५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल
१) उत्तर प्रदेश
अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०)
ब) टाईम्स नाऊ
भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४)
क) एबीपी न्यूज
भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२)
ड) सीएनएन-न्यूज १८
भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१)
ई) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२)
________________________________________________________________________________________________
२) उत्तराखंड
अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर
भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५)
ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
भाजप+ (३८), काँग्रेस (३०)
क) न्यूज-२४
भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२)
ड) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१)
ई) टुडेज चाणक्य
भाजप+ (५३), काँग्रेस (१५)
फ) सीएनएन-न्यूज १८
भाजप+ (३८), काँग्रेस (२६)
________________________________________________________________________________________________
३) पंजाब
अ) इंडीया टुडे-अॅक्सिस
अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१)
ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५)
क) न्यूज-२४
अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३)
ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर
अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७)
ई) सीएनएन-न्यूज १८
अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१)
________________________________________________________________________________________________
४) गोवा
अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर
भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४)
ब) इंडिया न्यूज- एमआरसी
भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८)
क) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९)
ड) सीएनएन-न्यूज १८
भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)
५) मणिपूर
अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर
भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५)
ब) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५)
________________________________________________________________________________________________
इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल.
http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly-elections-2017-samajwadi-party-bjp-congress-no-proof-required-seeking-redemption-in-up-2017-4560884/
In reply to इतर काही अंदाज by गॅरी ट्रुमन
In reply to शिवपालसिंग यादव आणि आझम खान आघाडीवर by गॅरी ट्रुमन


In reply to अमेठी-अयोध्येचा संकेत by गॅरी ट्रुमन
In reply to बिचारे काँग्रेस चे काही by वरुण मोहिते
In reply to आणि युपीत by विकास
In reply to सगळे श्रेय राहुलजींचे by गॅरी ट्रुमन
In reply to खरेच की! by विकास
In reply to इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं by अनुप ढेरे
इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं पडली आहेत. डिपॉझिट जप्त :(याचाच अर्थ ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियावाले ज्यांना डोक्यावर घेतात ते तितके लोकप्रिय असतात असे नाहीच.
In reply to ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियाला धडा by गॅरी ट्रुमन
In reply to इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं by अनुप ढेरे
In reply to उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड by प्रसाद_१९८२
पंजाब मध्ये केजरिवाल सारख्या विदुषकाच्या हाती सत्ता न देता, लोकांनी कॉंग्रेसकडे दिली हे एक चांगले झाले.अगणितवेळा सहमत. केजरीवालसारख्या विदूषकाच्या कंपनीत राहिल्यामुळे की काय हरविंदरसिंग फुलका हा चांगला माणूसही सध्या पिछाडीवर आहे. भगवंत मान केजरीवालांची दुसरी कॉपी शोभावा असा आहे. त्यामुळे तो मनुष्य मागे आहे हे चांगलेच आहे. पण फुलका तरी जिंकायला हवेत असे वाटते.
In reply to काँग्रेस + सप by विकास
In reply to वेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपचा by श्रीगुरुजी
In reply to नाही by पैसा
एखादेवीळी श्रीपाद नाईकांचे नाव पुढे आले असते तरी चित्र वेगळे दिसले असते.हो ना. जर मिपावरील माझा हा प्रतिसाद भाजपच्या नेतृत्वाने वाचला असता तर आज ही वेळ आली नसती :) :) :) जोक्स अपार्ट. मला वाटले होते की आआप भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि भाजपला निवडणुक त्यामानाने सोपी जाईल. अन्यथा या निवडणुका भाजपसाठी हरायच्याच निवडणुका ठरल्या असत्या. पण आआपने भाजपविरोधी मते फार खाल्लेली दिसत नाहीत.
कदाचित ५ वर्षात पाच पन्नास सरकारेही बघायला मिळतील! =))१९९० च्या दशकात गोव्यात जी प्रचंड राजकीय अस्थिरता होती त्याची पुनरावृत्ती बघायला मिळणार का? :(
In reply to श्रीपाद नाईक by गॅरी ट्रुमन
In reply to प्रशांत किशोर by मोहन
ट्रुमन साहेब - काँग्रेस करता प्रशांत किशोर पण चालले नाही म्हणावे काय ? पण पंजाबात तर चाललेले दिसतात यूपी मधे मात्र सफाया.याचे कारण या पूर्वी प्रशांत किशोरने मुळातली चांगली प्रॉडक्ट मार्केट केली होती-- २०१४ मध्ये मोदी आणि २०१५ मध्ये नितीश कुमार. त्यामुळे अनेकांना प्रशांत किशोरमुळे मोदींनी आणि नितीश कुमारांनी निवडणुक जिंकली असे वाटू लागले होते. अर्थातच सत्य परिस्थिती नक्कीच तशी नव्हती. असे वाटणार्यांना मी नेहमीच म्हटले होते-- २०१४ मध्ये मोदी लाट होती. ती प्रशांत किशोर लाट नव्हती. त्यामुळे प्रशांत किशोर या फॅक्टरला प्रमाणाबाहेर महत्व दिले जाऊ नये. चांगले प्रॉडक्ट कोणीही मार्केट करू शकेल. खरे आव्हान होते राहुल गांधी हे प्रॉडक्ट कसे मार्केट करायचे हे. त्यातल्या त्यात पंजाबमध्ये अमरिंदरसिंग लोकप्रिय होतेच. २०१४ मध्ये त्यांनी मोदीलाटेत अरूण जेटलींचा स्वतःच्या पारंपारीक नसलेल्या मतदारसंघातून (अमृतसर) पराभव केला होता. त्यामुळे प्रशांत किशोरचा उपयोग पंजाबात झाला. पण मुळातले प्रॉडक्टच बोगस असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही :) त्यामुळे उत्तर प्रदेशात मार खावा लागला.
In reply to गोवा by गॅरी ट्रुमन
नुसते तेवढे फॉलो केले तर कोणाला वाटू शकेल की आआपमध्ये गोव्याची लाट होती.हे गोव्यामध्ये आआपची लाट होती असे एखाद्याला वाटेल असे वाचावे. गलतीसे मिश्टेक हो गया.
In reply to पार्सेकर हरल्याने दिल गार्डन by प्रीत-मोहर
दिल गार्डन गार्डन हो गयेला हय.वा वाक्प्रचार आवडला. वापरायला पाहिजे कधीतरी :)
In reply to मायावतीने, स्वत:च्या पराभवाचे by प्रसाद_१९८२
In reply to गिरा तो भी टांग उपर by गॅरी ट्रुमन
In reply to एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री by वामन देशमुख
एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची प्रोसेस काय असते?भारतात नागरिकत्व केवळ देशाचे नागरिकत्व असते. राज्यांचे नागरिकत्व नसते. त्यामुळे कोणीही २५ वर्षापेक्षा जास्त वय असणे वगैरे अटी पूर्ण करणारा भारतीय नागरिक कुठूनही निवडणुक लढवू शकतो. दुसर्या राज्यातून विधानसभेत निवडून गेल्यास इतर कोणत्याही आमदाराप्रमाणे मुख्यमंत्री/मंत्री व्हायचा अधिकार अशा आमदारांनाही असतो. आणि समजा मुख्यमंत्री होताना आमदार नसल्यास सहा महिन्यात निवडून यावे लागते. सुषमा स्वराज १९७७ आणि १९८७ मध्ये हरियाणात देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्या १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या. एकेकाळी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री असलेल्या उमा भारतींनी २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील चरखारी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून उत्तर प्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर केले होते. १९९३ मध्ये हरियाणात माजी मंत्री असलेल्या एकाचा विजय राजस्थान विधानसभेवर झाला होता (त्या विजयी उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघ विसरलो). याव्यतिरिक्त इतर उदाहरणेही असतील ही शक्यता आहेच पण मला ती माहित नाहीत.
In reply to उत्तर प्रदेश लाटेसोबत वाहून जाते नेहमी by वरुण मोहिते
In reply to पंजाबमध्ये आता काँग्रेस ७६, by श्रीगुरुजी
In reply to काँग्रेस १०५ जागा लढवून फक्त by श्रीगुरुजी
In reply to अभिनण्दन by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to . by निष्पक्ष सदस्य
In reply to . by निष्पक्ष सदस्य
In reply to गॅरी ट्रुमन यांचे हार्दिक by हतोळकरांचा प्रसाद
पण आस्मादिकास आज सगळ्यात जास्त आनंद दिला तो पंजाब विधान सभा निकालाने. १) पुर्ण बहुमताच सरकार तयार होतय आणि २) युगपुरुष आणि मंडळिना पंजाबि जनतेने ठेंगा दाखवुन जबरदस्त तोंडघशी पाडलय. आसुरी आनंद म्हणा हव तर... पण बेक्कार हलकलानछाप्पु केलय आपटार्ड ना. ह्या सुरक्षेच्या द्रुष्टिने संवेदनशिल राज्यात जर युगपुरुष आणि मंडळिं सारखे थोर विचारवंत (जंत ?) आले असते तर ह्यानि काय धिंगाणा घातला असता कल्पनाही करवत नाहि.लोकशाहित जसे कठिण निर्णय घ्यायला सरकार कडे डिसिजिव्ह मेजॉरिटि आवश्यक असते तसाच एक सक्षम विरोधि पक्ष हि आवश्यक असतो पण सध्यातरी असा कोणि दावेदार दिसत नाहि आहे. काँग्रेस आपल्या रा.रा. राहुल प्रेमामुळे ते पोटेंशियल कधिच गमावुन बसलिय, आणि आज जसे काँग्रेस चे थोर विचारवंत श्रियुत दिग्विजय सिंग म्हणाले कि आता राहुल गांधि ह्यांनि पक्षाचे अध्यक्षपद स्विकारुन पक्षाला दिशा दाखवावि तेव्हा NDTV वर रविश आणि ते पाहताना आणि ऐकताना मि फक्त बेशुध्द व्हायच बाकि होतो. रा.रा. राहुल गांधि म्हणजे लिमिट है यार ...माणसाने किति हस करुन घ्याव ह्याला काहि मर्यादा असतात :))
In reply to त्सुनामि नाहि हो हे by सचु कुळकर्णी
पण आस्मादिकास आज सगळ्यात जास्त आनंद दिला तो पंजाब विधान सभा निकालाने.पूर्ण सहमत आहे. मलाही उत्तर प्रदेशइतकाच पंजाबचाही आनंद झाला आहे. मिपावर दोनेक महिन्यांपूर्वीच पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय व्हावा असे मला वाटते असे लिहिले होते. माझ्यासारखे वाटणारे कित्येक लोक होते/आहेत. या सगळ्यांवरच आपटर्ड्स टिका करायला लागले आहेत. कसे असते, बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला याचा या पुरोगाम्यांना आणि आपटर्ड्सना आनंद झाला नव्हता का? लालूसारख्या तद्दन फालतू माणसाला यांच्याच युगपुरूषांनी जाहिरपणे मिठी मारली होती त्याचे काय? मग यांचीच दवा यांना कोणीतरी कधीतरी खिलवणारच. मग तक्रार करून चालायची नाही. पंजाबमध्ये आपचा पराभव का झाला यामागे आपल्यासारखे वाटणारे अनेक लोक सामील आहेत. अकाली दलाचा विजय होणे जवळपास अशक्य होते हे पंजाबी हिंदू मतदारांना समजले नव्हते असे नक्कीच नाही.अशावेळी काँग्रेस आणि आआप हे दोन पर्याय यापूर्वी भाजपला मते देणार्या पंजाबी हिंदू मतदारांपुढे होते. केजरीवाल कट्टर खलिस्तानवाद्यांविषयी सहानुभूती बाळगून आहेत असे चित्र उभे राहिलेच होते. प्रचारादरम्यान एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी त्यांनी रात्रभर मुक्काम ठोकला होता हे पण सगळ्यांना समजले. तसेच मतदानाच्या ४-५ दिवस आधी बठिंडाजवळ बॉम्बस्फोट झाला. १९८० च्या दशकात खलिस्तानी दहशतवादाचे चटके पंजाबी हिंदूंनीच सोसले होते. त्यामुळे तसे काही परत व्हायची थोडीशीही शक्यता निर्माण झाली आहे हे बघता पंजाबी हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मते दिली आहेत.
In reply to पूर्ण सहमत by गॅरी ट्रुमन
In reply to गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष by दुश्यन्त
In reply to माझा अंदाज by पैसा
In reply to हे जे लहान पक्ष आहेत ते by दुश्यन्त
In reply to गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष by दुश्यन्त
In reply to गोव्यातील मतदारांनी स्पष्टपणे by श्रीगुरुजी
In reply to गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त by श्रीगुरुजी
In reply to शिवसेना ही भाजपाची एमायएम आहे by अनुप ढेरे
In reply to बरोबर. बिहारमध्येही सेनेने ५० by श्रीगुरुजी
In reply to बरोबर. बिहारमध्येही सेनेने ५० by श्रीगुरुजी
In reply to विखारी प्रचार by कपिलमुनी
In reply to विखारी प्रचार by कपिलमुनी
In reply to काय मुनी.. असे एकदम ठरवून by मोदक
In reply to गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त by श्रीगुरुजी
गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त १३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला १७ मिळाल्या. परंतु काँग्रेसला एकूण मतांपैकी २८.४% मते मिळाली असून भाजपला काँग्रेसपेक्षा तब्बल ४.१% जास्त मते मिळाली आहेत (३२.५%). तरीसुद्धा भाजपला काँग्रेसपेक्षा ४ जागा का कमी मिळाल्या हे समजत नाही.सर्वात जास्त मते मिळणारा उमेदवार विजयी होतो या पध्दतीमध्ये अनेकदा हे बघायला मिळते. एखाद्या पक्षाची मते थोड्या प्रदेशात एकत्रित झाली असतील तर त्या पक्षाला कमी मते मिळूनही जास्त जागा मिळू शकतात. पण त्याउलटे मते अधिक प्रमाणात विखुरलेल्या पक्षाला जास्त मते मिळूनही कमी जागा मिळू शकतात. २००९ मध्ये लोकसभेत भाजपला देशात १८% मते पण जागा ११६ पण २०१४ मध्ये काँग्रेसला देशात १९% मते तरी जागा ४४ च मिळाल्या. याचे कारण भाजपची मते काही राज्यांमध्ये एकवटली आहेत तर काँग्रेसची मते बर्याच राज्यांमध्ये विखुरलेली आहेत. उत्तर प्रदेशातही सपा पेक्षा बसपाला एक टक्का मते जास्त आहेत तरी जागा बर्याच कमी आहेत कारण बसपाची मते विखुरलेली आहेत. गोव्याचा विचार केला तर असे का झाले हे समजून येईल. भाजपला काँग्रेसपेक्षा ४% मते जास्त दिसत असली तरी गोवा हे लहान राज्य आहे हे लक्षात घेता या दोन पक्षांमधील मतांमध्ये अंतर ३७,८३० मते आहे. त्यापैकी भाजपने काँग्रेसपेक्षा सुमारे ८,४०० मते एकाच मतदारसंघात-- कुंभारजुआ मतदारसंघात घेतली आहेत (एकूण ४१% चे मताधिक्य). एकंदरीतच भाजपचे उमेदवार जिंकले आहेत ते बर्याच मताधिक्याने जिंकले आहेत (अल्डोनामध्ये सुमारे २१% नी, कळंगूटमध्ये १९% नी, कुडचाडेमध्ये ४२% नी, मये मध्ये २०%, म्हापसामध्ये ३५% नी वगैरे). भाजपचा पराभव झाला आहे त्या मतदारसंघांमध्ये इतक्या मताधिक्याने पराभव झालेला नाही (काणकोणमध्ये साडेसात टक्क्यांनी, कुंकोळीमध्ये ६% नी, फातोर्ड्यात ६% नी वगैरे). नाही म्हणायला भाजपचा मुरगावमध्ये विजय १% पेक्षा कमी मतांनी झाला तर मान्द्रेमध्ये २५% नी पराभव झाला. पण अशा मतदारसंघांची संख्या त्यामानाने कमी. त्यामुळे जिथे जास्त मताधिक्याने विजय मिळाला तिथे तेवढी जास्त मतांची टक्केवारी वाढली. पण जिथे पराभव झाला तिथे काँग्रेसला थोड्याच अधिक मताधिक्यामुळे एक जागा पदरात पडली.
सुभाष वेलिंगकरांनी मुद्दाम गोवा सुरक्षा मंच स्थापन करून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून भाजपला पाडण्याचे काम केले.गोवा सुरक्षा मंचाचा भाजपला त्रास होईल असे वाटले होते. पण तसे निकालात दिसत नाही. गोवा सुरक्षा मंच किंवा शिवसेनेमुळे भाजपला एकही जागा गमावावी लागलेली नाही. म.गो.पक्षाने मात्र आपली मते लक्षणीय प्रमाणात वाढवली आहेत. इतकी वर्षे म.गो.पक्ष उतरणीला लागलेला पक्ष होता आणि गेली काही वर्षे ढवळीकर बंधूंवरच त्यांची भिस्त होती. यावेळी प्रियोळमधून दीपक ढवळीकरांचा पराभव झाला तरीही मडकईमधून सुदीन मडकईकरांनी आपला गड राखला. इतकेच नव्हे तर पेडणे आणि सावर्डे या दोन आणखी जागाही त्यांनी जिंकल्या. या दोन जागांवर १९९४ नंतर प्रथमच म.गो.पक्षाने विजय मिळवला आहे. १३% मते मिळाल्यास फार जागा मिळत नाहीत. तिरंगी लढतीत बर्यापैकी जागा मिळवायच्या असतील तर किमान २५% ते २७% मते हवीत.
In reply to पर्रीकर मुख्यमंत्री होणार. by श्रीगुरुजी
In reply to मला देखील पहिले धक्का बसला by आनन्दा
In reply to मला देखील पहिले धक्का बसला by आनन्दा
In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
पहिली दोन आणि नंतरची दोन विधाने परस्पर विरोधी नाहीत का..? फोडाफोडी निषेधार्ह असेल तर सगळीकडेच निषेधार्ह असली पाहिजे. In reply to गुरुजी.. by मोदक
In reply to १) गोव्यात भाजप सत्ताधारी by श्रीगुरुजी
अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे
याला किमान दोन पिढ्या लागतील, एकवेळ १० - २० वर्षात क्रमाने उतरत जाऊन निष्प्रभ होतील पण इतक्या लवकर नेस्तनाबूत होणार नाहीत.In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
In reply to जोखीम by गॅरी ट्रुमन
In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
In reply to गोव्यात आआप by गॅरी ट्रुमन
एकंदरीत या आकड्यांवरून खालील