किती जाज्वल्य इतिहास आहे आपल्याला! दत्ताजी शिद्यांसारख्या असंख्य पराक्रमी पुर्वजांच्या तसेच राम-कृष्णाच्या भूमीत देवाने जन्म दिला हे आपले भाग्यच नव्हे का?
अविनाशजी, आपला लेख वाचताना अंग शहारुन गेले. कृर मुसलमानी आक्रमकांचे कमालीचे क्रौर्य व त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी वीराने देलेले बाणेदार उत्तर हे सगळे काही सांगून जाते.
थोरल्या आबासाहेबांनी सुरतेवर छापा टाकला तेव्हा स्त्रीया व मुलांना इजा होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली होतीच. शिवाय शत्रूला मारताना सुद्धा कधी क्रौर्य दाखवले नव्हते. तो या भारतभूच्या लेकरांचा गूण नव्हेच मुळी. पण म्लेंच्छांनी मात्र जेव्हा जेव्हा कत्तली केल्या तेव्हा तेव्हा सैतानालाही लाजवले. मग ते घरातल्या बायका लेकरांसकट आपल्या पुण्याला जाळून गाढवाचा नांगर चालवणे असो, कृरकर्म्या औरंग्याने केलेली हिंदूंची कत्तल असो वा इतर मुसलमानी आक्रमणे. प्रत्येक वेळी या नराधमांनी (खरेतर हा खूप सौम्य शब्द झाला) सैतानाला सुद्धा लाजवले. पण त्या सगळ्या आक्रमाकांचे महाराष्ट्राच्या वाघाने कोथळे काढले व त्यांचे थडगे सुद्धा इथेच बांधले हा ही इतिहासच आहे.
अशा बोधपर गोष्टींमधून शिकून आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या शौर्याला साजेसे असे आपले पुढील भवितव्य ठरावे हीच या संक्रमण काळात ईश चरणी प्रार्थणा!
आपला,
(प्रभावित) भास्कर शिंदे
बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!
ह्रुदय द्रावक उतारा आणि प्रतिसाद वाचून डोळ्यात अश्रू आले.
अशा बोधपर गोष्टींमधून शिकून आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या शौर्याला साजेसे असे आपले पुढील भवितव्य ठरावे हीच या संक्रमण काळात ईश चरणी प्रार्थणा
माझीही.
कृर मुसलमानी आक्रमकांचे कमालीचे क्रौर्य
भास्करराव, येथे धर्म आणण्याचे काहीही कारण नाही. जवळपास संपूर्ण उत्तर भारत, लढवय्या राजपुतांसहित, सगळे अब्दालीच्या बाजूने (मराठ्यांच्या विरुद्ध) ह्या लढ्यात होते. त्याची कारणे वेगळी, पण निश्चितपणे धार्मिक नव्हेत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
नतमस्तक
अश्रू आले
धर्म आणू नका
इतिहास नव्हे
समजलं नाही...
नाही
बचेंगे तो