लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
वाचने
74105
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरेजी,
In reply to तुम्ही डॉक्टर असुन असे विधान by सुबोध खरे
जर एक स्त्री पाच माणसांबरोबर रत झाली असेल. तर प्रत्येक मूल जन्माला आल्यावर ६५ हजार रुपये खर्च होतील.प्रगोंच्या मुक्त लैंगिक व्यवस्थेत एक स्त्री कितीही पुरुषांबरोबर रत होऊ शकते. दिवसाला एक या (किमान) हिशेबानं, गर्भधारणा होईपर्यंत ती जर शंभर पुरुषांशी रत झाली असेल तर एका मुलामागे डीएनए टेस्टला १३ लाख रुपये लागतील :) ! पहिली गोष्ट हे पैसे भरणार कोण ? दुसरी गोष्ट त्या पुरुषांचा ट्रेस ठेवणार कोण ? पुढे ते सर्व जण टेस्टला तयार व्हायला हवेत आणि सरते शेवटी ती टेस्ट मान्य करुन, प्रगोंचं (माहिती नाही), पण इतर ९९ पुरुषांची जवाबदारी तो एकटा नरपुंगव स्वीकारेल काय ? आणि त्याही पुढे जाऊन, सदर नरपुंगवाची संप्रेरकं (डोपामाईन का काय ते), त्या स्त्रीला पाहून सिक्रीट झालं नाही तरीही तो त्या अपत्याचं संपूर्ण संगोपन करेल काय ?संक्षी,खालील प्रश्नाची उत्तरे
टफि, तुमचे विचार जुन्या जमान्यातले दिसतात !
In reply to संक्षी,खालील प्रश्नाची उत्तरे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
१.पुरुष हे नैसर्गीक polygamous आहेत यावर विज्ञानाने शिक्कामोर्तब केलेले आहे ,तरीही प्रेम या खुळचट संज्ञेला तुम्ही का रेटत आहात?२.एकाचवेळी अनेक स्त्रीयांशी संभोग करण्याची पुरुषांची फॅन्टसी असते हे आपल्याला माहीत नाही काय?ही पुरुषांनी पसरवलेली अफवा आहे. स्त्रीयांना सुद्धा अनेक पुरुषांबरोबर रत व्हायला तितकीच मजा येते याची तुम्हाला कल्पना दिसत नाही ! इन फॅक्ट स्त्रीयांचा क्लायमॅक्स-पॉइंट यायला पुरुषापेक्षा बराच दीर्घकाल लागतो त्यामुळे बहुतांश स्त्रीया आयुष्यात कधी ऑरगॅजम उपभोगूच शकत नाहीत. खरं तर याच कारणानं पुरुषांनी स्त्रीयांना कायम रिसिवींग रोल मधे ठेवलं आहे. जर एका वेळी स्त्री अनेकांशी रत झाली तर तिच्या ऑरगॅजमची शक्यता हमखास निर्माण होते. आणि याच लफड्यामुळे पुरुष स्त्रीयांना कायम वचकून असतात (ही उघड गोष्ट आहे. लग्न केल्यास विदा मागायची गरज उरणार नाही :) ३)३.मध्यमवयीन जोडप्यातले बहुतांश स्त्री पुरुष तरुण ,आकर्षक जोडीदाराची स्वप्न बघत असतात हे वास्तव वेगवेगळ्या सेक्स सर्व्हेमधुन पुढे आलेले असताना monogamyची स्तोम माजवत काय साध्य करायचे आहे?माझा तुम्हाला एकदम सुरुवातीला दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा ! अतृप्त कामेच्छा हे दुसरा जोडीदार हवा असं वाटण्याचं मूळ कारण आहे. ज्या जोडप्यात अनुबंध आणि जिव्हाळा आहे त्यांचा प्रत्येक संभोग अधिकाधिक सरस होत जातो कारण ते आपला आनंद एकमेकांशी शेअर करतात. याचा अर्थ फँटसी नसतेच असा नाही पण मी या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे :१) अपराध शून्य चित्तदशा (नो गिल्ट फिलींग), २) कमालीचा निवांतपणा आणि ३) एकमेकातला अनुबंध ! यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. तस्मात, वैविध्याचं आकर्षण केवळ फँटसी म्हणून असू शकतं पण पुरेशी मॅच्युरिटी असली की ज्या तीन गोष्टी विवाहित जोडप्यात जमून येतात त्याची खुमारी हिट-अँड-रनमधे कधीही मिळू शकणार नाही हे सहज लक्षात येतं.४)४.अपत्याची जबाबदारी पुरुषाची असते कारण तोच प्रोव्हाईड करु शकतो,जगभरात बापाचे नाव लावण्याची प्रथा कुठुन आली हे आपल्याला ठाऊक नाही काय????कदाचित तुम्हाल फक्त धागे काढण्यातच इंटरेस्ट आहे. प्रतिसाद काय आलेत ? ते आपण नीट वाचलेत का ? त्यावर आपण स्वतःचं मत तयार करु शकतो का ? या गोष्टींमधे काहीही रस दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी तुमच्या या विधानातून निर्माण होणारे प्रश्न वर प्रगोला ऑलरेडी दाखवून दिले आहेत. आता तरी वाचा :अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ?ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ?क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ?ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?प्रगो बहुदा या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाहीत. तुम्ही किमान प्रश्न जरी नीट वाचलेत तरी तुमच्या धागा काढण्याचं तुम्हालाच सार्थक झाल्यासारखं वाटेल.टफि साहेब
टफि साहेब
टफि साहेब
बहुप्रतिसादत्व आवडले
In reply to टफि साहेब by सुबोध खरे
ह्या क्लोन प्रतिसादाचे
In reply to टफि साहेब by सुबोध खरे
भ्रमण ध्वनीची कृपा )))---
करायला गेले एक ....
In reply to भ्रमण ध्वनीची कृपा )))--- by सुबोध खरे
धारणा आणि तथ्ये
काय ठरले म शेवटी?
ईट सिम्स यू आर इंटरेस्टेड इन
In reply to काय ठरले म शेवटी? by स्पा
Lol
In reply to ईट सिम्स यू आर इंटरेस्टेड इन by सतिश गावडे
अफलातून प्रतिसाद.
In reply to ईट सिम्स यू आर इंटरेस्टेड इन by सतिश गावडे
असं सग्ळ गुपित उघडं करायचं
In reply to ईट सिम्स यू आर इंटरेस्टेड इन by सतिश गावडे
ज्यांना अजूनही निष्कर्ष कळला नाही त्यांच्यासाठी
नॉर्मलस्त्री-पुरुषांसाठी सहजीवनाचा उत्तम पर्याय आहे. प्रगोंचे १० का काय ते पर्यायनॉर्मलस्त्री-पुरुषांसाठी नाहीत. नॉर्मल म्हणजे ज्यांना रोज शक्यतो घरचं जेवण लागतं, अपत्यप्राप्तीची इच्छा आहे आणि एकमेकांबरोबर, दोघांचं मिळून एकच सहजीवन जगण्याची इच्छा आणि तयारी आहे. २) प्रगो प्रणित मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याची जवाबदारी कुणाची आणि त्याचं संगोपन कसं होणार यावर ते स्वतः कोणतही उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या १० पर्यायातला लिव-इन पर्याय सुद्धा बाद ठरतो. ३) टफिचां नवे विचार मांडण्याचा प्रयत्न सदर विचार जुनाट आणि काल्पनिक असल्यानं फसला आहे.अजुन सगळे प्रतिसाद वाचले
संसार व कायदेशीर बलात्कार
In reply to अजुन सगळे प्रतिसाद वाचले by एमी
प्रश्नातच उत्तर आहे !
मागील पानावरील
फर्टिलिटीचा पॉइंट मान्य आहे पण तुमचा मूळ हुकला आहे
In reply to मागील पानावरील by एमी
.
In reply to फर्टिलिटीचा पॉइंट मान्य आहे पण तुमचा मूळ हुकला आहे by संजय क्षीरसागर
समजा अॅवरेज काळ १५ दिवस धरु,
In reply to फर्टिलिटीचा पॉइंट मान्य आहे पण तुमचा मूळ हुकला आहे by संजय क्षीरसागर
बरोबर ना ?
In reply to समजा अॅवरेज काळ १५ दिवस धरु, by सतिश गावडे
माझा रोख तुमच्या फक्त तुमच्या वरच्या प्रतिसादाकडे होता.
In reply to बरोबर ना ? by संजय क्षीरसागर
हायपोथेटीकल केस म्हणूनही
In reply to समजा अॅवरेज काळ १५ दिवस धरु, by सतिश गावडे
हायपोथेटीकल केस म्हणूनही वाचवत नाही हो असलं काही."आऊटलायर्स" ही संज्ञा अशी टोकाची परिस्थिती/व्यक्ती यांचा निर्देश करण्यासाठी निर्माण केली गेली आहे ! काहींना त्या टोकाच्या स्थळावर (आऊटलायर) रहायला इतके आवडते की ते त्या संज्ञेतल्या "आऊट" लाच "गेट आऊट" करून टाकतात. ;) =))कृपया, वरच्या प्रतिसादात
In reply to हायपोथेटीकल केस म्हणूनही by डॉ सुहास म्हात्रे
नीट वाचा
In reply to फर्टिलिटीचा पॉइंट मान्य आहे पण तुमचा मूळ हुकला आहे by संजय क्षीरसागर
एवढ्या सहजपणे स्त्रिया
In reply to नीट वाचा by एमी
मला देखील एक हायपोथेटिकल
In reply to एवढ्या सहजपणे स्त्रिया by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तुमचं परत तेच चालू आहे !
In reply to नीट वाचा by एमी
अपत्य संगोपनाचे पैसे आधीच वसूल करून मगच मुलं जन्माला घालावीतपुरुष म्हणाला मला अपत्याची गरज नाही तर स्त्री कुणाकडून पैसे वसूल करणार ? आणि पुन्हा नक्की कोण पुरुष अपत्य जन्माला जवाबदार आहे हे कसं ठरवणार ? तुमच्या सिस्टममधे संगोपनाचा खर्च ५ ते ७ लाख आहे तर कुठला पुरुष संग करण्यासाठी ही रक्कम मोजेल ?'आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' असल्या सिस्टीमचा भाग बनू नये.लग्न म्हणजे बलात्कारच हा शोध कुठून लावला ? का लग्नाचा तो एकच हेतू आहे असं तुम्हाला वाटतं ? लग्न म्हणजे दोघात मिळून एक आयुष्य जगणं आहे आणि सेक्स हा त्या सहजीवनाचा आनंद शेअर करण्याचा एक भाग आहे. प्रपंच हा बराच व्यापक विषय आहे.संगोपनाचा खर्च थोडा करेक्ट करतो
In reply to तुमचं परत तेच चालू आहे ! by संजय क्षीरसागर
मुक्त लैंगिक व्यवस्थेत
In reply to तुमचं परत तेच चालू आहे ! by संजय क्षीरसागर
तुमच्या विचारांचा वास्तवाशी मेळ बसत नाही
In reply to मुक्त लैंगिक व्यवस्थेत by एमी
अपत्याची जबाबदारी कोण घेणार हे ठरवून मगच अपत्य जन्माला घालावीत.अर्थात ! पण तुम्ही तर म्हणतायं आधी संगोपनाचा फुल खर्च पुरुषाकडून वसूल करावा. त्यात तुम्हाला विवाह मान्य नाही. त्यामुळे हे फारच इंप्रॅक्टीकल आणि हास्यास्पद आहे. २)प्रत्येक संगातून पोरं पैदा होतात का?हे बरोबरे पण नुसताच संग करायचा असेल तर मग सहजीवनाची तरी गरज काय ? ३)भारतीय कायदा '१५+ वर्षावरील बायकोसोबत नवर्याने केलेला संग हा बलात्कार नसतैच' असे का समजतो? कायद्याचं बोला!फारच उत्तम प्रश्न ! याला दोन कारणं आहेत : अ) कायद्याचं ड्राफ्टींग सुजाण आणि विधायक विचारसरणी असणारे करतात. विवाह हा दोन मॅच्युअर्ड व्यक्तीतला एकत्र राहाण्याचा करार आहे ही किमान समज ठेवून कायदा ड्राफ्ट केला गेला आहे. तुम्ही जो विचार करता (आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' ) तितका विक्षिप्त विचार कायद्यात अंतर्भूत नाही. ब) जर उपरोल्लेखित विक्षिप्त विचार करणारे लोक असतील तर थोडा जरी मतभेद झाला तर रोज सकाळी उठून बलात्काराची तक्रार करायला अशा व्यक्ती पोलीस स्टेशन गाठतील आणि अशा निर्बुद्ध केसेस इतक्या बेसुमार होतील की सगळी समाज आणि न्याय व्यवस्थाच कोलमडेल. तस्मात, अशा व्यक्तींनी विवाहापासून दूर राहावं यासाठी ती तरतूद असावी. ४)मी पहिल्या प्रतिसादात जे उदाहरण दिले आहे तिला असल्या प्रवचनाचा काहीही फायदा होणार नाहीबरोबर आहे. आयुष्यात किती आनंद मिळणार आणि ते किती सुखाचं होणार हे व्यक्तिगत दृष्टीकोन आणि बुद्धिमत्ता यावर अवलंबून आहे. मला सुद्धा चार मुलं असती तर कदाचित अशीच ओढाताण झाली असती ! म्हणजे धाकट्याचा अजून अभ्यास घ्यायला लागतोयं, मोठी मुलगी लिव-इनमधे राहायचं म्हणतेयं, धाकटीला उच्चशिक्षणासाठी घर जामीन ठेवून कर्ज घ्यायचंय, थोरले सुपुत्र आणि सुन पाळणाघराची उत्तम सोय म्हणून बरोबर राहातात, पत्नीशी गप्पा मारायला मोकळा वेळ ती हॉस्पिटलमधे अॅडमिट झाल्यावर मिळतो, आणि या सगळ्या उपद्व्यापात जीवाला थोडा विरंगुळा म्हणून मी दुसरीकडे सूत जमवलंय ..... वगैरे. थोडक्यात, संसार किती वाढवायचा हे समजलं नाही की परिणाम भोगावे लागणारच. ५) बाय द वे, वर तुम्ही म्हटलंयसध्याची लग्नव्यवस्था ही उच्च वर्गातले पुरुष आणि निम्न वर्गातल्या स्त्रिया यांच्यावर अतिप्रचंड अन्याय करणारी आहे.मला एका गोष्टीचं कायम नवल वाटतं , पब्लिकला स्वतःपेक्षा दुसरा काय करतो याचीच पडलेली असते :) ! तुम्ही वरील दोन पैकी नक्की कोणत्या गटात येता ? आणि विवाहाचा तुम्हाला नेमका काय त्रास वाटतो ?तुमचं चालू द्या....
In reply to तुमच्या विचारांचा वास्तवाशी मेळ बसत नाही by संजय क्षीरसागर
ं मनेका गांधींनी स्वतःच्याच विधानावर
In reply to तुमचं चालू द्या.... by एमी
"It is considered that the concept of marital rape, as understood internationally, cannot be suitably applied in the Indian context due to various factors like level of education/illiteracy, poverty, myriad social customs and values, religious beliefs, mindset of the society to treat the marriage as a sacrament etc."विवाह हा भारतीय संस्कृतीनं मानवाच्या समग्र जीवनाचा विचार करुन जगापुढे ठेवलेला विधायक पर्याय आहे. ( इंटरेस्ट असेल तर याविषयी माझे सुरुवातीचे प्रतिसाद वाचावे). मनेका बाईंना विवाह संकल्पने मागच्या या समग्र परिमाणाची कल्पनाच दिसत नाही आणि ज्यावेळी त्यांनी वैवाहिक बलात्काराची भंपक कल्पना मांडली त्या वेळी ही नव्हती. अर्थात, नंतर त्यांना किमान स्वतःच्या विधानातली व्यर्थता आणि अवास्तविकता कळली आणि त्यांनी ते मागे घेतलं, त्यासाठी मग भले त्या काहीही कारणं देवोत. तुम्हाला बहुदा त्यांच्या ओरिजिनल विधानाच्या प्रभावातून अजून सुद्धा बाहेर पडता येत नाही असं तुमच्या प्रतिसादांवरुन दिसतंय.काय वाचता आणि काय लिहता...
In reply to ं मनेका गांधींनी स्वतःच्याच विधानावर by संजय क्षीरसागर
तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल तर बघा
In reply to काय वाचता आणि काय लिहता... by एमी
Answering a question in Rajya Sabha on March 10, Women and Child Development Minister Maneka Gandhi said, “It is considered that the concept of marital rape, as understood internationally, cannot be suitably applied in the Indian context due to various factors like level of education/illiteracy, poverty, myriad social customs and values, religious beliefs, mindset of the society to treat the marriage as a sacrament etc.” The same statement had been read out in Rajya Sabha in April 2015 by Minister of State for Home Haribhai Parathibhai Chaudhary.कसले कॉमेडी आहात ओ तुम्ही!
In reply to तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल तर बघा by संजय क्षीरसागर
तुमचं वाचन कमी पडतंय का आकलन हे कळायला मार्ग नाही
In reply to कसले कॉमेडी आहात ओ तुम्ही! by एमी
Months after her statement that "concept of marital rape cannot be applied in the Indian context" created some controversy, Union minister Maneka Gandhi on Tuesday said even if there was a law against it, women are unlikely to complain about this kind of abuse.The Minister for Women and Child Development said women could instead file complaint of marital rape under the existing Domestic Violence law.तुम्हाला इंग्रजी कळत नसेल तर मराठीतून सांगतो. मनेका बाईंना त्यांच्या विधानातला भंपकपणा कळल्यामुळे त्यांनी तसा कोणताही कायदा भारतीय जीवनशैलीत आणता येणार नाही असा स्टँड घेतला आणि तदनंतर स्त्रीयांनी सदर प्रकारची तक्रार असेल तर ती डोमेस्टीक वायलंस म्हणून दाखल करावी असं म्हटलं. त्यांनी स्वतःचा स्टँड केव्हाच बदललायं, तुम्ही मात्र चुकीच्या स्टँडवर अजूनही अडकून आहात.इंग्रजी कळत असेल आणि संपूर्ण बातमी वाचायची असेल तर
In reply to तुमचं वाचन कमी पडतंय का आकलन हे कळायला मार्ग नाही by संजय क्षीरसागर
आणि
In reply to इंग्रजी कळत असेल आणि संपूर्ण बातमी वाचायची असेल तर by संजय क्षीरसागर
We have a law already on violence against women and that includes marital rape. The point is that there has never been a complaint under it, never...We can use domestic violence (law) and then build on it but at the moment there is not even one complaint," she told an All Women Journalists' Warkshop at Vigyan Bhawan.आता तरी सदर प्रकाश तुम्हाला ही पडो ही कामना : )आधीतर युटर्न म्हणत म्हणत
In reply to आणि by संजय क्षीरसागर
तुम्ही जगाच्या मागे दिसता !
In reply to आधीतर युटर्न म्हणत म्हणत by एमी
जर marital rape भारतात क्राइम आहे तरमग तुम्ही म्हणता ती जगबुडीची सिचुएशन का आली नाही ?बाईश्री, एकतर तुमच्या आदर्श मनेकाबाईंनीच मॅरिटल रेपची तक्रार डोमेस्टिक वायलंसखाली गुदरायला सांगितली आहे. तस्मात, तुमची मॅरिटल रेपच्या गुन्ह्याची व्यथा निकालात निघाली आहे (किमान इतपत लॉजिक तरी समजायला हरकत नाही). या उप्पर आता तुम्ही मलाच विचारतायं की जगबुडी का झाली नाही ? माझ्या मते दोन बिएचकेच्या बदल्यात आपल्यावर रोज बलात्कार होतोयं इतकी कॉमेडी कल्पना करणारी विवाहित स्त्री दुर्लभ असेल त्यामुळे डोमेस्टिक वायलंस खाली तक्रारी होत नसतील.किती मतिमंद सारखे प्रतिसाद
In reply to तुम्ही जगाच्या मागे दिसता ! by संजय क्षीरसागर
प्रतिसाद खाली दिला आहे
In reply to किती मतिमंद सारखे प्रतिसाद by एमी
लग्न म्हणजे दोघात मिळून एक
बायका ठेवून ?
In reply to लग्न म्हणजे दोघात मिळून एक by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
बायका ठेवणं सोपं काम नाही
In reply to बायका ठेवून ? by संजय क्षीरसागर
लोकांना कमीटमेंटची धास्ती
In reply to बायका ठेवून ? by संजय क्षीरसागर
वैयक्तिक होत असेल पण दुसऱ्या
In reply to लोकांना कमीटमेंटची धास्ती by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
टफि, तुम्हाला धाग्याच्या विषयात शून्य इंटरेस्ट दिसतो
In reply to लोकांना कमीटमेंटची धास्ती by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मी चाळीशीत असताना माझ्या रंगरुपाकडं,पैश्याकडे आकर्षीत होऊन जर एखादी पंचवीशीची तरुणी मला तिच्याशी संग करु देत असेल तर चाळीशीत अंगाचं पोतं झालेली माझी बायको फक्त लग्नाचं कमीटमेंट म्हणून मी सांभाळत बसावी का?उलट विचारही करुन पाहा म्हणजे खाडकन जाग येईल. आता तुम्हाला सायकॉलॉजिकल कारणमिमांसा देतो. ज्याला स्वतःच्या निर्णयाची खात्री नाही त्यानं लग्न न करणं उत्तम कारण तो काही रोज उठून बघायचा डोपामाईन टेस्टींगचा विषय नाही. त्यातून ज्यांना लग्न म्हणजे दोन बिएचकेच्या बदल्यात रोज ओढवून घेतलेला बलात्कार वाटतो त्यांच्यासाठी तर नक्कीच नाही. लग्न हा एकमेकांच्या सहवासाचा आणि परस्पराप्रती विश्वासाचा आनंद सोहळा आहे. वयपरत्वे रुपात फरक पडत जाणार इतकी सुद्धा मॅच्युरिटी नसेल त्यांना कमीटमेंट शक्य नाही. आणि ज्यांना स्त्री-पुरुष सहजीवन म्हणजे निव्वळ संभोगासाठी जवळीक इतकंच दिसतं ते कितीही संभोग केला तरी अतृप्तच राहाणार कारण संभोगाची खुमारी प्रितीत आहे. दोघात मिळून एक आयुष्य म्हणजे तीचं ते सर्व आपलं आणि आपलं ते सगळं तीचं ही खूणगाठ आहे. तीनं आपल्यासाठी आणि आपण तिच्यासाठी कायकाय केलं याप्रती एकमेकांना कृतज्ञता आहे. अपत्य जन्म आणि संगोपन हे दोघांचं बालपण परत येणं आणि दोघांनी मिळून ते एंजॉय करणं आहे. इतके पैसे आधी ठेव तरच मी मूल जन्माला घालीन असला भंपकपणा सुजाण विवाहितांच्या कल्पनेत सुद्धा येत नाही. एनी वे, मी स्वतः एक यशस्वी आणि आनंदाचं वैवाहिक आयुष्य जगतो त्यावरनं सर्व मतं मांडली आहेत. लिव-इन म्हणजे दोघांनी रेनकोट घालून झेपेल तेवढी अंघोळ करणं आहे, त्यात कुणालाच सुख नाही. शेवटी निर्णय तुमचा आहे.आपण कोण आहात हे मला माहीत
In reply to लोकांना कमीटमेंटची धास्ती by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
जयंतराव, नका लोड घेऊ
In reply to आपण कोण आहात हे मला माहीत by जयंत कुलकर्णी
धाग्याची वाटचाल खालील
.
In reply to धाग्याची वाटचाल खालील by डॉ सुहास म्हात्रे
वा, वा ! या वेळेला तुम्हाला
In reply to . by संजय क्षीरसागर
म्हात्रे,
In reply to वा, वा ! या वेळेला तुम्हाला by डॉ सुहास म्हात्रे
"पाहिलीये" तरी कुठे प्रमाण
In reply to म्हात्रे, by संजय क्षीरसागर
म्हात्रे,
In reply to "पाहिलीये" तरी कुठे प्रमाण by डॉ सुहास म्हात्रे
संक्षी, तुमची इयत्ता सांगून
In reply to म्हात्रे, by संजय क्षीरसागर
इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या
In reply to म्हात्रे, by संजय क्षीरसागर
इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या मनात करुन घेतली तरी काम होईल.मन ? हे मन तर लै खट्याळ असतं आणि त्या मनाचा लब्बाड कंप्युटर बंद करून मगच त्याच्यातून उत्तरे बाहेर (कशी ? काय ? कोण जाणे :D ) काढायची असतात ना, तुमच्याच पूर्वीच्या एका उपदेशानुसार ???!!! मग आता त्या लब्बाड मनातल्या मनात काही तरी करायचा सल्ला कसा काय देताय, आँ ?! =)) =)) =))म्हात्रे !
In reply to इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या by डॉ सुहास म्हात्रे
ठीक आहे, थोडक्यात...
In reply to म्हात्रे ! by संजय क्षीरसागर
एकदम खुष !
In reply to ठीक आहे, थोडक्यात... by डॉ सुहास म्हात्रे
पोदुला
In reply to एकदम खुष ! by संजय क्षीरसागर
अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून,
In reply to धाग्याची वाटचाल खालील by डॉ सुहास म्हात्रे
काही सदस्यांना
सहजीवनाची गरज
रेनकोट
है शाबास २०० झाले कि
200 झाले ? मग हा 201
In reply to है शाबास २०० झाले कि by सुबोध खरे
या लेखावरील काही रिप्लाईज हे
लेखनातून कायम स्वानुभव किंवा अनुभवाचा आभाव व्यक्त होतो !
In reply to या लेखावरील काही रिप्लाईज हे by वेशीवरचा म्हसोबा
तुम्ही ज्याला हिंमत करुन
In reply to लेखनातून कायम स्वानुभव किंवा अनुभवाचा आभाव व्यक्त होतो ! by संजय क्षीरसागर
एकदम बरोब्बर !
In reply to तुम्ही ज्याला हिंमत करुन by वेशीवरचा म्हसोबा
वैवाहिक बलात्कार
@ अॅमीबाई
जमलं तर marital rape ची wiki वाचून काढा.ज्यांची धारणा लग्न म्हणजे एकाच पुरुषाकडून होणारा रोजचा बलात्कार अशी आहे त्यांना सहजीवन कळण्याची शक्यता शून्य ! तस्मात, असले फालतू विचार वाचायचं तुम्ही सुद्धा थांबवाल तर प्रतिसादातून दिसणारा उद्वेग कमी होण्याची शक्यता जास्त . २)ठीक. बाईचं तळ्यात मळ्यात चालू आहे वाटत.इतक्या वेळानं का होईना तुम्हाला मुद्दा समजला हे काय कमीये ! ३)तुमची मतं कळली काय लायकीची आहेत. अनुबंध कृतज्ञता वगैरेच्या आवरणाखाली केवळ आपल फोबियां आणि इन्सेक्युरिटी लपवताय.नेमकी उलटी परिस्थिती आहे ! ज्यांना इन्सिक्योरिटी वाटते ते दुसर्यावर विश्वास टाकूच शकत नाहीत. साध्यासाध्या आनंदाच्या गोष्टीत, जिथे दोघांनी एकत्र एंजॉय करायचं, तिथे त्यांना दुसरा बळजबरी करतोयं असं वाटू शकतं. अशा लोकाच्या जीवनात लग्न अशक्य आहे कारण तो पारस्पारिक विश्वासाचा मामला आहे. इन फॅक्ट, ज्याला आपल्या निर्णयाची खात्री नाही अशी व्यक्ती कुणाबरोबरही कायम साशंक राहाणार आणि जोडीदाराच्या कधीही प्रेमात पडू शकणार नाही. कारण प्रेम विश्वासातून निर्माण होतं. प्रेम हा तुम्ही म्हणत असलेल्या `फोबियां आणि इन्सेक्युरिटी ' वर एकमेव उपाय आहे. ४)असो तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.हा मात्र तुमच्यादृष्टीनं योग्य निर्णय असू शकतो. माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात !माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या
In reply to @ अॅमीबाई by संजय क्षीरसागर
माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात !व्हय द्येवा म्हाराजा, शिरी शिरी शिरी स्वामीम्हाराजा ! तुम्च द्येवुळ कुटंसं हाय म्हनाव ? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हायला काय काय म्हुन डिल्युजन आसतात येकेकाची *yahoo* लईच कटिन हाय कि रे खर्र्या द्येवा म्हाराजा *fool* *dash1*गब्रिएल यांचे सर्व लेखन !
In reply to माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या by गब्रिएल
गब्रिएल भाऊ ..
In reply to माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या by गब्रिएल
ओ टफी
मग काय ठरलं शेवटी?
काय राव...
In reply to मग काय ठरलं शेवटी? by मुक्त विहारि
ह्या आठवड्यात बहूदा पुण्याला येत आहे....
In reply to काय राव... by सतिश गावडे
मी आहे...
In reply to ह्या आठवड्यात बहूदा पुण्याला येत आहे.... by मुक्त विहारि
खफसारखी इथली व्यनि सुविधा पण
In reply to मी आहे... by सतिश गावडे
@ संक्षी.....
In reply to खफसारखी इथली व्यनि सुविधा पण by संजय क्षीरसागर
@ मुवी,
In reply to @ संक्षी..... by मुक्त विहारि
एखाद्या गोष्टीचा उपयोग तुम्ही कसे करता त्यावर त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते.एकदम बरोब्बर ! या पोस्टचा उपयोग लग्न या एका महत्वाच्या पर्यायाची विधायकता मांडण्यासाठी केला गेला. अर्थात, ज्यांना लग्न करुन मजा येत नाही ते करवादले आहेत, कदाचित त्यामुळे ते धागा भरकटवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला माझा इलाज नाही. जे लग्नाला घाबरलेले आहेत त्यांना लिव-इनची निष्फलता सांगण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना इथे प्रतिवाद जमला नाही, हे कदाचित या पोस्टचं यश आहे. ज्यांना कशातच काही मजा येत नाही ते केवळ फ्रस्ट्रेशन काढायला इथे येतात असा अनुभव आहे. ते एकसंध पोस्ट टाकू शकत नाहीत की एका ओरियंटेशननी विचार करु शकत नाहीत. अशा लोकांना किमान प्रतिसाद वाचून एक- विचार- दिशा मिळावी अशी आशा आहे. तुम्ही म्हणता तसा संकेतस्थळाच्या सुविधेचा उपयोग कोण कसा करतो यावर सगळं अवलंबून आहे, धागा कुणाचा आहे यानं फारसा फरक पडत नाही. आणि कट्टा म्हणाल तर मिपा हाच माझा ऑन-लाईन कट्टा आहे :) ज्याच्याकडे व्यक्त करण्यासारखं काही आहे त्याला बोललं काय आणि लिहीलं काय, काही फरक पडत नाही. इन फॅक्ट, धिस इज फास्टेस्ट अँड ऑलवेज टू द पॉइंट. आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता ! :)आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता !
In reply to @ मुवी, by संजय क्षीरसागर
तुमच्या सरळपणावर खुष झालो !
In reply to आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता ! by मुक्त विहारि
एकदा ओळख झाली की सगळी
In reply to तुमच्या सरळपणावर खुष झालो ! by संजय क्षीरसागर
@ संक्षी आणि विशूमित.....
In reply to एकदा ओळख झाली की सगळी by विशुमित
मुवी, फार साधी गोष्ट आहे
In reply to @ संक्षी आणि विशूमित..... by मुक्त विहारि
स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ.....
In reply to मुवी, फार साधी गोष्ट आहे by संजय क्षीरसागर
तुमचाच एक प्रतिसाद देत आहे....
In reply to मुवी, फार साधी गोष्ट आहे by संजय क्षीरसागर
छे हो !
In reply to तुमचाच एक प्रतिसाद देत आहे.... by मुक्त विहारि
एकदा ओळख झाली की सगळी
In reply to तुमच्या सरळपणावर खुष झालो ! by संजय क्षीरसागर
अर्थात, फोकस कायम मुद्यावरच असतो
In reply to एकदा ओळख झाली की सगळी by अभिजीत अवलिया
सहमत. प्रतिवाद करताना संबध
In reply to अर्थात, फोकस कायम मुद्यावरच असतो by संजय क्षीरसागर
स्व गवसलेल्या आणि आत्मज्ञान
In reply to खफसारखी इथली व्यनि सुविधा पण by संजय क्षीरसागर
आलात की फोनवा.
In reply to मी आहे... by सतिश गावडे