राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे.
मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत.
पुढच्या फेर्यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.
वर्गीकरण
वाचने
36427
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद दोन पानात विभागले
रामनाथ कोविंद पुढे
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत
In reply to रामनाथ कोविंद पुढे by गॅरी ट्रुमन
असे वाटते
In reply to राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत by श्रीगुरुजी
कदाचीत
In reply to असे वाटते by गॅरी ट्रुमन
मते
In reply to कदाचीत by दीपक११७७
बरोबर
In reply to मते by गॅरी ट्रुमन
ह्या धाग्याला "राष्ट्रपती
आतापर्यंत कोविंद यांना एकूण ४
मायावतींनी ३ दिवसांपूर्वी
मायावती या अत्यन्त धुर्त आहेत
In reply to मायावतींनी ३ दिवसांपूर्वी by श्रीगुरुजी
मायावतींना लालू प्रसाद यांनी
In reply to मायावती या अत्यन्त धुर्त आहेत by रामदास२९
Whole Punjab Unit of Chinese
चुकीची माहिती आहे
In reply to Whole Punjab Unit of Chinese by श्रीगुरुजी
कर्मचार्यांची काहीतरी समस्या
In reply to चुकीची माहिती आहे by हर्षद खुस्पे
भाजपाला मायावतींच्या
रामनाथ कोविंद विजयी
रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन!!
In reply to रामनाथ कोविंद विजयी by गॅरी ट्रुमन
सोनिया गांधी या जन्माने
In reply to रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन!! by संजय पाटिल
मीरा कुमार यांचे पती मंजुळ
In reply to सोनिया गांधी या जन्माने by सुबोध खरे
आय माय स्वारी
In reply to मीरा कुमार यांचे पती मंजुळ by श्रीगुरुजी
>>>यांनी भारतीय माणसाशी लग्न
In reply to सोनिया गांधी या जन्माने by सुबोध खरे
अभीनंदन
रामनाथ कोविंद यान्चे अभीनंदन.
निकाल
व्हिस्कि मे विष्णु बसे.रम मे
या नालायक नरेश आगरवालचे डोळे
In reply to व्हिस्कि मे विष्णु बसे.रम मे by प्रसाद_१९८२
फोडून काढायला पाहिजे याला ..
In reply to व्हिस्कि मे विष्णु बसे.रम मे by प्रसाद_१९८२
उदयनराजे भोसले यांचा जामीन
त्याने काय होइल ?
In reply to उदयनराजे भोसले यांचा जामीन by दशानन
उदयन भोसलेला काहीही होणार
In reply to उदयनराजे भोसले यांचा जामीन by दशानन
थोडे अवांतर: काही लोकांच्या
In reply to उदयन भोसलेला काहीही होणार by श्रीगुरुजी
+१
In reply to थोडे अवांतर: काही लोकांच्या by अत्रे
तुम्ही म्हणताय अशा लोकांना
In reply to +१ by श्रीगुरुजी
यांना किंमत उरली नाही याचा
In reply to तुम्ही म्हणताय अशा लोकांना by विशुमित
राजेंना अटक झाल्यास
In reply to यांना किंमत उरली नाही याचा by श्रीगुरुजी
तुम्ही म्हणताय अशा लोकांना
In reply to तुम्ही म्हणताय अशा लोकांना by विशुमित
तुम्ही म्हणताय अशा लोकांना किंमत उरली नाही पण चित्र वेगळंच पाहायला मिळतंय. "आया है राजा " ने दणाणून सोडलं सातारला. http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-udayanraje-bhosale...जरा त्या बातमीखालील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचा. 'महाराजां'ची किंमत कळेल.उपरोधक प्रतिसाद होता गुरुजी.
In reply to तुम्ही म्हणताय अशा लोकांना by श्रीगुरुजी
ओह्. मला उपरोध समजलाच नाही.
In reply to उपरोधक प्रतिसाद होता गुरुजी. by विशुमित
जरा त्या बातमीखालील
In reply to ओह्. मला उपरोध समजलाच नाही. by श्रीगुरुजी
वाचक सातार्याचे दिसतात. काय
In reply to जरा त्या बातमीखालील by विशुमित
इथल्या
In reply to जरा त्या बातमीखालील by विशुमित
04:22 PM
In reply to इथल्या by श्रीगुरुजी
ते रुपा गांगुलीचे बालतस्करी
इथे उत्तर मिळत नसतंय दादा.इथे
In reply to ते रुपा गांगुलीचे बालतस्करी by अभ्या..
मग ताज्या घडामोडी असले कशाला
In reply to इथे उत्तर मिळत नसतंय दादा.इथे by पुंबा
वाघेलांची सभा
शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द
मान गये गॅरी भाऊ !!!!
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
१९९० मध्ये विधानसभा
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
१९९० मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि जनता दलाने १८२ पैकी सुमारे १५० जागांवर युती करून निवडणुक लढवली. आणि उरलेल्या जागांवर दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. निवडणुकांमध्ये जनता दलाला ७० तर भाजपला ६७ जागा मिळाल्या. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत वि. प्र. सिंग यांचा जनता दल व भाजपची गुजरात व राजस्थान मध्ये युती होती. गुजरात मध्ये भाजपने १४ पैकी १२ व जनता दलाने १२ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. राजस्थान मध्ये भाजपने १३ पैकी १३ व जनता दलाने १२ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या.गॅरी ट्रुमन,
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
समजा एखादी गोष्ट पटली नाही
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
ऊर्जा मंत्री ---> उद्योग
In reply to समजा एखादी गोष्ट पटली नाही by अभिजीत अवलिया
कारण सरकारच्या प्रत्येक
In reply to समजा एखादी गोष्ट पटली नाही by अभिजीत अवलिया
कारण सरकारच्या प्रत्येक कृतीचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करणारा हा सेनेचा एकमेव नेता होता.असहमत. आजतगायत राणेंचा 'अभ्यासपूर्ण' (!) प्रतिवाद दिसलेला नाही. मागील वर्षी राणे विधानपरीषदेत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका करणारे व अनेक आरोप करणारे एक जोरदार भाषण केले होते. त्यातील बहुसंख्य आरोप निराधार होते. त्या भाषणानंतर इतर विरोधी पक्षनेत्यांनी वाहिन्यांवरील चर्चेत सांगितले होते की राणेंच्या भाषणाचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला कारण महत्त्वाच्या गंभीर विषयांवर बोलायचे सोडून ते निराधार आरोप करीत होते व ते आरोप मंत्र्यांनी लगेच आकडेवारीसहीत खोडून काढल्यामुळे विरोधकांची विश्वासार्हता कमी झाली आहे. राणे विरोधी पक्षनेता असताना १९९९ ते २००२ अशी लागोपाठ ३ वर्षे राज्याचे अंदाजपत्रक सादर झाले की भरपूर आकडेवारी देऊन त्या अर्थसंकल्पाची चिरफाड करणारा जवळपास एक पूर्ण पानी अभ्यासू लेख 'लोकसत्ता'मध्ये त्यांच्या नावाने प्रसिद्ध होत होता. तो लेख एखाद्या अनुभवी अर्थतज्ज्ञाने लिहावा इतका सविस्तर व अभ्यासू असायचा. राणेंसारखा फारसा न शिकलेला माणूस इतका अभ्यासू लेख लिहू शकेल का याविषयी सुरवातीपासूनच संशय होता. त्या लेखाचा खरा लेखक कोणतरी वेगळाच होता अशी वदंता होती. २००३ पासून तसा लेख प्रसिद्ध होणे बंद झाले. हा माणूस खरोखरच अभ्यासू असता तर त्यांच्याकडून सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर असे लेख आले असते. मुळात राणे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेना नेत आणि अभ्यास यांच्या ३६ चा आकडा आहे हे आजही दिसून येते. फुशारक्या, भावनिक मुद्दे, गुंडगिरी यापलिकडे सेना नेत्यांची मजल जात नाही. अभ्यास, चिंतन, विचार करणे इ. यांच्या कक्षेत येत नाही. राणेंनी अशा पक्षात आयुष्यातील बराच काळ घालविलेला आहे. काँग्रेसवासी झाल्यानंतरही या संस्कारात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण प्रतिवाद वगैरे निव्वळ गफ्फा आहेत.ते भाजपत परत जाणार नाहीत असे
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
ते भाजपत परत जाणार नाहीत असे म्हणाले आहेत. मला वाटते की १९९९ चा अनुभव लक्षात घेऊन वाघेला भाजपमध्ये परत आल्यापेक्षा स्वतंत्रपणे लढले तर काँग्रेसचे जास्त नुकसान करतील असे वाटून अमित शहांनी त्यांना निवडणुका होईपर्यंत थांबायला सांगितले असावे.देवेगौडा, पवार, केशुभाई पटेल अशा इतर अनेक नेत्यांप्रमाणेच वाघेला is a spent force. त्यांचे राजकीय जीवन आता जवळपास संपुष्टात आले आहे. ते आता काँग्रेसमध्ये राहिले किंवा काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात गेले किंवा स्वतःचा वेगळा पक्ष काढला तरी कोणत्याही पक्षाला फारसा फायदा/तोटा होणार नाही व त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. काँगेसने मुळात गुजरातमध्ये १९९५ नंतर नवीन नेतृत्व आणण्यासाठी जवळपास काहीच केले नाही. कधी वाघेला, कधी माधव सोळंकी (आणि नंतर भरत सोळंकी), कधी केशूभाई पटेलांना गुपचुप पाठिंबा इ. वरच काँग्रेस विसंबून राहिली. भाजपच्या हिंदु कार्डला उत्तर म्हणून काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळून पाहिले. परंतु त्याचा उपयोग शून्य झाला. चिमणभाई पटेलसारख्या खमक्या नेत्यानंतर काँग्रेसला आजपर्यंत तिथे योग्य नेता मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे.गुजरातमध्ये काँग्रेस
In reply to ते भाजपत परत जाणार नाहीत असे by श्रीगुरुजी
काँग्रेसबद्दल इतका विचार
In reply to गुजरातमध्ये काँग्रेस by गॅरी ट्रुमन
काँग्रेसबद्दल इतका विचार
In reply to काँग्रेसबद्दल इतका विचार by मोदक
नवीन पटनायक
एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे.
भारतीयांना मुंबईत येण्यासाठी
In reply to एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे. by पिलीयन रायडर
मनोहर जोशी-बाळासाहेब ठाकरे
In reply to भारतीयांना मुंबईत येण्यासाठी by मोदक
त्यावर सामनात लिहिताना
In reply to मनोहर जोशी-बाळासाहेब ठाकरे by गॅरी ट्रुमन
त्यावर सामनात लिहिताना बाळासाहेबांनी 'तशीच वेळ आली तर हल्लेखोर ज्या रंगाचा असेल तो रंग हिंदुस्तानातून मिटवून टाका' असे म्हटले होते.याचे मी ऐकलेले वर्जन असे आहे की "ज्या रंगाची गोळी माझा वेध घेईल तो रंग हिंदूस्थानातून मिटेल" तुम्ही म्हणत आहात त्या वाक्यामध्ये आवाहन आहे तर मी म्हणतो आहे त्यात त्यांनी (त्यांच्या अनुषंगाने) वस्तुस्थिती मांडली होती, जी किमान महाराष्ट्राच्या बाबतीत खरी होती. अगदी रंग नामशेष झाला नसता पण दंगली नक्की झाल्या असत्या.शक्यता
In reply to त्यावर सामनात लिहिताना by मोदक
मिटवा असे म्हटले होते. 'गोळी
In reply to शक्यता by गॅरी ट्रुमन
बाळासाहेब अशी वक्तव्ये
In reply to भारतीयांना मुंबईत येण्यासाठी by मोदक
असहमत.
In reply to बाळासाहेब अशी वक्तव्ये by श्रीगुरुजी
लोकसंख्या कमी करायचे अजूनही
In reply to असहमत. by मोदक
http://www.loksatta.com/desh
In reply to एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे. by पिलीयन रायडर
http://indiatoday.intoday.in