"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली आहे, असे आपण मागे मिपावर म्हटले होते का ?
जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?
लिंगायतांनी जिवनशैली बदलली हे नविनच ऐकलं.
===================
हिंदू ही भारतातली सर्वांची जिवनशैली आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
आमचाही धर्म लातूरी आणि जिवनशैली हिंदू.
तुमचा मुस्लिम आणि जीवनशैली हिंदू.
हाय काय नाय काय....
तुमच्यासारख्यांची मानसिकता अशी आहे की आज लग्न झालं म्हणजे उद्याच मूल झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेत फूट पाडून आपली पोळी भाजण्यासाठी जाहीर केलेल्या अत्यंत नीच खांग्रेसच्या या निर्णयाला अजून २४ तास सुद्धा झाले नाहीत. तरीसुद्धा लगेच मोदींना शिव्या देणे सुरू. तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी त्यावर अजून मोदी मौनात का असे विचारायला सुद्धा तुम्ही मागेपुढे बघणार नाही.
मंडळी तुम्ही धर्म धर्म मायनॉरिटी मायनॉरिटी चर्चा करताय Faizan Mustafa , vice-chancellor, NALSAR university of law, Hyderabad
यांचा इंडीयन एक्सप्रेस मधील लेख उल्लेखनीय असावा.
लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज?
हा त्याना अल्पसन्ख्यान्क अशी घटनेत तरतुद करावी लागेल. व त्यानुसार त्याना फायदे मिळतील
हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही.
https://en.m.wikipedia.org/wiki/Ministry_of_Minority_Affairs
साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला?
जैन धर्म अल्पसन्ख्यान्क असण्याचे फायदे घेत आहे. आणि शिवाय नीरव मोदी सारखे जैन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत आहेत.
>>> हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही.
लिंगायत बरेच पुढारलेले व सुस्थितीत आहेत. परंतु काहीसे कर्मठ आहेत.
>>> साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला?
अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून रद्द केला पाहिजे.
>>> लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज?
हे राजकीय आंदोलन आहे.
मी हार्दिक पंड्याच्या मतांशी सहमत नाही (बहुतेक जण नसतीलच) पण भाषा स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे अशा वेळी काहीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांचा दांभिकपणा जास्त उठून दिसतो. त्यांना फक्त भाजप, संघ, हिंदुत्व, मोदी यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये रस असतो हे एक निरीक्षण आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/hardik-pandya-in-trouble-to-be-booked-for-ambedkar-tweet/articleshow/63408314.cms
हो आताच वाचली बातमी. हे तर अजूनच अचंबित करणारं आहे. म्हणजे कसलीही शहानिशा न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश?
========================
तरीही मुद्दा राहतोच, ज्याने कुणी लिहिलं त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता इतर वेळेस गळे काढणार्यांना का बरे नसेल?
ही ट्वीट करणावर जर कारवाई झाली तर भारतीय न्यायसंस्था ही एक मूर्खसंस्था आहे असं मी मानायला चालू करेन.
====================
आरक्षणाचे उच्चवर्णीयांना असलेले लाभ काय आहेत हे त्या ट्वीट करणाराची कळायची पात्रता नसली तरी त्याला असं म्हणायचा अधिकार आहे. आंबेडकरांनाच वाईट वाटलं असतं हा याचिकाकर्त्यांचा मूर्खपणा बघून.
========================
सावरकरांना अतिरेकी म्हणण्याचं (मंजे तसं बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणण्याचं समर्थन करणारे पुरोगामी मूग गिळून गप्प.
प्रतिक्रिया
"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली
ठ्ठो . . . !
तुमच्यासारख्यांची मानसिकता
तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी
म्हणूनच तुम्ही दिवसातील २४
तुम्हाला वैयक्तिक पातळीवर या
मंडळी तुम्ही धर्म धर्म
उत्तम
म्हणजे
निरव मोदी असो की डी एस
का नाही?
>>> हा समाज किती मागासलेला
हे राजकीय आंदोलन आहे.
राजकीय आंदोलन या शब्दाचा अर्थ
अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून
अभिनंदन! सकाळीसकाळी
गजोधर बुवा
नसू देत ना. पण मनुस्मृतीच्या
'घटना रद्द करून, मनुस्मृती
मी हार्दिक पंड्याच्या मतांशी
चुकून इकडे टाकला प्रतिसाद,
ते ट्विटर खाते पंड्याचे
हो आताच वाचली बातमी. हे तर
अॅट्रोसिटी कायद्याप्रमाणे
सोपं आहे
ही ट्वीट करणावर जर कारवाई
Pagination