रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
घंटा!
घंटा
५०० च्या नोटा तर नवीन रुपात
निषेध
का
खाबू सरकारी अधिकारी, राजकारणी
Hyat bil n denare doctor pan
चूक आहे
Tumhala nahi ho pratisad, te
+1
+२०
पॅनिक करण्याची गरज नाही. ५०
हे समजले नाही.
निर्णय पक्का आहे आता राज्यसभेत मजा पाहू .
इतका महत्त्वाचा निर्णय इतक्या
नोटा बदलून देण्यात येणार
हो.पण ते चार हजार घेण्यासाठी
चर्चा
ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात
उगाच!
अदानी र्हायले.
.
>>विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि
तरी म्हटलं अजून व्यक्तिगत
जरासा त्रास झाला तरीही हाकाटी
इतके लिहित बसायचे नसते डॉक्टर
=)) =)) =))
आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या
फक्त के वाय सी नॉर्मस् पूर्ण
कारण ती माहिती बँक खात्याशी
सहमत. पण मग सरकारने सुरूवात
केवायसीबद्दल (अपडेट दर दोन
विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि
विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि माझ्याकडच्या पाचशेच्या दहा नोटा मात्र पॅन कार्डच्या पुराव्यानिशी सरकार जाणून घेतं - हा विनोद आहे.यात काय विनोद आहे..? विजय मल्ल्याला परत आणण्याची प्रोसेस सुरू झाली आहे आणि नोटांना चलनातून हद्दपार करणे आर्थिक संरचनेमधला बदल आहे. या दोन्ही गोष्टी (आणि अशा अनेक गोष्टी) समांतररीत्या सुरू आहेत. एक संपवून मगच दुसरी सुरू करावी असे आपले मत आहे का..? किंवा विजय मल्ल्याला परत आणा, मग, राजा आहे, मग १९८४ च्या हत्याकांडाचे निकाल लावा, मग बाबरी मशीद, दाऊद, मग या सगळ्या क्रमाने जेंव्हा कधी पैशाची गोष्ट येईल तेंव्हा चलने बदला असे काही..?:-)
अपेक्षित प्रतिसाद. असो. :-)
तुम्ही उत्तर द्यावे हि विनंती
अर्धवटराव, हा प्रतिसाद मला
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र....
प्रश्न
स्वतःच्या खात्यात नकद पैसे
कोणकोणते फोटो-ओळखपत्र मान्य
असा प्रयत्न
वडा पाव विकणारा देखील
बरोबर
आयकराच्या दृष्टीने एकदा आवक
जे लोक हजारो, लाखो कोटींचे
असा
>>>>परिणामांसाठी थोडा धीर
नक्कीच सहमत
+१००