मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

DEADPOOL · · काथ्याकूट
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

वाचने 62611 वाचनखूण प्रतिक्रिया 482

In reply to by DEADPOOL

विजय पुरोहित 02/04/2016 - 10:59
हिंदू धर्मात काही इल्लोजीकल गोष्टी होत्या, पण काळानुसार त्यांवर त्यांनी मात केली उदा सती प्रथा, केशवपन ई. आणि मुख्य म्हणजे धर्माने धर्मसुधारकांचे विचार मान्य केले, लगेच शरियत शरियत करून डोके नाही उडविले! +११११ हिंदू धर्मातील सुधारणावादी दृष्टीकोनाचा झालेला विकास लक्षात न घेता केवळ इल्लॉजिकल इळ्लॉजिकल असा आरोप करणे चुकीचे आहे.

In reply to by DEADPOOL

lgodbole 02/04/2016 - 11:03
सतीची प्रथा इंग्रजानी कायदा करुन बंद पाडली. फुल्यानी शेणगोळे झेलले , पुण्यातील कर्मठानी त्यांच्यावर मारेकरीही धाडले होते.

In reply to by lgodbole

विजय पुरोहित 02/04/2016 - 11:30
सतीची प्रथा इंग्रजानी कायदा करुन बंद पाडली. अर्थात त्या मागे राजा राममोहन रॉय आणि देशभरातील सुधारक विचाराच्या व्यक्तिंचे भक्कम पाठबळ होते हे लक्षात घ्यावे... फुल्यानी शेणगोळे झेलले , पुण्यातील कर्मठानी त्यांच्यावर मारेकरीही धाडले होते. समाज अशा प्रकारच्या मानसिकतेतून उत्क्रांत होत गेलेला आहे. पश्चिमेत सुद्धा धार्मिक, सामाजिक गैअरसमजुती होत्याच.

In reply to by विजय पुरोहित

नाना स्कॉच 02/04/2016 - 11:33
पश्चिमेत सुद्धा धार्मिक, सामाजिक गैअरसमजुती होत्याच. ह्या तुलनेची सतत गरज पडणे म्हणजे कुठेतरी आपली बाजु लुळी आहे असे होत नाही का?

In reply to by नाना स्कॉच

पण फुले,रॉय आणि इंग्रज गेले आणि या सुधारणा बंद झाल्या असे घडले नाही! याचा अर्थ समाजाने व धर्माने त्या सुधारणा स्वीकारल्या! नाहीतर शरियत शरियत म्हणून आजही सुधारणा करणाऱ्याचे डोके उडविले जाते आणि आहे त्या सुधारणा इस्लामिक स्टेट च्या नावाखाली बंद केल्या जातात!

In reply to by नाना स्कॉच

बरं तुमच्या मताप्रमाणे... सुधारणा झाल्याच कारण नव्या परिवेशाप्रमाणे सुधारणा होण्याचे झाल्यास त्या सर्व जगात झाल्या असता पण त्या झाल्याचे दिसत नाही. विदा देऊ?

In reply to by DEADPOOL

शरिया कुठून मधेच उपटला साहेब? माझे विधान अन बोलणे त्या विषयावर नाहीच मी स्पष्ट म्हणले आहे "हिंदु धर्म पुर्णपणे लोजिकल नाही", किंवा "सुधारणा झाल्या असे वाटले तरी त्या झाल्यात का ? की मॉडिफाई झाल्यात हे पाहणे रोचक ठरेल" ह्याच्यात शरियाचा संबंध कसा अन कुठून आला? आपण स्वतंत्रपणे "हिंदु धर्मात 100% तर्क आहे किंवा 100% सुधारणा झाल्यात (टक्केवारी तुमच्या अभ्यासानुसार ठेवा)" हे सांगा माहीती असल्यास, तार्किक असल्यास मी माझे मत बदलण्याची ग्वाही देतो लिखित इथे हिंदु धर्म मुळीच तार्किक वगैरे काहीच नाहीये हे मी म्हणतो आहे त्याचे खंडन करा की मुद्देसुद, आता ह्याच्या तुलनेत मधेच शरिया मग टेन कमांडमेंट्स घुसडून ठेवणे म्हणजे थोडक्यात

"पलिकडल्या अळीतला बबन्या नागडा फिरतो मग आमचे नागड़ेपण न चालायला काय आहे असे म्हणून थ्री पीस उतरवुन दिगंबरावस्था धारण करणे होय!"

In reply to by नाना स्कॉच

नेमक्या सुधारणा झाल्या की त्या नव्या परिवेषाप्रमाणे मॉडिफाई झाल्या हे पाहणे रोचक ठरेल!>>>>>>> हा आधीचा प्रतिसाद! त्यावर उत्तर दिल्यानंतर, " सुधारणा झाल्या असे वाटले तरी त्या झाल्यात का ? की मॉडिफाई झाल्यात हे पाहणे रोचक ठरेल " हा नवा प्रतिसाद! मस्त शब्दछल चाललाय! आता हिंदू धर्मातील इल्लोजीकल गोष्टी व कालानूरूप त्यांवर झालेल्या सुधारणा यांवर उत्तर दिले आणि बाकीच्या धर्मातील शरियत सारख्या इल्लोजीकल गोष्टीही सांगितल्या. हिंदु धर्म मुळीच तार्किक वगैरे काहीच नाहीये हे मी म्हणतो>>>>>>> काही अतार्कीक गोष्टींचा समावेश होता पण सुधारणा करून त्याला तार्किक आधारित धर्म असे रूप प्राप्त झाले! आता या स्पष्टीकरनानंतर मी असे म्हणावे अशी आपली इच्छा असल्यास माझा नाईलाज आहे "अगर मेरे जवाब से आप संतुष्ट नही होगे तो अपना सर कलम करके हम आपके चरणों में छोड़ देंगे |" अवांतर कोणी कितीही नागडे फिरले तरी ज्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो तो कधीही नागडा होत नाही!! (याचा अर्थ आम्ही बीचवर कुर्ता पायजामा घालून वरून मफलर बांधून फिरत नाही व आमची मंडळी नववारी घालून कोपऱ्यात बसून आमचे कौतुक बघत बसत नाही)

In reply to by DEADPOOL

नाना स्कॉच 02/04/2016 - 17:47
मस्त शब्दछल चाललाय! काय शब्दच्छल झाला सांगाच् दादा आता, तुम्ही म्हणाले सगळ्या अतार्किक रीतीभाती गाडल्या आहेत अन धर्म तर्कअधिष्ठित झाला आहे, त्यावर मी म्हणतो आहे की काही चाली गाडल्या गेल्या असल्या तरी खुपश्या अजुनही बाकी आहेत , मी तुम्हाला धर्म किती टक्के तार्किक झाला आहे हे ही विचारले त्यावर उत्तर न देता आपण मात्र मलाच शब्दच्छल करताय वगैरे म्हणता आहात ! माझा सिंपल प्रश्न

"हिंदु धर्मातला किती टक्के भाग तार्किक झाला आहे पुर्णपणे?"

मुद्द्याला बगल नको! मी अजुनही माझा अतिशय साधा प्रश्न विचारतो आहे .

In reply to by DEADPOOL

नाना स्कॉच 02/04/2016 - 21:27
10% झाले आहे व् 90% बाकी आहे हे आमचे म्हणणे आहे! :) तुमची इच्छा असल्यास ते सिद्ध करता येईल, पण मला नाही वाटत की आपले एकमत होऊ शकेल त्यामुळे आपण इथेच पुर्ण विराम देऊया. प्रूव करायला काही हरकत नाही, हे परत एकदा अधोरेखित करतो मात्र.

In reply to by DEADPOOL

नाना स्कॉच 02/04/2016 - 22:21
ओके , एक विनंती आहे 90% सुधारणा झाल्याचे विधान आपण केले आहे , ज्याला मी हरकत घेतली आहे, जर आपण कुठले 90% प्रॉब्लम लॉजिकल एंड ला पोचुन त्यांचे समाधान झाले आहे हे सांगितले तर मला प्रत्येक मुद्द्याचा नीट प्रतिवाद करता येईल, खंडन करता येईल, किंवा जे जेन्युइन असेल ते एक्सेप्ट करता येईल, तरीही आपण 1 90% सुधार कुठल्या मुद्द्यांत/प्रॉब्लम मधे झालाय ? हे मांडावे 2 विदा नसला तरी चालेल फ़क्त मुद्द्यांची एक लिस्ट द्या म्हणजे 90% वाटावे अश्या कुठल्या मुर्ख प्रथा बंद झाल्या आहेत ते लिस्ट रुपात सांगता आले तर बरे होईल तसेही जर आपण अत्यंत आत्मविश्वासाने 90% म्हणता आहात सुधारणा तर अशी एखाद लिस्ट टाइप फ़क्त आपल्याला टाइप करावे लागेल कारण आपले बेसिक पक्के असल्या कारणे आपण चटकन निष्कर्ष (एप्लाइड एन्ड) गाठू शकला आहात मांडायला मी ही मुद्दे मांडू शकतो पण त्याने गोंधळ वाढेल अन हाती काहीच लागणार नाहीत कारण मुळात माझ्या डोक्यातले पॉइंट मॅच होतीलच तुमच्या पॉइंट्स सोबत असे खात्रीने सांगता येत नाही (मलातरी) तसेही संख्यात्मक आकडे प्रथम आपण मांडले आहेत तर त्या आकड्यात अंतर्भूत असलेले सुधारणा झालेले मुद्दे आपण मांडावेत म्हणजे चर्चा नीट पुढे होऊन आपण एकमेकांच्या ज्ञानात भर घालू शकु , कसे??

In reply to by DEADPOOL

नाना स्कॉच 02/04/2016 - 22:41
दावा आपल्याला करायचा आहे ! मला नाही (ज्याची सुरुवात आपण ठामेठोक 90% हा आकड़ा लिहून केली आहे) तरीही एकदा प्रतिसाद नीट वाचाल ही विनंती अन मुद्दा मांडाल ही अपेक्षा, वादविवादाच्या नियमा नुसार ज्याने पहिला दावा केला आहे/असतो त्याने प्रथम त्याच्या समर्थनार्थ बोलायचे असते (नीट पुरावे देऊन) त्याला फॉर पार्टी असे म्हणतात त्याचे पुरावे विवेचन पुर्ण झाले की दूसरा पक्ष त्याचा प्रतिवाद करत असतो त्याला म्हणतात अगेंस्ट पार्टी तेव्हा लिस्ट देऊन सुरुवात करा गई विनंती बाकी मी आहेच इथे :)

In reply to by नाना स्कॉच

DEADPOOL 02/04/2016 - 23:34
१. सती प्रथा २. केशवपन ३. अस्पृश्यता ४. बालविवाह बंद ५. विधवा पुनर्विवाह ६. गावबंदी ७. देशबंदी ८. नदी ओलांडून जाण्यास बंदी ९. धर्मात परत यायाला बंदी १०. स्त्रीशिक्षनास मान्यता ११. नसबंदीस मान्यता अजून बरेच आहेत आठवेल तसे लिहिल! ९० % लक्षात ठेवा!

In reply to by नाना स्कॉच

भंकस बाबा 03/04/2016 - 07:38
तुम्ही जेव्हा जेव्हा हिन्दू धर्मातील सुधारणेचि गोष्ट काढाल तेव्हा शरियाची चर्चा होणारच. हिन्दू धर्मात बहुपत्निक पद्धतिला कायद्याने बंदी आहे तेव्हा काही महाभाग मुस्लिम धर्म स्विकारुन दूसरे लग्न करतात. अशा लोकांना एकाही इस्लामी धर्मगुरुने वा मौलविने हे चुकीचे आहे म्हणुन नाकारले नाही आहे. असा माणूस केवळ स्वार्थासाठी इस्लाम कबुल करत आहे, असा माणूस इस्लामी तत्त्वे कशी पाळणार? अगदी अलिकडचे दूसरे उदाहरण घेतले तर आरक्षणावरुन उठलेल्या वादळात हार्दिक पटेल व् जाट समुदायाने धमकी दिली आहे की जर आमच्या मनासारखे झाले नाही तर आम्ही इस्लाम स्वीकारु. या वेळी पण एकाही इस्लामी जानकाराने आम्ही अशा अवसरवादी लोकांना आमच्या धर्मात स्थान देणार नाही हे नमूद केले नाही आहे. तर मग अशा फ़क्त आणि फ़क्त मेंढराच्या कळपात भर करणाऱ्या धर्माविषयी टिका झाली तर वाईट वाटून घेण्याचे कारण काय?

In reply to by भंकस बाबा

नाना स्कॉच 03/04/2016 - 09:04
दूसरे उदाहरण घेतले तर आरक्षणावरुन उठलेल्या वादळात हार्दिक पटेल व् जाट समुदायाने धमकी दिली आहे की जर आमच्या मनासारखे झाले नाही तर आम्ही इस्लाम स्वीकारु. मला ह्या संबंधी माहीती नाही, जमल्यास विदा द्या अभ्यासाला बरे पडेल ! क्लेम सेंसेशनलिस्ट आहे इतके तुर्तास नोंदवतो

In reply to by नाना स्कॉच

तर्राट जोकर 02/04/2016 - 14:17
नाना, ह्यांचं घोडं झापड लावून शरियाभोवती फिरते आणि फुरफुरते. खाली काय जळतं त्याची काय खबर नाही आणि बारा मैलावर धूर कशाचा निघतो ह्याची फक्त चिंता. नका वेळ घालवू.

In reply to by तर्राट जोकर

आज घालवायला वेळ आहे तर्राट जी बराच! असो! सद्धया गाडी शब्दच्छल पर्यंत पोचली आहे! आयडी पर्यंत पोचायला अजुन वेळ आहे आम्ही शेवटल्या जंक्शन चे पाशींजर असतोय! संयमाची दीक्षा घेऊन बसलो आहे!

In reply to by DEADPOOL

lgodbole 02/04/2016 - 14:26
सांगायचे राहिलेच. इंग्रजांच्या आधीही अकबर दि ग्रेट व शहेनशाह आलमगीर औरंगजेब यानीही सतीबंदीचे प्रयत्न केले होते , असे ऐकुन आहे.

In reply to by lgodbole

या अकबर , औरंगजेब यांच्या बापजाद्यानी केलेल्या आत्याचारांमुळेच स्त्रियांना सती जाण्याची प्रथा सुरु केली हे विसरलात काय .महंमद गोरी पासून रझाकारा पर्यंत कित्येक हिंदू स्त्रियांवर अत्याचार ,बलात्कार झाले .स्वतः हजारो बायकांचे जनानखाने सांभाळणारे ,देशोदेशिंच्या सुंदर स्त्रिया पळवून आणून त्यांचा उपभोग घेणारे हे इस्लामी राज्यकर्ते काय सतीची प्रथा बंद पाडणार.इस्लामी आक्रमकांपासून स्वतची अब्रू वाचवण्यासाठी स्त्रिया आत्महत्ये सारखा विधि करत त्याच पुढे हिंदू धर्मातील कही कर्मठ लोकांकडुन सतीची प्रथा चालू झाली असावी .आणी हिंदू धर्माची लाज काढण्याची काही गरज नाही त्याआधी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करा इस्लामी शासन भारतात येण्याआधी भारतात काय परिस्थिती होती तेही अभ्यासा .

In reply to by viraj thale

तर्राट जोकर 02/04/2016 - 17:12
हो ते कळले. पण इतरही चालिरीतींसाठी मुस्लिम, इंग्रज इत्यादीं हिंदूबाह्य राज्यकर्त्यांना दोषी ठरवलेलं बघितलंय म्हनून म्हटलं.

In reply to by viraj thale

तर्राट जोकर 02/04/2016 - 16:53
पण तुमच्या प्रतिसादामुळे एक जहरी बोचनारा प्रश्न पडतो पण त्याने त्रास होईल म्हनून सोडतो. जाउ दे. गोडबोले बोलतीलच नेहमी च्या पद्धतीने ;-)

In reply to by viraj thale

lgodbole 02/04/2016 - 17:10
महाभारतात माद्री सती गेली. रामायणात बहुतेक इंद्रजीताची बायको सती गेली. रमाबाई माधवराव बल्लाळ पुण्यात सती गेल्या . सगळ्या औंरंगजेबाच्या अन अकबराच्या भीतीने सती गेल्या ! ज्ञानात भर पडली ! ...

In reply to by lgodbole

viraj thale 02/04/2016 - 17:26
पहील्या दोघी स्वतःच्या मर्जीने सती गेल्या होत्या सती ला विरोध केला असतानाही पतीवर असण्यार्या प्रेमपायी आता हे झाले 000.1 % बाकी उरलेल्या 99.9% स्त्रिया सती का नाही गेल्या तेही सांगा .उदा दशरथ पत्नी ,रामायण ,महाभारत व इतर युध्दात युध्दात मेलेल्य लाखो सॆनिकांबरोबर त्यांच्या त्यांच्या पत्नीही ?सांगा आता .

In reply to by viraj thale

lgodbole 02/04/2016 - 17:42
सतीची प्रथा इंग्रज मोघलांच्या आधीपासुन आहे . हे सिद्ध होते..

In reply to by viraj thale

तर्राट जोकर 02/04/2016 - 18:33
नायपन आता तुमचा मुद्दा फसतोय ना विराज? आधी तुम्ही मुस्लिम शासकांचे कारण दिले सतीसाठी. आता मोगाने त्याच्याआधीपासून होती तर म्हणता ऐच्छिक होती. म्हनजे ऐच्छिक असो वा नसो होती हे तर तुम्ही मान्य करता मग आधीच्या प्रतिसादात मुस्लिम आक्रमनाआधीचा हिंदू धर्म काय होता हे अभ्यासायला सांगत आहात. नक्की एक काय ते सांगा राव. नवरा मेल्यावर सती जाणे आणि जौहार करणे ह्यात तुम्ही गल्लत तर नाही ना केलीत? दोन्ही दुवे मुळातून वाचण्यासारखे आहेत. सतीप्रथेसाठी मुस्लिम शासकांना दोषी ठरवणे चुकीचे आहे. आपल्या धर्माच्या सर्व चूका दुसर्‍यांमुळे झाल्यात हा डिनायल मोड आहे.

In reply to by तर्राट जोकर

viraj thale 02/04/2016 - 19:10
माझे म्हणणं आहे की इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते नंतर ते व्हायला लागले .ऐच्छिक आणि बळजबरी यात तुम्हाला फरक वाटत नाही .शील वाचवण्यासाठी जौहार करण्याचा सती परम्परेवर प्रभाव पडला आणि त्यातून सतीसाठी बळजबरी करण्याची पद्धत सुरु झाली आणि अत्याचार वाढायला लागले .बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच .

In reply to by viraj thale

तर्राट जोकर 02/04/2016 - 22:57
किती कोलांट्याउड्या खाल हो? माझे म्हणणं आहे की इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते नंतर ते व्हायला लागले ह्याला विदा-पुरावा, संशोधन आहे का? कुठे वाचले तुम्ही? कोणत्या पुस्तकात? ऐच्छिक आणि बळजबरी यात तुम्हाला फरक वाटत नाही . बळजबरी कोण करत होतं? मुस्लिम शासक? इतकाच मुस्लिमा शासकांचा जाच होता तर ते काय नवरा मरायची वाट बघायचे काय? काहीतरी बोलायचं आपलं. मी दिलेला दुवा तुम्ही बिल्कूल वाचलेला दिसत नाही. आपलंच घोडं दामटायचं का? शील वाचवण्यासाठी जौहार करण्याचा सती परम्परेवर प्रभाव पडला आणि त्यातून सतीसाठी बळजबरी करण्याची पद्धत सुरु झाली आणि अत्याचार वाढायला लागले . देवा! जरा अभ्यास वाढवा. हिंदूंच्या प्रत्येक वाईट चालिरीतींसाठी मुस्लिमांना जबाबदार धरणं सोडा. बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच . म्हणूनच म्हणतो अभ्यास वाढवा. आपल्या प्रतिसादातला अभ्यासहिन निरागसपणा आवडला असे होते ते. तुम्ही खरेच समजलात काय? बाकी, लैच उजवीकडे जायला लागलंय. तेव्हा इथेच थांबतो. अभ्यास करुन या मग भाग दोन मधे भेटू. टाटा बाय बाय.

In reply to by तर्राट जोकर

इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते -नव्हतेच मुळी एक तरी नाव सांगा प्रतिसाद नीट वाचत जा मी कधी म्हटले की मुस्लिम शासक सती जाण्यासाठी बळजबरी करतात म्हणून . तुम्ही जेव्हा जौहर चे उदाहरण दिले त्यासाठी मी ते शेवटचे विधान केले "बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच" .तेव्हा शांतपणे वाचा . तुम्ही दिलेल्या दुव्यामध्ये सती परंपरेचा काळ मुस्लिम आक्रमणाशी मिळता जुळता आहे त्याआधीचा तर कुठला काळ आढळत नाही . शेवटचे स्वतला अतिशहाण समजण थांबवा .

In reply to by viraj thale

तर्राट जोकर 03/04/2016 - 12:22
बरं, तुम्ही आहात अतिशाहाणे तेवढं पुरे आहे. सती परंपरेचा मुस्लिम आक्रमणाशी संबंध कसा हे तुम्ही अजून सिद्ध केले नाही. जर मुस्लिम शासक एवढे जाच करणारे होते तर त्यांना नवरा मरायची वाट पाहण्याची काय गरज ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे?

In reply to by DEADPOOL

lgodbole 02/04/2016 - 14:52
इंग्रजानी केलेले ते कायदे आजही आस्तित्वात आहेत. दहा हजार वर्षे सुरु असलेल्या अन्यायाविरुद्ध मुसलमान व इंग्रज यानी कायदे केले हे दहा हजार वर्षच्या धर्माला किती लाजिरवाणे आहे ना ?

In reply to by lgodbole

भंकस बाबा 02/04/2016 - 23:38
होय ते पाळावे लागतात नाहीतर तुरुंगात जावे लागते. इथे तर कायदा पाळावा असे बंधन नाही, तर दबाव आणून तो बदलन्यास भाग पाडले जाते. शाहबानो खटला. साहेब कायदा बनला त्यानंतर, धार्मिक स्वातंत्र्य देशाच्या कायदयापेक्षा मोठे आहे तर!

In reply to by DEADPOOL

माहितगार 02/04/2016 - 16:50
सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयांचा आदर करून शनि शिंगनापुर देवस्थानाच्या विश्वासतांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणार नाही असे सांगितले!
DEADPOOL सेठ हिंदू धर्मीय सुधारणांच्या बाबतीत दुरुस्त येतात ह्याचे क्रेडीट द्यायला पाहीजे हे खरेच पण त्याच वेळी देरही बरीच करतात, मुख्य म्हणजे धर्माची तत्वे उदात्त आहेत पण मनमोकळेपणाने मनाचा मोठेपणा दाखवण्याची वेळ असते तेव्हा नेमके संकोचून जातात ;) . तुमचा धर्म उदात्त आणि शक्ती स्वरुपातही इश्वराची उपासना करतो ना ! मग एवढी न्यायालयाची लढाई लढण्याची वेळ यावी हे स्पृहणीय राहते किंवा कसे अशी शंका वाटते.

In reply to by माहितगार

बरं देर करतात पण करतच नाही असे थोडेच आहे? आणि आम्ही शक्ति स्वरूपात स्त्रीची उपासना करतो यातच आमच्या धर्मात स्त्रियांना किती मान दिला जातो हेच ध्योतक आहे!

In reply to by प्रतापराव

टी वी वर सगळं खरंच सांगतात का? आणि विरोध झाला मान्य आहे पण कोणीही विश्वस्ताने आम्ही न्यायालयाचा निर्णय मानणार नाही अशी भूमिका घेतली का? बरं विरोध कोणाकडून झाला तर त्र्यंबकला आणि शनि शिंग्नापुर ला महिलाच विरोध करायला पुढे होत्या! आणि प्रत्येक गावची एक परम्परा असते आणि ती जपण्याकरिता गावाकडुन प्रयत्न होने साहजीक आहे! मात्र कोणत्याही महिलेला धर्मविरोध केला म्हणून दगड मारले अथवा चाबकाचे फटके दिले असे ऐकले नाही! आणि हो प्रतापराव मी याच धाग्यावर सांगितले की हिंदू धर्म महान आहे कारण हा धर्म सुधारणा मोकळ्या मनाने स्विकारतो. आणि हीच या धर्मातील सहिष्णुता!!!! खूप पल्ला गाठला आहे आणि अजूनही गाठायचा आहे!!!!!!! :)

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर 02/04/2016 - 22:27
ख्या ख्या ख्या ख्या =))))) लंगडी बाजू सांभाळून धरने आणि गिरे तो भी टांग उपर ह्या दोन्ही वाक्प्रचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. आप्ल्या बाजूचे नाही तर टीवीवाले खोटारडे होतात, महिलाच पुढे होतात म्हणजे भेदाभेद त्यांनाच मान्य आहे तर, हिंदूंची ती परम्परा, पण इस्लामचा तो मागासलेपणा असतो, इस्लामशी तुलना केली की आपला धर्म महान होतो. मोकळ्या मनाने स्विकारलेल्या सुधारणा????? जस्ट टेल मी वन एक्झाम्पल?

In reply to by तर्राट जोकर

ख्या ख्या ख्या ख्या =)))))>>>>>>>> हिंदी चित्रपटातल्या व्हीलनची आठवण झाली! आप्ल्या बाजूचे नाही तर टीवीवाले खोटारडे होतात>>>>>> आणि जेव्हा टी वी वाले मोदिंचि बाजू घेत होते तेव्हाही ते तुमच्या लेखी खरेच होते नाही का? लंगडी बाजू सांभाळून धरने आणि गिरे तो भी टांग उपर ह्या दोन्ही वाक्प्रचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद.>>>>>>> लंगड़ा घोड़ा रेसमे दौड़ा, हारा तो मै था लंगड़ा, तीन पाव पे दौड़ा, जीते तो नाज़ हे खूदपर, हारे तो कर लो गिरकर भी टाँग ऊपर! महिलाच पुढे होतात म्हणजे भेदाभेद त्यांनाच मान्य आहे तर, हिंदूंची ती परम्परा, पण इस्लामचा तो मागासलेपणा असतो, इस्लामशी तुलना केली की आपला धर्म महान होतो.>>>>>>> म्हणजे इथे दोन्ही बाजूच्या महिला आपल्याच विचारस्वातंत्र्यासाठी व व्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढल्या जे हिंदू धर्मातच होऊ शकते! पण इस्लामचा तो मागासलेपणा असतो, इस्लामशी तुलना केली की आपला धर्म महान होतो.>>>>>>>> मुलींच्या शिक्षणासाठी लढणार्या मलालाला अत्यंत फुरोगामी धर्मातली लोकच गोळ्या घालू शकतात, नाही का? मोकळ्या मनाने स्विकारलेल्या सुधारणा????? जस्ट टेल मी वन एक्झाम्पल?>>>>>>>>> आमच्याच गावी झालेले एग्ज़ेंपल>>>>>>> १.शिवरात्रीला नेहमीच अखंड दुग्धअभिषेक होत असतो, पण यावर्षी नगराध्यक्षा बाईंनी दुष्काळामुले हे करू नये अशी फक्त एका वाक्याची अधिसूचना मांडली व ती सार्वमताने पास झाली! २. होळी व रंगपंचमी हे हिंदूचे महत्वाचे सण. परंतु यावर्षी सगळीकडे बिनपाण्याचि होळी खेळण्यात आली दुष्कालामुळे! एक मागितले होते, दोन दिले. मी नेहमी असेच करतो, एक मागितली की दोन ठेऊन देतो. समोरच्याची इच्छा पूर्ण व्हायला हवी नाही का?

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर 02/04/2016 - 23:32
१. आंबेडकरांनी एवढा महान हिंदू धर्म सोडण्याचं कारण? २. असल्या सुधारणांना मनमोकळ्या नाही म्हणत, परिस्थितीपुढे लोटांगण म्हणतात. दुष्काळ संपला की जैसे थे. ३. महान हिंदू धर्मातल्या स्त्रियांना मंदिरात प्रवेश तो नाहीच. मान्य करा आता. ४. मोदींची गरज पडलीच का शेवटी? खुश?

In reply to by तर्राट जोकर

१. आंबेडकर काय की मोगा काय, कुणीही हिंदू धर्म सोडला काही फरक पडत नाही! २.म्हणजे काहीच करायचं नाही? आणि पश्चिम महा. आमच्या गावी बारमाही नदी वाहते! ३.प्रवेश आहेच!! ४.मोदीना हिंदुत्वाची गरज आहे!हिंदुत्वाला त्यांची नाही!

In reply to by DEADPOOL

lgodbole 03/04/2016 - 10:46
यात सुधारणा काय आहे म्हणे ? दुध व पाण्याच्या कमतरतेमुळे लोकलज्जेस्तव हे निर्णय घेतलेले आहे. तेही ठराविक काळापुरते. इस बार फसल अच्छी नै थी , इसलिये त्योहार को बकरा / मुर्गा नही काटा .... सबप्राइम येउन नोकरी गेल्याने सत्यनारायणाचा शिरा तुपाऐवजी तेलात केला ! अशी शेकडो उदाहरणे देता येतील की ! या सगळ्याना सुधारणा म्हणायचे का ? .... दॅवळं मोडली .... ते जबाबदार ! बायका सती गेल्या .... ते जबाबदार ! मग त्या काळात या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी नेमकी कुणाची होती ?

In reply to by lgodbole

दुष्काळामुळे प्रथा मोडली, हो पण मोडण्याचे धाडस दाखवले. नमाज अदा करण्यासाठी वजुला जे पाणी लागते ते वाचवायला सांगा, आणि ते प्रत्येक मशीदिला किती लागते याचा हिशोब करा. प्रश्नाची उत्तरे इथेच मिळतील. पाच वेळचा नमाज इतका आवश्यक आहे? जरा इतिहास वाचायचे कष्ट करा, भारत हां नेहमी कृषिप्रधान देश होता. हाताला काम असल्यामुळे व् बलुतेदार सिस्टिम असल्यामुळे युद्धाची खुमखुमि येथील नागरिकांना कधीच नव्हती. याउलट मुस्लिम शासकाचे मुख्य ध्येय धर्म वाढवणे व् लुटालूट करून खजिना भरणे हेच होते. वर परधर्मातील स्त्रिया उपभोगायला मिळाल्या तर बोनसच! अशी मानसिकता असलेल्या लोकांनी स्थेर्य असलेल्या लोकावर हल्ला केला तर परिणाम काय होणार? एक चांगले उदाहरण म्हणजे इस्लाम पूर्व काळात बौद्ध धर्म पार अफ़ग़ानिस्तानपर्यन्त पसरला होता. इस्लामी आक्रमणात या धर्माची अशी काही वाताहत लागली की पुऱ्या अफ़ग़ानिस्तान पूर्ण पाकिस्तान व् उत्तर भारत इथुन हां धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आला. कारण काय तर अहिंसा परमो धर्म! बुद्धाचे तत्वज्ञान इस्लामी अतिरेक्यापुढे सफशेल निष्क्रिय ठरले. हिन्दुनि पहिल्यांदा मार खाला पण जेव्हा ते संगठित झाले तेव्हा आक्रमकाना थोपुन धरले. तुमचे मत जर ग्राह्य धरायला गेले तर ओरंगजेब महात्मा बनेल व् शिवाजी महाराज वाट चुकलेले देशभक्त ! असे मी नाही नेहरूनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे.

In reply to by भंकस बाबा

बौद्धांची अहिंसा भारताला भोवली हे हिंदुंचे लाडके पालुपद आहे.. ते खरे असते तर चीन जपान अशा बौध देशात कुंफू , कराटे , तायक्वांदो वगैरे दिसले असते का ? हिंदुंचे आराध्य स्थान साक्षात अंदमानही बौद्ध जपान्यानी इंग्रजांकडुन जिंकले होते ना ? बौद्धांची संख्या आजही ६ % देखील नाही. म्हणजे त्या काळातही हिंदूच मेजोरिटीत असणार ... एका धर्माने आक्रमण केले म्हणे ! आणि दुसर्‍या धर्माने लढु नका म्हटले म्हणे ! म्हणुन आम्ही हरलो म्हणे ! खोटी रडगाणी बंद करा.

In reply to by lgodbole

अल्प अवांतरः हम्म.. बौद्ध तत्वज्ञान आणि व्यवहारातील हिंसा अहिंसा यांचा संबंध जेवढा सरळ प्रस्थापित व्हावयास हवा तेवढा होईलच याचे आश्वासन देणे कदाचित कठीण असेल कारण कोणतेही तत्वज्ञान आणि मनुष्य व्यवहार यात तफावत असू शकतेच. सिंध आणि अफगाणीस्तान मध्ये बौद्ध धर्मीयांनी इस्लाम धर्मीयांना एक तर्फी सौहार्दता दाखवली का अशी काही जणांना शंका येत असेल तर तो अभ्यासाचा विषय असेल नाही असे नाही. मला एक वाटते ते वेगळेच बौद्ध धर्माचा जसा पुर्व आशीयात प्रसार झाला तसा तो पश्चिम अशियातही झाला असता तर गेल्या एकविसशे वर्षापासून पश्चिम आशीयाचे संघर्ष जगभर ओसंडत राहीले आहेत त्याचे प्रमाण पुर्ण नाहीतरी किमान काही अंशाने कमी राहीले असते का ? आणि बौद्ध धर्म पश्चिम आशियात का पोहोचू शकला नाही ?

In reply to by lgodbole

भंकस बाबा 03/04/2016 - 18:21
मी कुठे लिहिले आहे की बौद्ध धर्माची अहिंसा हिन्दू धर्माला भोवली? एकतर तुम्ही लिहिलेले नीट वाचत नाही आणि जे तुम्ही वाचले आहे, भले ते अर्धवट ज्ञान असो ते टाकायला बघत आहात. मी लिहिले आहे ह्या अहिंसेचा अतिरेक केल्यामुळे बौद्ध धर्म जो अफ़ग़ानिस्तानपर्यन्त पोहोचला होता तो तिथुन नामशेष झाला. तुम्ही पार जापान, चीन पर्यन्त पोहोचला. जापान, चीनवर कोणता इस्लामी शासक चालून गेला होता? अफ़ग़ानिस्तान मधे बौद्ध धर्माचे अस्तित्व होते हे तालिबानिनि तेथील जगप्रसिद्ध बुद्धाचि मूर्ति तोफा लावुन फोडली तेव्हा माझ्या वाचनात आले. मी बौद्ध धर्माचे मुळ शोधायला गेलो नव्हतो. बर् कराटे, कुंगफू त्यायकंडो हे प्रकार युद्धात वापरले जातात हे तुम्हाला कोणी सांगितले? जरा थोड़ी अजुन काही पुस्तके वाचा मग प्रतिक्रिया टाका, नाहीतर हसे होईल तुमचे.

In reply to by DEADPOOL

मान ठेवता येत नसेल तर अपमान तरी करू नये!
१. धर्म ही काही व्यक्ती नाही अपमान करायला. मला वाटतं मान-अपमान फक्त लोकांना लागू होतात. तुम्हाला असं का वाटतं की काही म्हटलं म्हणजे एखाद्या concept चा अपमान होइल? २. असं धरुन चालू कि धर्माचा अपमान होउ शकतो. प्रश्न हा आहे कि कोण ठरवणार अपमान झाला आहे? न्यायालय कि रस्त्यावरचे गुंड? ३. समजा कोणी अपमान केलाच (assuming असं होउ शकतं) तर त्या धर्माच्या अनुयायांनी काय करणं बरोबर आहे? ते कायदा हातात घेउ शकतात का? जर घेतला, तर त्याचा अर्थ असा होतो कि त्यांचा संविधानावर विश्वास नाही. बरोबर?

In reply to by अत्रे

मला वाटतं मान-अपमान फक्त लोकांना लागू होतात.>>>>> कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट आणि राष्ट्रगीतांचा अपमान ही प्रतिनिधिक उदाहरणे

In reply to by DEADPOOL

चांगला मुद्दा आहे :) विचार करायला लावणारा.
कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट
https://en.wikipedia.org/wiki/Contempt_of_court "there are essentially two types of contempt: (1) being rude, disrespectful to the judge or other attorneys or causing a disturbance in the courtroom, particularly after being warned by the judge; (2) willful failure to obey an order of the court. इथे त्यांनी 'कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट' ला दोन प्रकारे डीफाईन केलं आहे. पहिला प्रकार व्यक्तिगत (personalized) आहे, दुसरा नाही. -- माझं मत मी खालीलप्रमाणे दुरुस्त करतो. तुम्ही जर असं डीफाईन केलं, की अमुक-अमुक केल्यावर धर्माचा अपमान होइल, आणि कोणी तसे केले, तर "तुमच्या दृष्टीने" तो अपमान असेल. पण याचा अर्थ असा नाही की इतर लोकांची पण अपमानाची तीच डेफिनेशन केली असेल. धर्माच्या बाबतीत problem असा वाटतो मला, कि कोणी authority च जर नाहिये, तर कोणिही अपमान मानला / नाही मानला तरी, तरी अपमान झाला हे सिद्ध करणं फार अवघड (अशक्य?) आहे. आणि जरी झाला, तरी नुकसान कोणाचे होत आहे? As in, समाजावर त्याचे काही दुष्परिणाम होत आहेत का, हे बघायला पाहिजे. तुमच्या दोन्ही उदाहरणांमधे, तसे केल्याने समाजावर वाईट परिणाम होतील (लोकं कायदा मोडतील / देशविघातक कृत्य करतील वगैरे वगैरे) तसं धर्माच्या बाबतीत नाही म्हणता येणार.

In reply to by अत्रे

भंकस बाबा 26/03/2016 - 18:43
साहेब माझ्यावर काय संस्कार झाले आहेत याची उठाठेव तुम्ही करु नका. आपली संत परंपरा पण बोलते 'तुका म्हणे ऐशा नरा मोजुन माराव्या पैजारा' . आता काय सदेह स्वर्गात जाणार तुम्ही तुकाराम्बुवाना समजावयला असे नाय बोलायचे! पैजारा म्हणजे वहाण बर् का अत्रे, शुद्ध मराठीत त्याला चप्पल म्हणतात. रच्याकने तुम्ही ते हनुमान व् सीतेचे हुसैनने काढलेले चित्र बघितले आहे काय? कोणाही हिंदुचे रक्त खवळेल असे ते चित्र आहे. आमच्या तजो साहेबाना विदा आणि लिंक द्यायची भारी हौस! टाका की साहेब फोटू, बघा मग काय गदारोळ उड़ेल. तुम्ही याला कलाकृति म्हणता? ते प्रह्लाद केशव अत्रे स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध होते, कमितकमि त्या अत्र्यांचे नाव तरी लावू नका. माझे मत अजूनही कायम आहे चपल्लेने मारण्याचे! काय म्हणणे आहे तुमचे?

In reply to by भंकस बाबा

तर्राट जोकर 26/03/2016 - 19:20
आपली संत परंपरा पण बोलते 'तुका म्हणे ऐशा नरा मोजुन माराव्या पैजारा' . >> हा पूर्ण अभंग काय आहे हो भंकसबाबा? आमच्या तजो साहेबाना विदा आणि लिंक द्यायची भारी हौस! टाका की साहेब फोटू, बघा मग काय गदारोळ उड़ेल. तुम्ही याला कलाकृति म्हणता? >> हुसैन च्या चित्रांना बंदी आहे काय?

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 26/03/2016 - 20:48
होउन जाउदे, टाकाच तुम्ही ते चित्र इथे मिपावर, मी अजूनही त्या चित्रात काय आहे हे सांगणे टाळण्याचा प्रयत्न करत आहे. नाही बंदी ना मग टाका. मी टाळण्याचा का प्रयत्न करत आहे? या प्रश्नाचे उत्तर पण देतो पण तुम्ही हे चित्र टाका. मग मी विश्लेषण करतो

In reply to by भंकस बाबा

हुसैनच्या चित्रांना कायद्याने बंदी आहे का ह्या प्रश्नाचे हो किंवा नाही हे उत्तर द्या. बाकी फळफळाट राहु देत बाजुला. विश्लेषण तुम्ही करनार की हुसैन? कारण इथेच श्रीगुरुजींच्या मते हुसैनचे म्हणने ऐकले पाहिजे. नैका?

In reply to by तर्राट जोकर

चित्र टाकाना, इथे मी तुम्हाला चिथवत नाही आहे, पण तुम्हाला विषाचि परीक्षा घ्यायची लहर आली आहे तर मग होऊन जाउदे.

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 26/03/2016 - 22:55
या चित्रात दंगली भड़कवण्याचे सामर्थ्य आहे. जर शहाणे असाल तर या फंदात पडणार नाही. इथे तुम्ही कायद्याच्या कचाटयात तर अड़कालच वर नसती झेंगट मागे लावुन घ्याल. तुम्ही फार्र् फार्र् विद्वान आहात, जरा त्या चित्रात काय होते ते सांगाल? बाकी अशी आराधना एखाद्या रूपगर्वितेची केलि असती तर आतापर्यन्त कह्यात आली असती.

In reply to by भंकस बाबा

तर्राट जोकर 27/03/2016 - 00:09
ह्या धाग्यावर माझे प्रतिसाद संपले होते पण आता तुम्ही फारच चेकाळला आहात म्हणुन उत्तर देत आहे. या चित्रात दंगली भड़कवण्याचे सामर्थ्य आहे. >> असे असेल तर अजून ही चित्रे जालावर उपलब्ध कशी? तीही हिंदूजागृती ह्या संस्थळावर? http://webneel.com/mf-husain-paintings-art-controversy-indian-artist http://www.speakingtree.in/allslides/20-controversial-mf-hussain-paintings-575327 जर शहाणे असाल तर या फंदात पडणार नाही. >> हे जाणून बुजून उचकवण्याचा ट्रॅप आहे. मला फरक पडत नाही हुसैनचे पेंटींग इथे लावायला. पण तुम्ही दंगल भडकवण्याची मानसिकता पुरेपुर तयार करुन ठेवली आहे हे तुमच्या प्रतिसादातून दिसतेच. इथे तुम्ही कायद्याच्या कचाटयात तर अड़कालच वर नसती झेंगट मागे लावुन घ्याल. >> असल्या फालतू धमक्यांना मी भीक घालत नाही. कायद्याने बंदी आहे का ह्याचे उत्तर तर तुम्ही देत नाही वर गोल गोल फिरत आहात. कोणत्या न्यायालयाने हुसैनच्या त्या तथाकथित दंगे भडकवण्याची क्षमता असलेल्या चित्रांवर बंदी घातली आहे ते सांगा. कचाट्यात यायचे असल्यास तुमचे कैक प्रतिसाद इथे अल्पसंख्यांक समाजाबद्दल गैरसमजुती व द्वेष पसरवण्याच्या लेबलखाली आणता येतील. ते मागे लागले तर काय होईल याचा विचार आधी करावा. तुम्ही फार्र् फार्र् विद्वान आहात, जरा त्या चित्रात काय होते ते सांगाल? >> वर दिली आहे लिण्क. मनभरुन पाहू शकता. हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या? बाकी अशी आराधना एखाद्या रूपगर्वितेची केलि असती तर आतापर्यन्त कह्यात आली असती. >> ह्या शुद्ध व्यक्तिगत हल्ल्याने ह्या प्रतिसादावर उत्तर देण्यास बाध्य केले. आता ऐका उत्तर. तुम्हाला ज्याने कोणी सांगितले असेल की अशी आराधना केली की रुपगर्विता कह्यात येते, त्याला जाऊन चार मुस्काटात हाणा. कारण आतापावेतो आमच्या कह्यात आलेल्या रुपगर्वितांची आम्हाला कधी आराधना करायची जरुर पडली नाही. तुमची आराधना फळत नसेल तर तुम्हाला शिष्य करुन घेण्यास तयार आहोत. पण रुपगर्वितांच्या विशेष गरजा असतात, त्या पूर्ण करण्याची क्षमता जर असेल तर बोला कधी येताय गंडा बांधुन घ्यायला? -तर्राट जोकर (मुद्द्यावरच घालतो घाव, मग बोंबलू नका बचाव बचाव)

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 27/03/2016 - 01:08
तुम्ही ज्या लिंका दिल्या आहेत त्यात मी संगीतलेले चित्र नाही. मी कोणते अल्पसंख्यक समाजाबद्दल भावना भड़कवायचे प्रतिसाद टाकले? रूपगर्विता प्रकरण हे मला स्वतःला उद्देशून होते, तुम्ही उगाच्च आपल्या अंगाला लावुन घेतले. तुम्ही म्हणता तो अल्पसंख्यक समाज आपल्या सिस्टिमला फाट्यावर मारत आंहे. मला काही फरक पडत नाही की तो धर्मान्तर करतो की धर्मस्थळे वाढवतो. पण तो आपल्या न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत आहे, जे पुढे जाऊन नवीन पिढीला चुकीचा सन्देश देत आहे. नेमकी हीच बाब काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्यासाठी वापरत आहे. जर तुम्ही हिन्दू असाल आणि तरिही तुमचं रक्त खवळंल नसेल तर ( ही चित्र बघुन) सेक्युलरिजम जास्तच बोकाळला आहे असेच म्हणावे लागेल. याआधि पण मी म्हटले होते की सैटनिक वर्सेस वर बंदी आणि हुसैन मोकाट याला काय म्हणावे? अगदि गल्फ वॉरच्या वेळी येथील मुस्लिमानि अमेरिकन विमानात ईंधन भरण्यास मनाई केलि होती आणि आपले सेक्युलर सरकार ऐकले देखिल होते. सद्दाम हुसैन काय कुवैतमधे तीर्थयात्रा भरवायला गेला होता? अगदी 65च्या युद्धात ब्लैक आउट असताना पाकिस्तानी विमानाना रस्ता समजावा म्हणुन भेंडीबाजार, नागपाड़ा भागात गच्यावर दिवे लावले गेले. कसा विश्वास ठेवावा हो या लोंकावर? मी स्वतः मुस्लिम भागात रहातो. मुस्लिम वाईट नाहीत पण इस्लाम खतरेमें अशी आरोळी आली की ते सैरभिर होतात. जगातला दुसऱ्या क्रमाकांची लोकसंख्या असलेला धर्म एका सैटनिक वर्सेसने खतरेमें येतो? शहाबानो खटल्यात कोर्टाचा निर्णय फ़क्त भावना दुखावु नए म्हणुन फिरवला जातो. हे तुष्टिकरण नाही तर काय आहे?

In reply to by भंकस बाबा

तर्राट जोकर 27/03/2016 - 03:24
तुम्ही ज्या लिंका दिल्या आहेत त्यात मी संगीतलेले चित्र नाही. >> कोणते चित्र? द्या लिण्क, नैतर चिटकवा इथेच. कोणत्याही चित्रावर कसलीच बंदी नाही. कोणत्या टिनपाट चित्राने हिंदुंच्या भावना मुस्लिमांसारख्या भडकायला लागल्या तर फरक काय राहिला मग? कशाला सहिष्णुतेचे ढोल वाजवायचे? मी कोणते अल्पसंख्यक समाजाबद्दल भावना भड़कवायचे प्रतिसाद टाकले? >> शोधा म्हणजे सापडेल. बाकी कशाने भावना भडकतील ते प्रतिसाद टाकणार्‍याने नाही तर ज्याच्या भडकतील त्याने ठरवायचे असते ना? जर तुम्ही हिन्दू असाल आणि तरिही तुमचं रक्त खवळंल नसेल तर ( ही चित्र बघुन) सेक्युलरिजम जास्तच बोकाळला आहे असेच म्हणावे लागेल. >> आमचं रक्त कशाने खवळावं हे तुम्ही ठरवत असाल तर धर्मांधता जास्तच बोकाळली आहे असेच म्हणावे लागेल. हुसैन चे पेंटींग्स १९७० पासून बन्वलेत. रिकामचोट हिंदुत्ववाद्यांनी बोंबाबोंब केली नसती तर त्याने अशी काही पेंटींग्स बनवलीत हे त्याच्या गल्लीतल्या न्हाव्यालाही कळले नसते. बाकी हिंदूंमधे अशाअशा अनेक लांछनास्पद घटना घडतात तेव्हा हिंदू म्हणुन तुमचं रक्त खवळतं का प्रश्न आहे. जेव्हा हिंदूंमधे धर्मसुधारणा सुचवनार्‍यांना 'मुस्लिमांना आधी सांगा' असे टोमणे मारले जातात तेव्हा ह्या टोमणे मारणार्‍यांचे रक्त अशा प्रथा-परंपरांसाठी खवळतं का हाही प्रश्न आहे. मुस्लिम समाजातल्या स्त्रियांच्या हक्कासाठी कळवळण्याचे ढोंग करणार्‍यांना आपल्याच धर्मातल्या स्त्रियांचे आक्रोश ऐकून रक्त खवळतं का हाही प्रश्न आहे. मी स्वतः मुस्लिम भागात रहातो. मुस्लिम वाईट नाहीत पण इस्लाम खतरेमें अशी आरोळी आली की ते सैरभिर होतात. जगातला दुसऱ्या क्रमाकांची लोकसंख्या असलेला धर्म एका सैटनिक वर्सेसने खतरेमें येतो? >> अगदी अगदी. सेम सिच्युएश्न हिंदूंची करण्यात येत आहे. हजारो पंथ, संप्रदाय, मान्यता, देवीदेवता असलेला प्रचंड हिंदू समुदाय एका फाल्तू पेंटींगने दुखावतो? मूळ मुद्दा आहे हुसैनची आक्षेपार्ह पेंटींग्स आणि त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया. तर सर्व सदस्यांना एक प्रश्नः उद्या शार्ली हेब्दोसारखेच हिंदु देवतांची तशीच आक्षेपार्ह चित्रे कार्टून्स कोणी भारतीय मासिकाने खास हिंदूं धर्मांधांना उचकवण्यासाठी बनवलीत आणि देशभर प्रकाशित केलीत, जाहिरातींतुन दाखवलीत तर बनवणारे व छापणारे आयुष्यभर सुरक्षित राहतील ह्याची खात्री आपण देऊ शकता का? तेवढी सहिष्णुता हिंदूंमधे आहे ह्याची खात्री आहे काय?

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा 27/03/2016 - 06:34
मी हुसैनने काढलेल्या हनुमान व् सीतेच्या चित्राबाबत बोलत आहे, अजुन एक चित्र रावण व् सीतेचे आहे. ही चित्र तुमच्या पहाण्यात आली नाहीँ असे दिसते. हिंदुत्ववाद्यानी गदारोळ केला नसता तर कोणाला कळलेही नसते हे काय भानगड़ आहे. त्याचसाठी मी तुम्हाला सांगत आहे की ही चित्रे बघा, आणि याचसाठी मी त्याच्यावर भाष्य करायचे टाळत आहे. मी स्वतः हिन्दू असूनदेखिल कोणत्याही हिंदू चालिरिति पाळत नाही वा माझ्या मुलाला त्या पाळायला लावत नाही. पण माझ्या आईला व् बायकोला हे समजावनें कठिन आहे, तरिही पितृपक्ष , श्रावण पाळणे या गोष्टी मी घरी टाळतो. पण जेव्हा कोणी अकारण हिंदू धर्मावर हल्ला करत असेल तर त्याला उत्तर देणे माझे कर्तव्य समजतो. नेहरुनी discovery of india मधे शिवाजी महाराजांचा उल्लेख अपमानास्पद केला होता. हे लिहिले होते 39साली, नंतर 55साली लोकांना ते कळले की त्यांनी काय लिहिले आहे कारण तेव्हा त्याचे भाषांतर झाले होते. मग आम्ही काय त्याचा प्रतिकार करु नए? तरिही अट्टहासाने नेहरुनी आपलेच् बरोबर अशी भूमिका घेतली पण जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली तेव्हा विरोधकाना आयते कोलित मिळाले तेव्हा हा मजकूर पुस्तकातुन काढण्यात आला. मग तुमचा प्रतिवाद याला पण लागू होतो काय? जर तेव्हा गदारोळ झाला नसता तर जगापुढे काय प्रतिमा गेली असती शिवाजी महाराजांची? नेमके हेच हुसैनच्या चित्राबाबत झाले होते. मॉडर्न आर्ट च्या नावाखाली हुसैनने जे केले ते चुकीचे होते, हा जर त्याने रामायण वाचले असते तर हां प्रकार झाला नसता. पण रामायण वाचणे, लाहोलबिलाकुवत असो तुम्ही ही चित्रे पहा मगच तुमचा अभिप्राय दया.

In reply to by तर्राट जोकर

उद्या शार्ली हेब्दोसारखेच हिंदु देवतांची तशीच आक्षेपार्ह चित्रे कार्टून्स कोणी भारतीय मासिकाने खास हिंदूं धर्मांधांना उचकवण्यासाठी बनवलीत आणि देशभर प्रकाशित केलीत, जाहिरातींतुन दाखवलीत तर बनवणारे व छापणारे आयुष्यभर सुरक्षित राहतील ह्याची खात्री आपण देऊ शकता का? तेवढी सहिष्णुता हिंदूंमधे आहे ह्याची खात्री आहे काय?>>>>>>>> हुसेन ९५ वर्षांचा होऊन मेला. त्याचा गुन्हा चार्ली पेक्षा अत्यंत मोठा होता! आणि गुरुजींनी वर विदा दिलेलाच आहे. सबब तेवढी सहिष्णुता हिंदूंमधे आहे!

In reply to by DEADPOOL

पण त्याचा "गुन्हा होता आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती" असे वाटणे म्हणजेच असहिष्णुता नाही का? का फक्त "जेल मधे जायचे नाही म्हणून शांत बसणं", याला सहिष्णुता म्हणायाचं? सहनशीलता आणि सहिष्णुतेमधे फरक असावा. सहनशीलते मधे तुम्ही मानून चालता कि तुमच्यावर हल्ला झाला आहे, आणि तरी शांत बसता। साहिष्णुतेमधे तुम्ही दुसरी बाजू -न भडकावून जाता - समजावून घेण्याचा प्रयत्न करता, किंवा ते जमत नसेल तर "व्यक्ती स्वातंत्र्य" आहे म्हणून दुर्लक्ष करता।

In reply to by अत्रे

पण त्याचा "गुन्हा होता आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती" असे वाटणे म्हणजेच असहिष्णुता नाही का? >>>>>>>>> नाही याला न्याय मिळण्याची अपेक्षा असे म्हणता येईल

In reply to by DEADPOOL

चार्ली हेब्दोने या हल्ल्यानंतर काही काळाने जाहिर केले की आता ते प्रेषितावर चित्र काढणार नाही. नेमका हाच उद्देश् होता मूलतत्त्ववाल्यांचा, आता हेच धर्मान्ध मुल्ले दाढ़ी कुरवाळत इराक सीरिया मधे डींगे मारत असणार की बघा आमचे खरे झाले की नाही. ईशनिंदा थाबवन्याचा जालिम व् खात्रिशीर उपाय हाच असाच सन्देश जगभर गेला की नाही? किती इस्लामी संस्थानि वा सेवकानी चार्ली हेब्दो वर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले?

In reply to by भंकस बाबा

तर्राट जोकर 27/03/2016 - 13:11
जालावर उपलब्ध असलेल्या बातम्यांमधून तुम्हाला उत्तर मिळेल असे नाही वाटत का? दुवा दिला तर तुम्ही 'किती' हा शब्द धरुन बसाल ट्रेडमार्क ह्यांच्यासारखा. http://www.theguardian.com/media/2007/feb/07/pressandpublishing.france

In reply to by तर्राट जोकर

आमच्या गावी नेहमीच असं व्हायचं! एक लय अवघड कुटुम्ब होतं! काही झालं की समोरच्या व्यक्तीला दणाणून हाणयाच आणि लगेच पोलीस स्टेशनला जाऊन त्याच व्यक्तिविरोधात तक्रार नोंदवून मोकळे!

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर 27/03/2016 - 13:33
उपरोध कळला पण बातमी आणि त्याची तारिख बघायचे कष्ट घेतले असते तर काही उपयोग झाला असता. बाकी तुम अपना मन बनाही लिये हो तो औ का कही. लै कंटाळ यायलाय. तेच ते विषय तोच तो चोथा.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 28/03/2016 - 23:18
खरं तर तुम्हाला प्रतिवाद करायचा नाही असं ठरवलं होतं, पण आता माझा उल्लेख केलात त्यामुळे नाईलाजाने प्रतिसाद द्यायला लागतोय. तुमचे सगळे प्रतिसाद सलग वाचले की लक्षात येतं तुम्ही किती माकड उड्या मारता ते. प्रत्येक वेळी तुम्हीच विदा मागता आणि वर परत म्हणता मी कधी मागितला? सांख्यिकी तुम्ही दिलेल्या बातमीत होती मग ती मी वापरणारच ना? तुम्ही सांख्यिकी दिलेली बरोबर आणि आम्ही तीच पद्धत वापरली की कसे चूक हे खालील उदाहरणांमधून कळेल (अशी अशा करतो). दुवा १, दुवा २, दुवा ३, दुवा ४ तुम्हाला एवढे मुस्लिम प्रेम आहे तर असूदे. आम्हाला काही प्रोब्लेम नाही. बाकी कुराण, शांततेचे संदेश, स्त्रियांशी कसे वागावे ई ई तुमच्या मुस्लिम बांधवांना शिकवा, तुम्हाला पण जन्नत नसीब होईल आणि ७२ हूर पण.

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 29/03/2016 - 00:02
तुमचे सगळे प्रतिसाद सलग वाचले की लक्षात येतं तुम्ही किती माकड उड्या मारता ते. >> वाट्टेल ते? प्रत्येक वेळी तुम्हीच विदा मागता आणि वर परत म्हणता मी कधी मागितला? सांख्यिकी तुम्ही दिलेल्या बातमीत होती मग ती मी वापरणारच ना? >> तुमचं डोकं सरकलंय का जागेवरुन? मी कधी म्हटले की मी विदा मागितला नाही ते? खालच्या चारही दुव्यांमधे मी विदा मागितलेला तो मिळालेला नाहीच. तुम्हाला तुमच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलेल्या कोणत्या बातमीतली कोणती सांख्यिकी तुम्ही इथे वापरली? ७० हजार मौलवी आणि १५ लाख मुस्लिमांची एकुण भारतीय मुस्लिमांशी असलेली बालीश सांख्यिकी तुम्हीच कॅलक्युलेट करुन इथे टाकली. तुमचा मुद्दा गंडला तर माझ्यावर खोटे आरोप करता आहात. इथे इसिसविरोधी फतवे आणि इसिसविरोधी मुस्लिमांचे पुरावे दिले तर शब्दांचे खेळ करता. म्हणता त्यांनी फक्त निषेध केलाय, मी कुणी विरोध केलाय का असं विचारंतोय. माकडउड्या ह्याला म्हणतात. मला तुम्ही मांडत असलेल्या तुमच्या सांख्यिकीत दम वाटत नाही. त्यासाठी तुमच्याच लॉजिकने संघाच्या कार्यकर्त्यांची सांख्यिकी मांडली. मुद्दा हाच होता की अशी तिरपागडी सांख्यिकीचे मुल्य शून्य असते हे सांगणे. जर १५ लाख संघकार्यकर्त्यांचा हिंदूंवरचा प्रभाव तुम्ही मान्य करत नसाल तर मीही त्या १५ लाख मुस्लिमांचा भारतीय मुस्लिमांवरचा प्रभाव मान्य करत नाही. बोला काय म्हणता? तुम्ही सांख्यिकी दिलेली बरोबर आणि आम्ही तीच पद्धत वापरली की कसे चूक हे खालील उदाहरणांमधून कळेल (अशी अशा करतो). दुवा १, दुवा २, दुवा ३, दुवा ४ >> आपण कोणत्या प्रतिसादांचे दुवे देतोय त्याची शुद्ध आहे का? मी दिलेला विदा व सांख्यिकी सरकारप्रमाणित व मान्यताप्राप्त संस्थांचे अहवाल आहेत. तुमच्यासारखे बसल्या बसल्या टिवल्याबावल्या करत जोडलेले आकडे नाहीत. तुम्हाला एवढे मुस्लिम प्रेम आहे तर असूदे. आम्हाला काही प्रोब्लेम नाही. बाकी कुराण, शांततेचे संदेश, स्त्रियांशी कसे वागावे ई ई तुमच्या मुस्लिम बांधवांना शिकवा, तुम्हाला पण जन्नत नसीब होईल आणि ७२ हूर पण. >> मुद्दे नसले की असा तोल जातो बघा. सांभाळा स्वतःला, एवढा द्वेष बरा नव्हे. असला तरी ठेवा तुमच्याकडेच. इथे सार्वजनिक संस्थळावर घृणा पसरवण्यासाठी वापरु नका. तुम्ही मुस्लिमांचे मुडदे पाडा किंवा मांडित घेऊन खडीसाखर भरवा, मलाही काही फरक पडत नाही. तुमचे मुद्दे संपले, तर्क चालत नाहीत, तुम्च्याकडे माझ्या आकडेवारीला तोड देणारी कोणतीच आकडेवारी नाही हे तुम्हाला बोचतंय म्हणून अशा वैयक्तिक डिवचण्यावर उतरत आहात. आपण आपली खरी द्वेषमूलक बाजू अजून स्पष्ट करत आहात. बस इत्ताईच. धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क 29/03/2016 - 01:42
उगाच डोकं सरकलंय का आणि शुद्ध आहे का हे बोलायची गरज नाही. आता तुम्ही म्हणताच आहात मी वैयक्तिक होतोय तर होतोच आता. माकड उड्या मारणे हा एक वाक्प्रचार आहे. पण एकूण तुमच्या कडे बघता हे तुम्हाला माहित असेल असं वाटत नाही. पण तुम्ही ते खरंच करताय. आता मी तुम्हाला माकड म्हणत नाहीये पण तुम्हाला स्वतःला माकड समजायचं असेल तर माझी हरकत नाही. तुमच्यापुढे काही बोलणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता (हा पण एक वाक्प्रचार आहे आणि गीता म्हणजे श्रीकृष्णाने लिहिलेली) असं आहे. इथे बरेच लोक तुम्हाला वेळोवेळी सांगत आहेत की तुम्ही तुम्हाला सोयीस्कर अशी भूमिका घेता आणि जर अवघड प्रतिसाद आला की लगेच पळून जाता. सांख्यिकीचा विचार केला तर तुम्ही दिलेल्या बातमीतील आकडे मी वापरले. आता ती बातमी विश्वासार्ह नसेल तर ती तुमची चूक आहे. मी माझी कुठलीच आकडेवारी वापरली नाही, फक्त तुम्ही दिलेल्या आकडेवारीचा उपयोग केला. उगाच मूर्ख आणि बालिश प्रतिक्रिया/ बातम्या देऊन तुम्ही स्वताचा वेळ वाया घालवताच आणि इतरांचा पण घालवता. वर आणि अडचणीत आणणारे मुद्दे आले की मग मला वेळ नाही असे म्हणून पलायन आहेच. बाकी काही नाही तर लगेच संपादक मंडळींना म्हणालच की माझ्यावर वैयक्तिक हल्ले होतात, जे आता पण तुम्ही करालच. मी कोणाचाही उगाच द्वेष करत नाही पण तुम्ही तुमची लंगडी बाजू सांभाळायचा मात्र फारच प्रयत्न करता. तुम्हाला मी काय करतो याचा काही फरक नसेल पडत तर एवढा कांगावा कशासाठी? असो. तुम्हाला काय करायचे ते करा, लिहायचंय ते लिहा, माझा वेळ मला सत्कारणी लावायचा आहे. त्यामुळे माझ्याकडून बास.

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर 29/03/2016 - 13:25
अपेक्षित थयथयाट. तुमच्या ह्या सग्ळ्या प्रतिसादात मी मांडलेल्या मुद्द्यांचे कुठलेही समर्पक खंडन नाही हे स्पष्ट आहे. बाकी भाषा वापरायची तर जशास तसे हे आपले धोरण आहे. सुरुवात आपण करायची, बॅकफायर झालं की माझं नाव बदनाम करायचं. चांगला खेळ आहे. लगे रहो.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 27/03/2016 - 15:41
तर सर्व सदस्यांना एक प्रश्नः उद्या शार्ली हेब्दोसारखेच हिंदु देवतांची तशीच आक्षेपार्ह चित्रे कार्टून्स कोणी भारतीय मासिकाने खास हिंदूं धर्मांधांना उचकवण्यासाठी बनवलीत आणि देशभर प्रकाशित केलीत, जाहिरातींतुन दाखवलीत तर बनवणारे व छापणारे आयुष्यभर सुरक्षित राहतील ह्याची खात्री आपण देऊ शकता का? तेवढी सहिष्णुता हिंदूंमधे आहे ह्याची खात्री आहे काय?
तुम्ही समजता त्यापेक्षा कितीतरी जास्त सहिष्णुता हिंदूंमध्ये आहे. दोन उदाहरणे देतो. (१) हुसेनने हिंदू देवदेवतांविषयी अत्यंत आक्षेपार्ह चित्रे काढूनसुद्धा हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे तो शेवटपर्यंत सुरक्षित होता व शेवटी वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यु झाला. (२) तिस्ता सेटलवाड या महिलेने २२ ऑगस्ट २०१४ मध्ये एक अत्यंत आक्षेपार्ह चित्र ट्विटरवर टाकले होते. on 22 August 2014, she posted on Twitter a collage of morphed images in which the faces and attributes of Hindu gods and goddesses were superimposed on chilling photographs of the ISIS terrorists mercilessly executing their victims, with the caption of “Chilling Reality”. There was an image of Goddess Kali, one of the most revered Hindu Goddesses, with the face of a terrorist, holding a severed, bleeding head. Another terrorist was shown standing in front of a rackful of severed heads, wielding the Sudarshan Chakra, a dharmic weapon of Lord Vishnu meant to eradicate evil forces. The terrorist that posed with the slain photojournalist James Foley just before decapitating him was shown with a halo like a Hindu god. त्या चित्राविरूद्ध प्रचंड गदारोळ उठल्याने शेवटी तिने ते चित्र मागे घेऊन माफी मागितली. बादवे, हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे ती अजूनही सुरक्षित आहे. एवढे होऊनसुद्धा तिचे कलाकाराच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचे टुमणे सुरूच होते. In another statement, despite having apologised for “hurting religious sentiments,” Teesta Setalvad says that people should be open minded regarding such depictions in the name of artistic freedom. Artistic freedom surely is a sign of civilizational progress and nobody in his or her sane mind would disagree and ideally, there should also be freedom to offend. But the reality is different: we don’t live in an ideal world, and two, in the name of artistic freedom, all these so-called artists, do is, run their own anti-Hindu campaigns. Why can’t their artistic freedom show the face of Prophet Mohammed on one of these terrorists?

In reply to by भंकस बाबा

टवाळ कार्टा 27/03/2016 - 11:47
65च्या युद्धात ब्लैक आउट असताना पाकिस्तानी विमानाना रस्ता समजावा म्हणुन भेंडीबाजार, नागपाड़ा भागात गच्यावर दिवे लावले गेले.
हे झालेले????

In reply to by टवाळ कार्टा

छपरावर दिवे लावुन कोण फुकटचा फायरसेल घेणार आपल्याच घरावर! ?? कारण युद्धात पाकिस्तानला भारतास इजा पोचवणे हा एकमेव एजेंडा राबवायचा होता. त्यामुळे त्यांनी काही बुआ "हा आपल्या 'लोकांचा' एरिया आहे इकडे नको बॉम्ब टाकायला" म्हणले नसते, नाही का?? शिवाय फाळणीपासुन तिकडले इकड़ल्यांना "मोहाजीर" म्हणतात हे अजुन परत आठवण करून द्यायला नकोय नाही का?? असल्या गोष्टी सांगोवांगी ने पसरतात, आम्ही लहान असताना सुद्धा आम्ही आमच्या गावी ऐके 47 न भरलेला ट्रक सापडल्याचे ऐकले होते! अर्थात ती अफवा होती तरी बालपणीचा काहीकाळ त्यावर विश्वास बसला देखील होता!. असल्या वदंता आपण कधीतरी ऐकून खऱ्या मानणे हे समजले जाऊ शकते पण त्या सार्वजनिक संस्थळावर लिहिताना ते सत्यापित असणे गरजेचे असते असे वाटते नाहीतर त्याला सेन्सेशनलिस्ट क्लेम सोडुन जास्त किंमत नसेल.

In reply to by नाना स्कॉच

भंकस बाबा 27/03/2016 - 20:25
नाना साहेब ही बातमी तुम्ही भेंडीबाजार भागात रहाणाऱ्या एखाद्या परिचिताकडून माहिती का करून घेत नाही? पाकिस्तानचा हां नाराच होता की 'हसके लिया पाकिस्तान, लङके लेंगे हिंदुस्तान'. वस्तुस्थिति अशी होती की पाकिस्तानी विमाने मुंबईपर्यन्त पोहोचलीच नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? 93 च्या ब्लास्ट मधे स्फोटक कुठे प्लॉट केलि होती ते माहीत आहे ना? शेयरबाजाराच्या व् एयरइंडियाच्या इमारतिच्या बेसमेंटमधे! उद्देश् होता या इमारती पाडण्याचा! किती जीवितहानि झाली असती यात? प्लाट करणारे भारतीयच होते ना?

In reply to by तर्राट जोकर

अत्रे 26/03/2016 - 23:31
@ तजो या विषयावर सेपरेट धाग्याचे पोटेन्शिअल आहे. तुम्ही टाका चित्र, सोबत रत्नाकर मतकरींचा हा लेख रेफर करतो https://www.facebook.com/ganesh.matkari/media_set?set=a.10153331291328999.1073741879.578143998&type=3

In reply to by अत्रे

तर्राट जोकर 27/03/2016 - 00:20
धन्यवाद अत्रेसाहेब, जमलं तर काढीन. हुसैनची ती सारी चित्रे वादग्रस्त आहेत पण त्या चित्रांमागचा हुसैन हे तथाकथित हिंदुत्ववादी रंगवतात तसा नाही. ज्याला हुसैनची तमाम जीवनकहानी माहित असेल त्याला त्या चित्रांबद्दल आक्षेप असायचे कारण नाही. पण आक्षेप धंदेवाईक राजकिय पक्ष घ्यायला लागले. आपल्या फायद्यासाठी ह्यांनी सगळे देव बाजारात उभे केले, राममंदिरापासून गायीपर्यंत. १९७० मधे बनवलेल्या पेंटींगबद्दल १९९६ नंतर विवाद व्हायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या नेत्याने हुसैनचे हात कापायला बक्षिस जाहीर केले तरी श्रीगुरुजी म्हणतात जीवाच्या धोक्याने तो पळाला नाही. हास्यास्पद आहे सगळं. अरे, केलंय तर म्हणा ना केलंय म्हणून. करायचेही आणि घाबरायचेही कि आम्हाला कोणी असहिष्नु म्हणू नये.

In reply to by तर्राट जोकर

शिवसेनेच्या नेत्याने हुसैनचे हात कापायला बक्षिस जाहीर केले तरी श्रीगुरुजी म्हणतात जीवाच्या धोक्याने तो पळाला नाही. हास्यास्पद आहे सगळं.
कमाल आहे. हे मी म्हणत नाहीय्ये. माझ्या नावावर काहीही खपवू नका. मी दिलेल्या लिंक्समधील हुसेनच्या मुलाखती नीट वाचा. दस्तुरखुद्द हुसेन हे स्वतःच सांगतोय दोन वेगवेगळ्या मुलाखतीत. मुलाखतीत अनेक वेळा सूचक प्रश्न विचारूनसुद्धा हुसेनचे उत्तर बदललेले नाही. एकदा कतारचे नागरिकत्व घेतल्यावर हुसेनला भारतात कधीही परतायचे नव्हते व सर्व मुलेबाळे, नातेवाईक स्वतःजवळ असताना जे काय घडले होते ते खरे सांगायची अजिबात भीति नव्हती कारण जर कोणी जीवे मारायच्या धमक्या दिल्याच असतील तर ते काही कतारमध्ये जाऊन त्याला मारणार नव्हते. म्हणजे कतारमध्ये बसून कोणतेही दडपण व भीति नसताना सुद्धा हुसेन वारंवार सांगतो आहे की मी भारत सोडला तो माझ्या प्रोजेक्टसाठी. पण यांचा हेका कायम आहे की हुसेन जीवाच्या भीतिने पळाला. फारच हास्यास्पद आहे हे सगळं. हे वाचून पुन्हा एकदा समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाची आठवण झाली. पाकडे स्वत:हून सांगताहेत की आम्हीच तो बॉम्बस्फोट केला आणि इकडे युपीएवाले हेका धरून बसलेत की तुम्ही नाही तो केला, तो हिंदुत्ववाद्यांनी केला.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेनेच्या नेत्याने हुसैनचे हात कापायला बक्षिस जाहीर केले तरी श्रीगुरुजी म्हणतात जीवाच्या धोक्याने तो पळाला नाही. हास्यास्पद आहे सगळं.
पुन्हा एकदा तपशीलाची चूक. हुसेनचे हात कापायला मध्यप्रदेश काँग्रेसच्या अख्तर बेग नावाच्या नेत्याने बक्षिस जाहीर केले होते. शिवसेनेने तसे केले नव्हते. उलट शिवसेनेच्या प्रमोद नवलकरांनी न्यायालयात खटला दाखल करून रीतसर न्यायिक मार्ग स्वीकारला होता.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 29/03/2016 - 13:55
असं नसतं हो. तुम्ही काहीही दावे करता. पण त्यामागचे संदर्भ नको का द्यायला? म्हणजे नसतील संदर्भ तर तसे सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 29/03/2016 - 15:02
https://www.wsws.org/en/articles/2006/07/husa-j03.html आता म्हणा ही वेबसाइट समाजवाद्यांची आहे. ते म्हणतात ते सारे खोटे आहे. असो. बर्‍याच बातम्या इंटरनेट फोफावण्याआधीच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा ऑनलाईन संदर्भ मिळने शक्य नाही.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 29/03/2016 - 18:47
https://www.wsws.org/en/articles/2006/07/husa-j03.html =
World Socialist Web Site
The name says it all!!!!!!!! बादवे, या भगवान गोयलबद्दल या साईटीवर जो दावा केलेला आहे ती घटना २००५/०६ मध्ये घडलेली होती. त्या काळात आंतरजाल सर्वत्र होते. पण आश्चर्य असे की हा दावा फक्त या समाजवाद्यांच्याच साईटीवर आहे. इतरत्र कोठेही उल्लेख सापडत नाही. अशा दाव्याची विश्वासार्हता शून्यापेक्षाही कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 29/03/2016 - 22:06
अपेक्षित प्रतिसाद. =)) तुमच्यासाठी पांचजन्य, कमल संदेश हेच एकमेव विश्वासार्ह माध्यम असेल नै?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 30/03/2016 - 13:14
नाही. मी पांचजन्य, कमल संदेश, सामना इ. तील लिंक्स कधीही संदर्भ म्हणून देत नाही. आपण दिलेला समाजवाद्यांच्या संकेतस्थळाचा संदर्भ अजिबात विश्वासार्ह नाही हे तुम्हाला पक्के माहिती होते व त्यात भगवान गोयल संबंधी केलेला खोटा दावा गुगल खोदून काढूनसुद्धा इतरत्र कोठेही मिळत नव्हता, त्यामुळेच तुम्ही संदर्भ न देता त्यातील परिच्छेद टाकलात. नंतर मी जेव्हा संदर्भ मागितला तेव्हा तुम्ही तो द्यायची टाळाटाळ केलीत कारण तुमचा संदर्भ विश्वासार्ह नव्हता व हे तुम्हाला माहित होते. नंतर संदर्भ देताना "ही समाजवाद्यांची वेबसाईट असल्याने यात लिहिलेले तुम्हाला खोटेच वाटणार व त्याकाळच्या सगळ्या लिंक्स मिळतीलच असे नाही कारण त्या काळात आंतरजाल नव्हते" असे स्वतःच्या बचावाचे डिस्क्लेमर आधीच लिहून टाकलेत. याचे कारण म्हणजे या वेबसाईटने भगवान गोयलवर केलेला आरोप खोटा होता. तसेच २००६ सालात आंतरजाल सर्वत्र फोफावले होते. त्यामुळे भगवान गोयलने खरोखरच अशी धमकी दिली असती तर ती अनेक माध्यंमातून प्रसिद्ध झाली असती. परंतु हे समाजवाद्यांचे संकेतस्थळ वगळता या धमकीचा पुसटसाही उल्लेख इतरत्र आढळत नाही कारण असे काही झालेच नव्हते. निदान आता तरी मान्य करा की तुम्ही दिलेला संदर्भ खोटा होता म्हणून.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 30/03/2016 - 14:40
गुरुजी तुम्हाला वाट्टेल ते समजून घेण्यास तुम्हाला स्वातंत्र्य आहे. एवढा मेगाबाईटी लिहायची आवश्यकता नाही. तो परिच्च्चेद जाणून बुजुन टाकला जेणेकरुन जिज्ञासूंना लगेच कॉपी सर्च मारता येईल आणि तो कुठे आहे हे साद्यंत कळेल, कुठे नाही हेही कळेल. संदर्भ कसा काय खोटा असु शकतो? तुम्ही तर इथे 'आप'च्या ऑफिशियल इमेल आयडीवरुन आलेले उत्तरही खोटे म्हणता. तुमच्या बाजूला नसलेलं सगळं खोटं असतं. हे तुम्ही मान्य नाही केलं तरी जगजाहिर आहे. http://www.indiatraveltimes.com/news/news2006/feb06/feb2606_news3.html बाकी कात्रणं धुंडाळयाला लागतील, प्रेसमधे विचारायला लागेल. तसेच तुम्हाला विष्वासार्ह वाटते त्या सोर्सेची लिस्ट द्या. म्हणजे त्यानुसार ठरवता येईल. संदर्भ खोटे की खरे ते?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 30/03/2016 - 15:11
गुरुजी तुम्हाला वाट्टेल ते समजून घेण्यास तुम्हाला स्वातंत्र्य आहे. एवढा मेगाबाईटी लिहायची आवश्यकता नाही. तो परिच्च्चेद जाणून बुजुन टाकला जेणेकरुन जिज्ञासूंना लगेच कॉपी सर्च मारता येईल आणि तो कुठे आहे हे साद्यंत कळेल, कुठे नाही हेही कळेल. संदर्भ कसा काय खोटा असु शकतो? तुम्ही तर इथे 'आप'च्या ऑफिशियल इमेल आयडीवरुन आलेले उत्तरही खोटे म्हणता. तुमच्या बाजूला नसलेलं सगळं खोटं असतं. हे तुम्ही मान्य नाही केलं तरी जगजाहिर आहे.
बातमी व विश्लेषण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घडलेल्या घटना (उदा. ९/११ चा हल्ला किंवा २६/११ चा हल्ला) याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक स्रोत असतात. मात्र घडलेल्या घटनांचे विश्लेषण हे वेगवेगळे असू शकते. ९/११ हा हल्ला किंवा २६/११ चा हल्ला ही घडलेली घटना कोणीच नाकारू शकत नाही. परंतु त्यामागचे विश्लेषण हे पक्षपाती असू शकते. २६/११ चा हल्ला पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला होता. त्याबाबत अनेक पुरावे मिळाले. वेगवेगळ्या ३ न्यायालयात कसाबवर गुन्हा सिद्ध झाला. परंतु अंतुले, दिग्विजय, कोल्हापूरचा मुश्रीफ इ. मंडळी हा हल्ला संघाने योजना आखून केला असा वारंवार अपप्रचार करीत होती. हल्ला झाला ही घटना, हल्ल्याची माहिती ही बातमी व तो कोणी केला याविषयीचा मतमतांतरे हे विश्लेषण. तुम्ही दिलेल्या समाजवाद्यांच्या संकेतस्थळावर भगवान गोयलने हुसेनचे हात तोडण्याची धमकी दिली असा आरोप आहे. हा आरोप घटनेची माहिती व बातमी या स्वरूपात नसून ते संकेतस्थळाचे स्वतःचे मत आहे. जर असे प्रत्यक्षात खरोखरच घडले असते तर भारतातील सर्व माध्यमातून ही बातमी प्रसिद्ध झाली असती. पण असे झालेले दिसत नाही. भगवान गोयलने अशी धमकी दिली हे इतरत्र कोठेच का दिसत नाही? दिल्लीतून अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. अनेक न्यूजचॅनेल्सची कार्यालये दिल्लीत आहेत. अनेकवेळा टीआरपीसाठी अत्यंत फालतू विषय चघळणार्‍या या वाहिन्यांना ही दिल्लीतील बातमी समजली नसेल यावर विश्वास ठेवता येणे शक्य नाही. ही तथाकथित धमकी कोणत्याच माध्यमातून आलेली नाही याचा सरळ अर्थ असा आहे की असे काही घडलेच नव्हते. फक्त समाजवाद्यांच्याच संकेतस्थळावर हा उल्लेख आहे. इतरत्र कोठेही नाही. त्याच संकेतस्तळावर इतर अनेक चुकीचे / असत्य आरोप केले आहेत. तो पूर्ण लेख हिंदुत्ववाद्यांना झोडपण्यासाठी लिहिलेला आहे. त्यामुळे त्यात अनेक पूर्वग्रहदूषित व असत्य आरोप आहेत. आआपच्या अधिकृत ईमेल आयडीवरून जे उत्तर आले ते कसे चुकीचे होते ते मी संदर्भासहीत स्पष्ट केले आहे. वीज वितरण कंपन्यांचे ऑडीट करण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला असताना व ते ऑडीट पूर्ण झालेलेच नसताना केजरीवाल जो आरोप करत होते तो आरोप त्यांच्या अहवालामुळे सिद्ध झाला आहे हे जाहिरातीत लिहिणे ही जनतेची दिशाभूलच होती. यावर मी स्पष्टीकरण विचारल्यावर 'आम्ही या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे व आम्हीच जिंकणार अशी आम्हाला खात्री आहे' असे उत्तर आले. समजा सर्वोच्च न्यायालयात आआप खटला हरले तर ते ती जाहिरात मागे घेणार आहेत का? जो अहवाल आलेलाच नाही त्याचा आधार घेऊन जाहिरातीत दावे करणे योग्य होते का? >>> http://www.indiatraveltimes.com/news/news2006/feb06/feb2606_news3.html या संकेतस्थळावरील खालील डिस्क्लेमर वाचलेला दिसत नाही. Disclaimer:Though we present you with this wealth of information with utmost sincerity and caution, we urge you to verify the accuracy of the content whenever deemed necessary. There is no guarantee of correctness of all information contained on these pages. This is because it is practically impossible for us to verify all the details of the content. IndiaTravelTimes.com or its associates are not liable for any damage consequent upon blind usage of any information herein.
तसेच तुम्हाला विष्वासार्ह वाटते त्या सोर्सेची लिस्ट द्या. म्हणजे त्यानुसार ठरवता येईल. संदर्भ खोटे की खरे ते?
भगवान गोयलची तथाकथित धमकी बातमी या स्वरूपात (विश्लेषण घटनेनंतर येते) भारतातील प्रमुख माध्यमांनी/वाहिन्यांनी प्रकाशित केली आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 30/03/2016 - 15:30
अहो एनडीटीवी, हिंदु, इत्यादी माध्यमांनाही तुम्ही विचारधारेचे लेबल लावता, मग उरले कोण ते तरी सांगा. हिंदूविरोधी दिसले की त्यात लेखक कोण, छापणारे कोण, त्यांचे बाप कोण ह्यासगळ्याचा पंचनामा करुन तुम्ही शेवटी ते खोटेच बोलतात, बदनामी करतात असा पवित्रा घेतात. अशा वेळी काय संदर्भ देणार, कप्पाळ? जाउ द्या सोडा.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 30/03/2016 - 23:00
घडलेली घटना, त्या घटनेची माहिती देणारी बातमी व त्या घटनेचे विश्लेषण या गोष्टीतला फरक तुम्हाला अजून समजलेला दिसत नाही. जर घटनाच घडली नसेल तर बातमी येणारच नाही व त्यामुळे विश्लेषणही नाही. द हिंदू, एनडीटीव्ही इ. कट्टर हिंदुत्वविरोधी माध्यमांच्या विश्लेषणावर विश्वास ठेवणे अवघड आहे. परंतु घडलेल्या घटनांची बातमी जशी इतर माध्यमातून प्रसिद्ध होते, तशीच ती या माध्यमातूनही होते व त्या बातमीवर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नसते. २६/११ च्या हल्ल्याची बातमी इतर सर्व माध्यमांप्रमाणे या माध्यमातून सुद्धा प्रसिद्ध झाली होती व त्या बातमीवर अविश्वास ठेवण्याचे कारणच नव्हते. आक्षेप असतो तो या माध्यमातून केलेल्या पक्षपाती विश्लेषणावर. २६/११ ची बातमी कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध झाली असती तरी त्यावर मी विश्वास ठेवलाच असता. तुम्ही भगवान गोयलवर जे आरोप करीत आहात, ती घटना घडलेलीच नाही व त्यामुळेच कोणत्याही माध्यमातून तसे प्रसिद्ध झालेले नाही. जर गोयलने तशी धमकी खरोखरच दिली असती तर ती नक्कीच सर्व माध्यमातून प्रसिद्ध झाली असती. त्या घटनेसंदर्भात जे दोन संदर्भ तुम्ही दिले आहेत त्यापैकी समाजवाद्यांचे संकेतस्थळ भगवान गोयलच्या नावाखाली खोटेनाटे पसरवित आहे. त्या विशिष्ट पानावर इतर अनेक असत्य आरोप असून एकंदरीत त्या पानावर बातमी या स्वरूपात काहीही नसून त्यांचे स्वत:चे मत व हिंदुत्ववाद्यांवर जोरदार टीका आहे. त्या समाजवाद्यांच्या संकेतस्थळाखेरीज इतरत्र कोठेही या घटनेचा बातमी या स्वरूपात सुद्धा उल्लेख नाही. त्यामुळे या घटनेला कोणताही आधार नाही. तुमचा जो दुसरा संदर्भ आहे ते एका ट्रॅव्हल कंपनीचे संकेतस्थळ आहे. अशा संकेतस्थळावर राजकीय मजकूर असणे अत्यंत आश्चर्यकारक आहे. त्यांनी समाजवाद्यांच्याच संकेतस्थळावरील भगवान गोयल संबंधीचा आरोप कॉपी केलेला आहे व डिस्क्लेमरमध्ये "आम्ही या राजकीय मजकूराची सत्यासत्यता पडताळून पाहिलेली नसून तशी सत्यासत्यता पडताळून पाहणे आम्हाला शक्य नाही" असे लिहून जबाबदारी झटकून टाकली आहे. मुळात या ट्रॅव्हल कंपनीने आपल्या संकेतस्थळावर सत्यासत्यता न पडताळलेला राजकीय मजकूर टाकणे हे एक गूढच आहे. एकंदरीत हे दोन्ही संदर्भ अजिबात विश्वासार्ह नाहीत हे स्पष्ट आहे.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 31/03/2016 - 14:17
सहमत. परंतु त्यासाठी कट्टर हिंदू व हिंदू यातील फरक समजणे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक हिंदुने हिंदूंबरोबरच इतर कोणत्याही कट्टर धर्मियांच्या विरोधात असलंच पाहिजे. फक्त कट्टर हिंदूंचा विरोध केला आणि पुरोगामित्वाचे, विचारवंत असल्याचे व निधर्मी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इतर धर्मियातल्या कट्टरांचे लांगूलचालन केले तरीही भारताचा तालिबान होईल.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 31/03/2016 - 15:21
फक्त कट्टर हिंदूंचा विरोध केला आणि पुरोगामित्वाचे, विचारवंत असल्याचे व निधर्मी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इतर धर्मियातल्या कट्टरांचे लांगूलचालन केले >> असे केले तर नक्की काय फायदा होतो प्रमाणपत्राचा आणी लांगुलचालनाचा?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 31/03/2016 - 18:36
फक्त कट्टर हिंदूंचा विरोध केला आणि पुरोगामित्वाचे, विचारवंत असल्याचे व निधर्मी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इतर धर्मियातल्या कट्टरांचे लांगूलचालन केले >> असे केले तर नक्की काय फायदा होतो प्रमाणपत्राचा आणी लांगुलचालनाचा?
असं काय करता? फायदेच फायदे आहेत. इतर धर्मियातील कट्टरवाद्यांचे लांगूलचालन केले की निवडणुकीत फायदा होतो. मते मिळतात. सत्ता मिळते. कट्टरवाद्यांच्या माध्यमातून व्होट बँक जोपासता येते. उदारमतवादी, विचारवंत, निधर्मी, पुरोगामी, मानवतावादी असे प्रमाणपत्र मिळाले की माध्यमातून प्रतिष्ठा मिळते. जातीयवादी असा शिक्का मारून वाळीत टाकले जात नाही. हातून चुकीची गोष्ट घडून चव्हाट्यावर आली की हा जातीयवाद्यांचा, मनुवाद्यांचा कट आहे असा कांगावा करता येतो. कट्टर, धर्मांध, पुराणमतवादी, मनुवादी, अल्पसंख्याकविरोधी असे शिक्के मारून तुच्छतेने बघितले जात नाही. आचारविचारातील ढोंगावर पुरोगामित्वाचा लेप चढून ढोंग झाकले जाते.

In reply to by भंकस बाबा

कोणी काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त ती व्यक्ती असं का बोलत असेल असा विचार करत होतो. आणि माझं असंही म्हणणं नाही कि हा फक्त "भंकस बाबा" चा issue आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या पैकी बऱ्याच लोकांची अशीच reaction असते . राग आला की समोरच्या व्यक्तीला मारायचं . ही हिंसा आपण कुठुन शिकतो? कदाचित शाळेतलं वातावरण असेल, अजून काही असॆल . तुम्ही तुकाराम महराजांचं उदाहरण दिलं. त्यांच्या विषयी पूर्ण आदर ठेऊन मी असं म्हणेन की त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे . आज न्यायव्यवस्था शाबूत आहे . कोणालाही इतर कोणाला मारण्याचा (except स्वसंरक्षण ) अधिकार नाही ! मग तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्हाला तो अधिकार मिळत नाही. (anyway आपल्याला राग आला असल्यास माफी मागतो.)
माझ्या सामान्य आकलनानुसार मला दोन मुद्दे मांडावे वाटत आहेत 1 जर कोणी बीजेपी सरकार आल्यावरच असहिष्णुता आली असे म्हणत असेल तर ते चुक आहे. 2 भारतात असहिष्णुता कायम होती/आहे/राहील अन हो ती धर्मं पंथ क्षेत्र निरपेक्ष आहे! (irony indeed) . आर्थिक उदारीकरण झाल्यावर ह्यात वर्गाधारीत असहिष्णुता सुद्धा आली असावी असा अंदाज आहे (ह्या बाबतीत अभ्यास तितकासा नाही!)

बॉटम लाइन

भारतात असहिष्णुता कायम होती अन ती नाकारण्यात अर्थ नाही. तसे पाहता जगातल्या प्रत्येक देश संस्कृती मधे असहिष्णुता आहेच

In reply to by नाना स्कॉच

1 जर कोणी बीजेपी सरकार आल्यावरच असहिष्णुता आली असे म्हणत असेल तर ते चुक आहे.>>>>>>>>+११११११११ 2 भारतात असहिष्णुता कायम होती/आहे/ राहील अन हो ती धर्मं पंथ क्षेत्र निरपेक्ष आहे! >>>>>>>> स्पष्ट कराल का?

In reply to by DEADPOOL

नाना स्कॉच 25/03/2016 - 15:48
माझे विधान भारतात सहिष्णुता कायम होती/आहे/ राहील त्याच्या वानगीदाखल उदाहरणे (आठवतील तितक्या सगळ्या धर्मांतली उदाहरणे देतोय) अ. ऐतिहासिक 1 तुकोबांची गाथा बुडवली गेली , ती असहिष्णुता नव्हती का? 2 पौराणिक दाखला म्हणल्यास द्रोण ह्यांनी एकलव्याला जी वागणूक दिली ती असहिष्णुता नव्हती? 3 बोधीवृक्षाला विषारी काटा टोचला गेला होता तो करुवाकी ने टोचला होता, ती अशोकाची पत्नी होती, का केले तिने असे ह्याचा शोध घेता अजुन एक करकरीत उदाहरण मिळेल असहिष्णुतेचे 4 औरंगजेबाने लादलेला जिजिया कर ही असहिष्णुता नव्हती का? 5 वेद ऐकले तर कानात शीसे वाली शिक्षा असहिष्णुता नव्हती? 6 विठ्ठलपंत कुळकर्णी ह्यांच्या अश्राप मुलांना ज्यांनी धर्माबाहेर काढले ते असहिष्णु नव्हते?? आता काही समकालीन उदाहरणे 1 श्रीरामसेने चे गुंड जेव्हा पब मधे गेल्या म्हणून स्त्रियांना झोड़पतात ती असहिष्णुता नाही?? 2 मदरश्यातल्या मुलांना जन गण मन म्हणायला सांगितले म्हणून मारझोड़ अन दाढ़ी वाढवायचा आदेश देणारे असहिष्णु नसतात?? 3 एखाद्या व्यक्तीला मांसाहार आवडतो किंवा त्याच्या बंद दाराच्या आड़ मांसाहार केला जातो म्हणून त्याला रहिवासी संकुलात घर/सदनिका न देणारे (मांसाहारी व्यक्तीची संपत्तिक स्थिती उत्तम असूनही) असहिष्णु नसतात??? 4 गावातल्या लोकांबद्दल एक मत तयार करुन "हे फुकटखाऊ टॅक्स भरत नाहीत,आळशीपणा करतात अन आत्महत्या करतात" म्हणणारे किंवा शहरातल्या लोकांबद्दल "त्यांना काय संस्कार आहेत , फ्लॅटच्या दारा आड़ बंदिस्त असतात असंवेदनशील असतात" हे म्हणणारे गावकरी दोन्ही बाजु असहिष्णु नसतात? आता थोड़े असहिष्णुता ह्या संकल्पने बद्दल मुळात असहिष्णुता ही फ़क्त एक धर्माचा विचार दुसऱ्याला मान्य नसणे इतके सोपे सुटसुटीत नसते नसावे असे मला वाटते!! ही एक खुप मोठी कांसेप्ट आहे, जीवनातला कुठलाच हिस्सा ह्याच्यापासून वेगळा नाहीये, अगदी विज्ञान सुद्धा ! खोटे वाटते?? आजचे आधुनिक अभियांत्रिकी ते सिग्नल प्रोसेसिंग मधे उपयुक्त असे fourier transform मांडणाऱ्या joseph fourier ला ती थ्योरी मांडताना काय त्रास झाला होता तो पहावा, ती पण असहिष्णुताच होती!. असो थोड़ा भरकटलो त्याबद्दल क्षमस्व. थोडक्यात काय ? असहिष्णुता कायम होती भारतात अन ती एका धर्माकडूनच होती असेही नाही, ती सगळ्यांकडून होतीच, त्यामुळे कोणीच विक्टिम कार्ड खेळणे चुक आहेच, ही विक्टिमकार्ड्स खेळणे म्हणजे "गुड ओल्ड डेज़" मधे रमणाऱ्या पारशी बुढ्या सारखे असणे वाटते मला वैयक्तिक दृष्ट्या!, बरं ह्यावर बोलायची सोय नसते! बोललो तर वेगळे फाटे फूटत असतात! असो!

In reply to by नाना स्कॉच

म्हणजे असहिष्णुता पूर्वापार चालत आली आहे! मग उजवे सरकार आल्यावरच असहिष्णुता शब्द का ऐकू यायला लागला? हीदेखील असहिष्णुताच नाही का?

In reply to by DEADPOOL

चेक आणि मेट 25/03/2016 - 16:09
मग उजवे सरकार आल्यावरच असहिष्णुता शब्द का ऐकू यायला लागला? हीदेखील असहिष्णुताच नाही का?
अहो ह्या आणि अशा बर्याच गोष्टींवर काहीजणांची दुकाने चालतात.शिवाय हा संक्रमणाचा काळ असल्याने नवनवीन विचारवंत जन्मास येण्यास अगदी अनुकूल वातावरण आहे.

In reply to by DEADPOOL

नाना स्कॉच 25/03/2016 - 16:14
असं म्हणता येईल, जर कोणी म्हणाला की असहिष्णुता मुळात "सुरूच" बीजेपी आल्यावर झाली तर ते चुक आहे, पण जर कोणी म्हणाला की असहिष्णुता बीजेपी आल्यावर "वाढीला" लागली तर त्यावर विचार करता येईल, वैयक्तिक दृष्ट्या मला वाटते की बीजेपी अन काँग्रेस कुठलीही पार्टी असो देश चालवायचा म्हणला की ठराविक सेट ऑफ़ प्रिंसिपल्स वरच चालवतात agree or deny but its a hard fact. बीजेपी जेव्हा विरोधीपक्षात होती तेव्हा त्यांच्यालेखी हिंदुंविरुद्ध असहिष्णुता वाढीला लागली होती and vice versa for all isms and political parties in India including congress lefts socialists and all अन हो निरपेक्ष दृष्ट्या पाहता ती ही असहिष्णुता होती अन ही देखील असहिष्णुता आहेच! त्यात राजकीय असहिष्णुता लैच बेक्कार विषय आहे देवा त्यात भल्या भल्यांची फे फे होईल

In reply to by DEADPOOL

कॉँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा bjp ने किंवा कुणीही हा शब्द वापरला नाही!
का नाही वापरला ? हे म्हणजे पुणेकर दुकानदारांनी आमची कोठेही शाखा नाही सांगण्यासारखे नाही का ;) उदाहरणार्थ हैदराबाद विद्यापीठातील रोहीत वेमुलाच्या आधी झालेल्या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वेळीच काँग्रेस किंवा केंद्रात आंध्रात जी काही सरकारे होती त्यांच्या विरोधात दलित मुलांच्या बाजूने तेव्हाच आवाज भाजपाने केला असता तर दलितांना त्यांच्या बाजूला वळवणेही झाले असते आणि नंतर आता चालू असलेले राजकारण करण्याची काँग्रेस आणि कम्युनीस्टांची संधी कमी झाली नसती का ? पण अशा सकारात्मक कृतीत भाजपा आणि त्यांच्या सहयोगी संस्थांचे कार्यकर्ते मागे पडतात किंवा कसे. आजही युपी बंगाल बिहार मध्ये दलितांच्या नावाने केवळ तोंड देखले काम करणार्‍या सरकारांची भरती आहे. दलितांच्या बाजूने अभ्यासपूर्ण बाजू घेऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपा कमी का पडतो. हा असहिष्णूपणा नाही कामात कमी पडणे आहे.

In reply to by माहितगार

नाना स्कॉच 25/03/2016 - 16:45
अहो , शब्दप्रमाणिक न राहता बीजेपी ने असहिष्णुतेचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे हो! आत्ता काँग्रेस तेच करते आहे फ़क्त शब्द वापरुन हे माझे वैयक्तिक मत आहे

In reply to by नाना स्कॉच

तर्राट जोकर 25/03/2016 - 19:30
सहमत, हिंदुबहुल भारतात हिंदूंचा संकोच होतोय अशी बोंब मारत धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न करणे हे दुसरे काय आहे? मुद्दे अंगावर उलटायला लागले की शब्दांचे खेळ खेळणे टिपिकल आहे.