कोणत्या विमानतळावर पुठ्ठा घेउन उभी असते तेवढी इन्फॉरमेशन काडा राव
आपला पुठ्ठा सांभाळून वागा, नाहीतर बसायच्या दोन-चार लाथा! ;-)
"आतापर्यंत अनेकदा विमानातून प्रवास केलेला आहे तेव्हा उगाच तिकडे विमानतळावर येऊ नका. मी येईन घरी माझी-माझी!", हे माझं सांगणं घरच्यांनी कधीही मनावर घेतलं नाही. याउलट जिथून घरी यायचे त्या विमानतळावर घ्यायला कोणीही नसायचं. दोन्ही प्रकारात मला कधीही काहीही फरक वाटला नाही. दहा-बारा तास प्रवास केल्यावर खरंतर जाऊन ताणून देणे हेच महत्त्वाचं वाटायचं. त्यामुळे कोणी आलं, नाही आलं, झप्पी दिली, नाही दिली, काहीही वाटलं नाही. मात्र शेवटच्या वेळेस घरी यायला निघाले तेव्हा मात्र सोडायला तिघं जण आले होते, तेव्हा फारच छान वाटलं.
अर्थात, वरच्या गोष्टीत काहीही गंमत वाटली नाही.
ए. आर. रहमानने ही नुकतंच एक गाणं आणि त्याचा विडीओ बनवलाय या विषयावर. टिव्हीवर पाहिलं तेव्हा हे नेमकं काय आहे ते कळालं नाही आधी, पण तुमच्यामुळे या विषयीची माहिती मिळाली.
धन्यवाद!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
एकदा एका ध्यान शिबीराला गेलो असताना तेथील साधूने सांगितलेली गोष्ट.
असेच एक ध्यान शिबीर त्यांनी तुरुंगात आयोजन केले होते. तेथील अनेक शिक्षा भोगणारे गुन्हेगार त्यात सहभागी झाले होते. काही कैदी लगेचच शिबीराच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊ लागले. त्यात एक अट्टल खुनाच्या आरोपातून सिक्षा झालेला कैदी होता. तो मात्र अधून मधून ऐवुन न ऐकता शिवीगाळ करीत असे.
२/३ दिवस असा क्रम चालला. ते त्या कैद्याशी मात्र चांगले बोलत आणि त्याला अलिंगन देत असत. २/३ दिवसानंतर असेच अलिंगन दिले असताना तो कैदी स्पुंदुन स्पुंदुन रडायला लागला. मला माणसासारखे कोणीच वागवले नाही तुम्ही मात्र मला किती चांगली वागणुक देत आहात?
स्पर्शाची ओढ माणसाला असतेच, दुखी माणसाला मात्र ती जास्तच असते.
वारकरी लोक गळाभेट घेत असतात.
स्पर्शाची ओढ माणसाला असतेच, दुखी माणसाला मात्र ती जास्तच असते.
अस्मादिक पण निरतिशय दु:खी आहेत. :S
कोणी उत्सुका आहे इथे गळाभेट घ्यायला? O:)
ताबडतोब व्य.नि. ने कळवावे. :-C
केवळ आपलाच,
साखरांबा.
प्रतिक्रिया
लय भारइ
हा हा हा
कोणत्या
अवांतर लेखन
चालू द्या!
ए. आर.
सरजी...
छानच कल्पना.
स्पर्शाची
असे
चांगले म्हणेल.
आणि
जागा
ठिक आहे
'मोफत
थ्यांकु