. by कॉमी
सध्या ज्यांचं वय 45 पेक्षा
In reply to सध्या ज्यांचं वय 45 पेक्षा by रात्रीचे चांदणे
माझे पत्नीचे आणि माझ्या आई
In reply to डिजिटल इंडियाचे ढोल पिटणाऱ्या by आग्या१९९०
ही आकडेवारी द्या, ती आकडेवारी
In reply to ही आकडेवारी द्या, ती आकडेवारी by श्रीगुरुजी
सरकारकडे प्रत्येक कामासाठी