महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते.
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
8. रावणाला दहा तोंडे होती.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तिला घेउन घरी आल्यानंतर
द्रोपदीला अर्जुनाने स्वयंवरात
(द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता
मिपावरच्या सग्ळ्यात मोठ्ठ्या
स्त्री-पुरुषांचे कौमार्य जपणे
मी पा झोपडपट्टीत सुद्धा
माफ करा जोकर साहेब, माझा
@ बाहुबली
म्याचफिक्सिंग झालेलं का? कर्ण
कर्ण हा कुंतीला लग्नाआधी
कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर
कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर
वसिष्ठ च्या जागी दुर्वास
या वेळी तरी नक्की का?
आता
या वेळी तरी नक्की का?
चांगली सेवा केल्यामुळे
दुर्वास
मला ही तीच शंका आहे