Skip to main content

क्षितीज

लेखक शाल्मलि यांनी रविवार, 04/01/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
अदम्य इच्छा ही मनत क्षितीज होण्याची, असते जेथे ओढ वेडया धरतील नभाला भेटण्याची; मात्र तो असतो फक्त एक अभास तरी आहे वेडया मनला अजुनही कोणाची आस?
लेखनविषय:

वाचने 2643
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कवितेतले आम्हाला काय विशेष कळत नाहि , आम्हाला या कवितेत फक्त 'मनत' आणी 'मनला' हे जे शब्द आले आहेत त्या जागी 'मनात' आणी 'मनाला' असे शब्द हवे होते येव्हडेच कळाले !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

कळ्ल! व्याकरण फार चा॑गलय ते..... पहीलाच प्रयत्न तो आमचा.... =))

कविता अंमळ डोक्यावरूनच गेली..! शाल्मली, कविता वगैरे तुझा प्रान्त नव्हे. तू आपली मिपावर छान छान पाकृच देत जा.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शाल्मलि आणि शाल्मली वेगळ्या आहेत वाटते. - झुरळ मारणारा क्षत्रिय.

In reply to by विसोबा खेचर

ती सौ शाल्मली लिखाळ.. वेगळी. आणि ही शाल्मलि वेगळी आहे.. बहुतेक. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

ती सौ शाल्मली लिखाळ.. वेगळी. आणि ही शाल्मलि वेगळी आहे.. बहुतेक. येस्स..! घोटाळा झाला खरा.. तरीच म्हटलं भरली भेंडी करणारी शाल्मली कविता केव्हापासून करायला लागली?! :) आता उलगडा झाला.. आपला, (र्‍हस्व-दीर्घात फसलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शुद्धलेखनाला फाट्यावर मारलं की असं होतं बॉ! शाल्मलि आणि शाल्मली सारख्याच दिसू लागतात. ;) ह. घ्या.

झुमाक्ष, प्राजु आणि प्रियालीताई, खुलाश्याबद्दल आभार. ही शाल्मलि मी नाही. नावाच्या र्‍हस्व दीर्घातला हा लहानसा फरक पटकन कळत नाही हे खरेच आहे. पुढे सुद्धा असा गोंधळ होउ शकतो. --शाल्मली.