मोदीं सरकारची ३वर्षे
बस हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. टिव्हिवर ही आणि अशाप्रकारच्या बर्याच जाहिराती पाहुन भारावुन गेलो होतो. यावेळेस मत मोदींनाच द्यायचे असे ठरविले.
मिडीयात सातत्याने येणारा गुजरातचा विकास त्याच्या बातम्या, देशाला गुजरातसारखेच प्रगत करणार वैगरे ऐकुन, वाचुन देशाला एक विकासपुरूष मिळणार याची खात्रिच झाली होती.निवडणुकीच्या काळात देशाला मोदींची किती गरज आहे काँग्रेस कशी भ्रष्ट आहे यावरच चर्चा चालायच्या.
काही मित्रांना मोदी हे हिंदुत्ववादी असल्याने आवडत होते. हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकार होणार असे त्यांचे म्हणने होते. मला मात्र हिंदुत्व वैगरे गोष्टित रस नव्हता. दलित असल्याने हिंदुराष्ट्र या शब्दाची भिती वाटे. हिंदुराष्ट्र झाले तर पुन्हा जुन्या वर्णव्यवस्थेला बळ मिळणार आणि ज्या वाईट अवस्थेतुन आंबेडकर साहेबांनी संविधानाच्या माध्यमातुन आम्हाला बाहेर काढले त्याचे खच्चिकरण करण्याचे प्रयत्न होणार याची भिती वाटे. पण मोदींनी संपुर्ण प्रचारात धार्मिक मुद्दे काढले नाहित. सबका साथ सबका विकास यावरच त्यांचा भर राहिला.मोदींनी मनावर मोहिनी केली .
अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार भारतात आले. त्याला आता तिन वर्ष होउन गेली. ह्या तिन वर्षात काही ठोस असे झाले नाही असे वाटतेय. नोटबंदीने जीव नकोसा केला होता.एकीकडे देशातील जनतेला कँशलेस व्यवहार करा सांगायचे दुसरीकडे चारहुन जास्तवेळा बँकेत आलात तर अमुक तमुक रुपये चार्ज द्यावा लागेल अशी व्यवस्था करायची। त्यात आता जिएसटी काय करतोय कुणास ठाउक.
काही मित्रांच्या मते याचे फायदे पुढे दिसतील मोदी योग्य मार्गावर आहेत. काही कळेनासे झाले आहे. मात्र एक गोष्ट नक्की काँग्रेसच्या काळात हा १०००० कोटींचा तो २०००० कोटींचा घोटाळा झालाय असे ऐकायचो पण सामान्य माणसाला झळ लागायची नाही आता मात्र झळा जाणवतायत.
नक्की ह्या सरकारने देशपातळीवर काही चांगले बदल घडवलेत का? भविष्यात आता मोदी जे निर्णय घेतात ते योग्य ठरू शकतील का? याबद्दल मिपाकरांचे काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मोदी वाईट्ट आहेत हे मान्य जरी
GST मुळे करा च्या नाड्या
>>पण इंदीरा गांधींनी काही
इंदिरा गांधी नी बँकांचे
??
ह्या तिन वर्षात काही ठोस असे
ठोसची व्याख्या मला करता येणार
थोडक्यात मोदी सरकार लोकांना
बरोबर
आम्हा सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा होत्या.......
बरोब्बर काका!
निराशा
माझ्या मते ह्या सरकारच्या
वर्षाला एक कोटी रोजगार देणार
??
एकूणच लोकांचा दृष्टीकोन दिसतो
उत्तम
हिंदुराष्ट्र आणि दलित
तुम्ही कितीही कष्ट करा,
समृद्धी महामार्ग फक्त सरकारी
ज्या काळात खासगी बँकांचे
??
स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी
सहमत
दिवस भरले.
कोळसा कितीही उगाळला
मला तरी सगळे मूद्दे मान्य....पण....
साधारणपणे २०१०-११ पासून
समतोल भाष्य
मोदी सरकार बद्दल माझ्या
अगदी बरोबर.
एक मत
आशू जोग यांच्या मूळ धाग्यावर
मोदीविरोधकांची खालावलेली
रालोआ सरकारचे १ वर्ष पूर्ण
:)
रालोआ सरकारचे १ वर्ष पूर्ण
रालोआ सरकारचे १ वर्ष पूर्ण
भारताला महासत्ता बनवायचे आहे, प्रगती करायची आहे का?
+१००
+१
प्रचंड सहमत
काही काळ कशाला ? मोदींनी
मग तूर डाळ २०० रु पर्यन्त
+ २०,००,०००
(चच्चा मोड ऑन)
प्रचंड सहमत. आणि अतिशय
खरंय. मला सुद्धा हा प्रश्न
तुम्हा तिघांच्या
मोदींचा इस्राएल दौरा हा