लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
वाचने
74234
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हात्रे,
In reply to "पाहिलीये" तरी कुठे प्रमाण by डॉ सुहास म्हात्रे
संक्षी, तुमची इयत्ता सांगून
In reply to म्हात्रे, by संजय क्षीरसागर
इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या
In reply to म्हात्रे, by संजय क्षीरसागर
इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या मनात करुन घेतली तरी काम होईल.मन ? हे मन तर लै खट्याळ असतं आणि त्या मनाचा लब्बाड कंप्युटर बंद करून मगच त्याच्यातून उत्तरे बाहेर (कशी ? काय ? कोण जाणे :D ) काढायची असतात ना, तुमच्याच पूर्वीच्या एका उपदेशानुसार ???!!! मग आता त्या लब्बाड मनातल्या मनात काही तरी करायचा सल्ला कसा काय देताय, आँ ?! =)) =)) =))म्हात्रे !
In reply to इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या by डॉ सुहास म्हात्रे
ठीक आहे, थोडक्यात...
In reply to म्हात्रे ! by संजय क्षीरसागर
एकदम खुष !
In reply to ठीक आहे, थोडक्यात... by डॉ सुहास म्हात्रे
पोदुला
In reply to एकदम खुष ! by संजय क्षीरसागर
अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून,
In reply to धाग्याची वाटचाल खालील by डॉ सुहास म्हात्रे
काही सदस्यांना
सहजीवनाची गरज
रेनकोट
है शाबास २०० झाले कि
200 झाले ? मग हा 201
In reply to है शाबास २०० झाले कि by सुबोध खरे
या लेखावरील काही रिप्लाईज हे
लेखनातून कायम स्वानुभव किंवा अनुभवाचा आभाव व्यक्त होतो !
In reply to या लेखावरील काही रिप्लाईज हे by वेशीवरचा म्हसोबा
तुम्ही ज्याला हिंमत करुन
In reply to लेखनातून कायम स्वानुभव किंवा अनुभवाचा आभाव व्यक्त होतो ! by संजय क्षीरसागर
एकदम बरोब्बर !
In reply to तुम्ही ज्याला हिंमत करुन by वेशीवरचा म्हसोबा
वैवाहिक बलात्कार
@ अॅमीबाई
जमलं तर marital rape ची wiki वाचून काढा.ज्यांची धारणा लग्न म्हणजे एकाच पुरुषाकडून होणारा रोजचा बलात्कार अशी आहे त्यांना सहजीवन कळण्याची शक्यता शून्य ! तस्मात, असले फालतू विचार वाचायचं तुम्ही सुद्धा थांबवाल तर प्रतिसादातून दिसणारा उद्वेग कमी होण्याची शक्यता जास्त . २)ठीक. बाईचं तळ्यात मळ्यात चालू आहे वाटत.इतक्या वेळानं का होईना तुम्हाला मुद्दा समजला हे काय कमीये ! ३)तुमची मतं कळली काय लायकीची आहेत. अनुबंध कृतज्ञता वगैरेच्या आवरणाखाली केवळ आपल फोबियां आणि इन्सेक्युरिटी लपवताय.नेमकी उलटी परिस्थिती आहे ! ज्यांना इन्सिक्योरिटी वाटते ते दुसर्यावर विश्वास टाकूच शकत नाहीत. साध्यासाध्या आनंदाच्या गोष्टीत, जिथे दोघांनी एकत्र एंजॉय करायचं, तिथे त्यांना दुसरा बळजबरी करतोयं असं वाटू शकतं. अशा लोकाच्या जीवनात लग्न अशक्य आहे कारण तो पारस्पारिक विश्वासाचा मामला आहे. इन फॅक्ट, ज्याला आपल्या निर्णयाची खात्री नाही अशी व्यक्ती कुणाबरोबरही कायम साशंक राहाणार आणि जोडीदाराच्या कधीही प्रेमात पडू शकणार नाही. कारण प्रेम विश्वासातून निर्माण होतं. प्रेम हा तुम्ही म्हणत असलेल्या `फोबियां आणि इन्सेक्युरिटी ' वर एकमेव उपाय आहे. ४)असो तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.हा मात्र तुमच्यादृष्टीनं योग्य निर्णय असू शकतो. माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात !माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या
In reply to @ अॅमीबाई by संजय क्षीरसागर
माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात !व्हय द्येवा म्हाराजा, शिरी शिरी शिरी स्वामीम्हाराजा ! तुम्च द्येवुळ कुटंसं हाय म्हनाव ? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हायला काय काय म्हुन डिल्युजन आसतात येकेकाची *yahoo* लईच कटिन हाय कि रे खर्र्या द्येवा म्हाराजा *fool* *dash1*गब्रिएल यांचे सर्व लेखन !
In reply to माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या by गब्रिएल
गब्रिएल भाऊ ..
In reply to माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या by गब्रिएल
ओ टफी
मग काय ठरलं शेवटी?
काय राव...
In reply to मग काय ठरलं शेवटी? by मुक्त विहारि
ह्या आठवड्यात बहूदा पुण्याला येत आहे....
In reply to काय राव... by सतिश गावडे
मी आहे...
In reply to ह्या आठवड्यात बहूदा पुण्याला येत आहे.... by मुक्त विहारि
खफसारखी इथली व्यनि सुविधा पण
In reply to मी आहे... by सतिश गावडे
@ संक्षी.....
In reply to खफसारखी इथली व्यनि सुविधा पण by संजय क्षीरसागर
@ मुवी,
In reply to @ संक्षी..... by मुक्त विहारि
एखाद्या गोष्टीचा उपयोग तुम्ही कसे करता त्यावर त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते.एकदम बरोब्बर ! या पोस्टचा उपयोग लग्न या एका महत्वाच्या पर्यायाची विधायकता मांडण्यासाठी केला गेला. अर्थात, ज्यांना लग्न करुन मजा येत नाही ते करवादले आहेत, कदाचित त्यामुळे ते धागा भरकटवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला माझा इलाज नाही. जे लग्नाला घाबरलेले आहेत त्यांना लिव-इनची निष्फलता सांगण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना इथे प्रतिवाद जमला नाही, हे कदाचित या पोस्टचं यश आहे. ज्यांना कशातच काही मजा येत नाही ते केवळ फ्रस्ट्रेशन काढायला इथे येतात असा अनुभव आहे. ते एकसंध पोस्ट टाकू शकत नाहीत की एका ओरियंटेशननी विचार करु शकत नाहीत. अशा लोकांना किमान प्रतिसाद वाचून एक- विचार- दिशा मिळावी अशी आशा आहे. तुम्ही म्हणता तसा संकेतस्थळाच्या सुविधेचा उपयोग कोण कसा करतो यावर सगळं अवलंबून आहे, धागा कुणाचा आहे यानं फारसा फरक पडत नाही. आणि कट्टा म्हणाल तर मिपा हाच माझा ऑन-लाईन कट्टा आहे :) ज्याच्याकडे व्यक्त करण्यासारखं काही आहे त्याला बोललं काय आणि लिहीलं काय, काही फरक पडत नाही. इन फॅक्ट, धिस इज फास्टेस्ट अँड ऑलवेज टू द पॉइंट. आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता ! :)आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता !
In reply to @ मुवी, by संजय क्षीरसागर
तुमच्या सरळपणावर खुष झालो !
In reply to आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता ! by मुक्त विहारि
एकदा ओळख झाली की सगळी
In reply to तुमच्या सरळपणावर खुष झालो ! by संजय क्षीरसागर
@ संक्षी आणि विशूमित.....
In reply to एकदा ओळख झाली की सगळी by विशुमित
मुवी, फार साधी गोष्ट आहे
In reply to @ संक्षी आणि विशूमित..... by मुक्त विहारि
स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ.....
In reply to मुवी, फार साधी गोष्ट आहे by संजय क्षीरसागर
तुमचाच एक प्रतिसाद देत आहे....
In reply to मुवी, फार साधी गोष्ट आहे by संजय क्षीरसागर
छे हो !
In reply to तुमचाच एक प्रतिसाद देत आहे.... by मुक्त विहारि
एकदा ओळख झाली की सगळी
In reply to तुमच्या सरळपणावर खुष झालो ! by संजय क्षीरसागर
अर्थात, फोकस कायम मुद्यावरच असतो
In reply to एकदा ओळख झाली की सगळी by अभिजीत अवलिया
सहमत. प्रतिवाद करताना संबध
In reply to अर्थात, फोकस कायम मुद्यावरच असतो by संजय क्षीरसागर
स्व गवसलेल्या आणि आत्मज्ञान
In reply to खफसारखी इथली व्यनि सुविधा पण by संजय क्षीरसागर
आलात की फोनवा.
In reply to मी आहे... by सतिश गावडे