शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
वर्गीकरण
वाचने
119771
प्रतिक्रिया
329
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला एवढे पटत कि लोक मते द्याल
तशी गर्दी अनेकांच्या
In reply to मला एवढे पटत कि लोक मते द्याल by एकुलता एक डॉन
कैच्या कै! म्हणजे विरोध वगैरे
In reply to तशी गर्दी अनेकांच्या by श्रीगुरुजी
मोदी लाट असून पण एवढी मते
In reply to तशी गर्दी अनेकांच्या by श्रीगुरुजी
अनेकवेळा अशी गर्दी दिसते.
In reply to मोदी लाट असून पण एवढी मते by एकुलता एक डॉन
अनेकवेळा अशी गर्दी दिसते.
In reply to मोदी लाट असून पण एवढी मते by एकुलता एक डॉन
अहो शुकशुक विजुभाऊ,
नाही हो. पक्की मते वगैरे काही
In reply to अहो शुकशुक विजुभाऊ, by जेम्स वांड
आणि अशी कोणती गोष्ट होती की
In reply to नाही हो. पक्की मते वगैरे काही by विजुभाऊ
या वेळेस शिवसेने ने नक्की असे
श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल तर
In reply to या वेळेस शिवसेने ने नक्की असे by आदूबाळ
खरा माना असं म्हणालो का? वाचा
In reply to श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल तर by श्रीगुरुजी
तो अहवाल अत्यंत पक्षपाती व
In reply to खरा माना असं म्हणालो का? वाचा by आदूबाळ
त्या "आतल्या" गोष्टी आहेत.
त्या "आतल्या" गोष्टी आहेत.
माझ्यामते पोलिस,निमल्ष्करी
१९९२-९३ ची दंगल दोन भागात
In reply to माझ्यामते पोलिस,निमल्ष्करी by कानडाऊ योगेशु
सूर्यराव (हा भिवंडीचा
In reply to १९९२-९३ ची दंगल दोन भागात by श्रीगुरुजी
बहुतेक हेच नाव होते.
In reply to सूर्यराव (हा भिवंडीचा by आदूबाळ
टाईमलाईन्स
In reply to १९९२-९३ ची दंगल दोन भागात by श्रीगुरुजी
तुमच्या मेंदूची रॅम किती आहे.
In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन
शत प्रतिशत सहमत !
In reply to तुमच्या मेंदूची रॅम किती आहे. by मोदक
धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे
In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन
धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे
In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by श्रीगुरुजी
सुपारी द्यायची आहे काय? ;)
In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by उपाशी बोका
गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by उपाशी बोका
गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी एकच आहेत काय?नाही.सुधाकररावांचा उत्तराधिकारी
In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन
सुधाकररावांचा उत्तराधिकारी नेमण्याच्या आमदारांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यावेळी हा निर्णय दिल्लीवर सोडायचे ठरविले. माझ्या आठवणीप्रमाणे ही बैठक २६ फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर ४-५ दिवस सुशीलकुमार शिंदे, पद्मसिंग पाटील अशा नावांची चर्चा होत राहिली. पण ३ की ४ मार्चला नरसिंह रावांनी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून परत पाठवायचा निर्णय जाहिर केला. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.नाईकांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी नवीन मुख्यमंत्री नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसमध्ये एक पवारांचा गट होता, तर दुसरा गट पवार विरोधकांचा होता ज्यात शंकाराव चव्हाण, विलासराव देशमुख, पुण्यातील प्रकाश ढेरे, विठ्ठलराव गाडगीळ, सुशीलकुमार शिंदे इ. चा समावेश होता. परंतु पवार समर्थकांची संख्या जास्त होती. पवार मुंबईत येऊन जातीने सूत्रे हलवित होते. त्यांना आपल्या समर्थकाला मुख्यमंत्री करायचे होते. एकंदरीत बहुसंख्य आमदार पद्मसिंह पाटलांच्या बाजूने दिसत होते. दुसरीकडे दिल्लीत नरसिंहराव दिल्लीतून अत्यंत धूर्तपणे सूत्रे हलवित होते. बाबरी मशीद प्रकरण त्यांच्या अंगावर शेकू पहात होते. त्यांना हटविण्याची कारस्थाने सुरू झाली होती. परंतु त्यांच्या विरोधात अर्जुनसिंग व पवार असे दोन तगडे नेते होते व या दोघांमध्ये काँग्रेस समर्थक विभागले गेले होते. अर्जुनसिंगांची सुरवातीपासूनच १० जनपथशी जवळीक होती. अशा वेळी दोघांपैकी निदान एक विरोधक तरी संपवावा अशा चाली नरसिंहराव रचत होते. मुंबईत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत पद्मसिंह पाटील पुढे होते तरी त्यांच्या नावावर एकमत होत नाही असे कारण दाखवून नरसिंहरावांनी केंद्रीय निरीक्षक मुंबईत पाठविले. निरीक्षक मुंबई विमानतळावर उतरल्या उतरल्या त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली. "आम्ही इथे डोकी मोजायला आलेलो नाही" असे निरीक्षकांनी सांगताच पद्मसिंह पवारांचा पत्ता कट झाल्याचे व नरसिंहरावांनी नक्की केलेले नाव आमदारांना सांगण्यासाठी निरीक्षक मुंबईत आल्याचे पत्रकारांनी ओळखले. नरसिंहरावांनी धूर्तपणे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांचे नाव नक्की करून त्यांना बोलावून या निर्णयाची माहिती दिली. अपेक्षेप्रमाणे पवारांनी मुंबईत परत जाण्यास नाखुषी दर्शविली कारण त्यांना नरसिंहरावांच्या जागी बसायचे होते. नंतर नरसिंहरावांनी धूर्तपणे पवारांना सांगितले की महाराष्ट्र अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे व अशा वेळी तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. समजा तुम्हाला मुंबईत परत जायचे नसेल तर मग मी आमदारांमधून वेगळ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करीन. हे ऐकल्यावर पवारांचे धाबे दणाणले. आधीच नाईकांनी पवारांना व त्यांच्या समर्थकांना बरेच त्रस्त करून सोडून त्यांच्या साम्राज्याला हादरे दिले होते. आता नाईकांच्या जागी आपल्या विरोधातला एखादा नवीन माणूस आला तर आपला महाराष्ट्रातील उरलासुरला प्रभावही कमी होईल हे ओळखून पवारांनी अत्यंत नाईलाजाने केंद्रातील मंत्रीपद सोडून राज्यात परत जायचे कबूल केले व अशा तर्हेने नरसिंहरावांनी आपला एक प्रबळ प्रतिस्पर्धी विनासायास दूर केला.श्रीगुरुजी,
In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी
जी.के. मूपनार
In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी
गुरुजी छान विश्लेषण...
In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी
विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा
In reply to गुरुजी छान विश्लेषण... by विशुमित
विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा ह्या मुद्द्याने सुद्धा पवारांना पंतप्रधान होण्यास अडथळा निर्माण झाला होता.नामांतराचा अजिबात संबंध नाही. पवारांना पंतप्रधान होण्याची एकमेव संधी १९९१ मध्ये होती. नामांतर १९९४ मध्ये झाले. पवारांनी १९७८ पासून अनेकांचा विश्वासघात केला होता. १९७८ मध्ये त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केल्यानंतर ते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना घालविण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यानच्या काळात पुण्यात नाक खुपसून कलमाडीच्या माध्यमातून विठ्ठलराव गाडगीळांना शह देण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांनीच गाडगीळांना १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पाडले. १९७८ ते १९८६ या काळात काँग्रेसबाहेर असताना ते काँग्रेसला व इंदिरा गांधींना सपाटून शिव्या घालायचे. त्यामुळे गांधी घराण्याचा त्यांच्यावर फारसा विश्वास कधीच नव्हता. एकंदरीत त्यांनी महाराष्ट्रात व काँग्रेसमध्ये अनेक शत्रू निर्माण करून ठेवले होते. त्यामुळेच १९९१ पंतप्रधान होण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातूनसुद्धा पुरेसा पाठिंबा मिळाला नव्हता.चव्हाण, देशमुख, पाटील यांना कुणब्या पवारांच्या नेतृत्वात राहायचं नव्हतं, हे पण सत्य आहे. मला जातीय टिपणी करायची नाही पण अजून ही लोक खाजगीत असंच बोलतात... असो..कारणे वरीलप्रमाणेच. अर्थात पवार हे ९६ कुळी मराठाकिंवा श्रेष्ठ मराठा समजले जात नव्हते हे सुद्धा सत्य आहे.(मराठा स्ट्रॉंग मन ही कुठल्या बहाद्दराने पवारांना उपाधी दिली काय माहित?)इंग्लिश माध्यमांनी हा शद्ब शोधला.परंतु पवार समर्थकांची संख्या
In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी
वर याचे स्पष्टीकरण दिले आहे.
In reply to परंतु पवार समर्थकांची संख्या by चिनार
<<<<पद्मसिंह पाटील पवारांचे
In reply to वर याचे स्पष्टीकरण दिले आहे. by श्रीगुरुजी
माझे मत
त्यावेळी बाळासाहेबांनी
In reply to माझे मत by सौन्दर्य
द्यायला नको होते?
In reply to त्यावेळी बाळासाहेबांनी by मराठी_माणूस
खंडणीच्या बदल्यात
In reply to त्यावेळी बाळासाहेबांनी by मराठी_माणूस
हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी,
In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी
बाळासाहेब/शिवसेनेने खंडणी
In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी
हा हा
In reply to बाळासाहेब/शिवसेनेने खंडणी by जेम्स वांड
पुरावे
In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी
शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि
शिवसेनेने मागील ५१ वर्षात
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील
अत्यंत पोकळ प्रश्न आहे. वरील
In reply to शिवसेनेने मागील ५१ वर्षात by श्रीगुरुजी
उत्तर मिळाले. धन्यवाद!
In reply to अत्यंत पोकळ प्रश्न आहे. वरील by हतोळकरांचा प्रसाद
चला हे एक बरे झाले! आता
In reply to उत्तर मिळाले. धन्यवाद! by श्रीगुरुजी
भाजपचे नाव घातले तर पुष्कळ
In reply to चला हे एक बरे झाले! आता by हतोळकरांचा प्रसाद
पहा बरे किती सिलेक्टिव्ह असतो
In reply to भाजपचे नाव घातले तर पुष्कळ by श्रीगुरुजी
तेच विचारतोय मी. शिवसेनेने
In reply to पहा बरे किती सिलेक्टिव्ह असतो by हतोळकरांचा प्रसाद
हाहा! तेच तेच परत परत
In reply to तेच विचारतोय मी. शिवसेनेने by श्रीगुरुजी
जलयुक्त शिवार यशस्वी नाही आहे
In reply to हाहा! तेच तेच परत परत by हतोळकरांचा प्रसाद
>>> शिवजलक्रांती योजना होती
In reply to हाहा! तेच तेच परत परत by हतोळकरांचा प्रसाद
प्रश्नावर प्रश्न
In reply to >>> शिवजलक्रांती योजना होती by श्रीगुरुजी
मी याचे उत्तर आधीच दिले आहे.
In reply to प्रश्नावर प्रश्न by हतोळकरांचा प्रसाद
बरं मग ते शिवजलक्रांतीचं झालं
In reply to मी याचे उत्तर आधीच दिले आहे. by श्रीगुरुजी
>>> आतापूरता हा सदा दुष्काळी
In reply to प्रश्नावर प्रश्न by हतोळकरांचा प्रसाद
दंडवत घ्या गुरुजी! तरी बरं
In reply to >>> आतापूरता हा सदा दुष्काळी by श्रीगुरुजी
जलयुक्त शिवार ही योजना
In reply to दंडवत घ्या गुरुजी! तरी बरं by हतोळकरांचा प्रसाद
दंडवत वर घातला आहेच!
In reply to जलयुक्त शिवार ही योजना by श्रीगुरुजी
मूळ योजना जून २०१५ मध्ये सुरू
In reply to दंडवत वर घातला आहेच! by हतोळकरांचा प्रसाद
वरील प्रतिसाद नीट वाचा!
In reply to मूळ योजना जून २०१५ मध्ये सुरू by श्रीगुरुजी
फुकाची बढाई
In reply to वरील प्रतिसाद नीट वाचा! by हतोळकरांचा प्रसाद
प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन
In reply to फुकाची बढाई by lakhu risbud
नुकत्याच झालेल्या शेतकरी
In reply to जलयुक्त शिवार ही योजना by श्रीगुरुजी
=)) =))
In reply to नुकत्याच झालेल्या शेतकरी by आदूबाळ
+१
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील
नक्की काय योगदान आहे?
In reply to +१ by अनुप ढेरे
सरकॅझम समजैना का काय गुर्जी
In reply to नक्की काय योगदान आहे? by श्रीगुरुजी
फिदी फिदी फिदी . . . लोल
In reply to सरकॅझम समजैना का काय गुर्जी by अनुप ढेरे