महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…
वर्गीकरण
वाचने
62721
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
वैयक्तिक मते
'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय?
जरूर महत्वाचा भाग आहे
In reply to 'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय? by मंदार कात्रे
हेही ध्यानात घ्यावे
In reply to जरूर महत्वाचा भाग आहे by पगला गजोधर
१८६९ साली शिवाजी महाराजांची
In reply to हेही ध्यानात घ्यावे by पगला गजोधर
दीनबंधू नियतकालिकाबाबत मराठी विश्वकोशातील उल्लेख
In reply to १८६९ साली शिवाजी महाराजांची by हेमंत लाटकर
लोखंडे, नारायण मेघाजी
In reply to दीनबंधू नियतकालिकाबाबत मराठी विश्वकोशातील उल्लेख by माहितगार
त्यांनी सत्य लिहिले आहे
In reply to १८६९ साली शिवाजी महाराजांची by हेमंत लाटकर
जाता जाता हे पण सांगून टाका
डॉ साहेब
In reply to जाता जाता हे पण सांगून टाका by सुबोध खरे
मी जयंत टिळक
In reply to डॉ साहेब by पगला गजोधर
आधी प्रश्न नक्की ठरवा ना
In reply to मी जयंत टिळक by पगला गजोधर
मूळ प्रश्न नक्की आहे
In reply to आधी प्रश्न नक्की ठरवा ना by कहर
कट्टर हिंदू राजा
In reply to मूळ प्रश्न नक्की आहे by पगला गजोधर
बरोबर
In reply to कट्टर हिंदू राजा by अनिरुद्ध.वैद्य
जाणता राजा
In reply to बरोबर by पगला गजोधर
(१) काही काही ब्राम्हण शेतकरी
In reply to जाणता राजा by अनिरुद्ध.वैद्य
'गोविंद पानसरे' लिखित 'शिवाजी कोण होता ?' हे पुस्तक
In reply to जाणता राजा by अनिरुद्ध.वैद्य
शेतकर्यांचा राजा, छत्रपति शिवाजी महाराज की जय !
In reply to 'गोविंद पानसरे' लिखित 'शिवाजी कोण होता ?' हे पुस्तक by पगला गजोधर
मग बाकी बलुतेदार किंवा इतर
In reply to शेतकर्यांचा राजा, छत्रपति शिवाजी महाराज की जय ! by पगला गजोधर
शिवरायांना एकाच जातीचे म्हणून
In reply to मग बाकी बलुतेदार किंवा इतर by सुबोध खरे
मग "रयतेचा राजा" असे का म्हणू
In reply to शिवरायांना एकाच जातीचे म्हणून by पगला गजोधर
म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर
ओ
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
हा हा हा =)) बिच्चारे
In reply to ओ by प्रसाद गोडबोले
नायतर काय ? राज्कारणात
In reply to ओ by प्रसाद गोडबोले
ह्या
In reply to नायतर काय ? राज्कारणात by डॉ सुहास म्हात्रे
ठेऊन घ्या तुमच्याकडेच त्याचे पैसे देतो
(पाहीजे तर) असे म्हणतात हे लोक !!! खुलासेदार नाखुहा सिंक्लेअर कोणता असेल ? एक
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
स्कॉटिशच असावा. ब्रिटिश काळात
In reply to हा सिंक्लेअर कोणता असेल ? एक by माहितगार
हम्म आपण म्हणता तसे कदाचित
In reply to स्कॉटिशच असावा. ब्रिटिश काळात by बॅटमॅन
रेफरन्स
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
प्रा हरी नरके यांच्या लेखामधे पुढील उल्लेख आढळतो…
In reply to रेफरन्स by पगला गजोधर
धन्यवाद.
In reply to रेफरन्स by पगला गजोधर
आपण आवळस्करांचे, "रायगडाची
In reply to रेफरन्स by पगला गजोधर
बॅट्या, तू मिथबस्टर म्हणून एक
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे
In reply to बॅट्या, तू मिथबस्टर म्हणून एक by अस्वस्थामा
तुझाच है कय हा "ब्लोग" ? ;)
In reply to सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे by बॅटमॅन
नाय बा. तो मी न्हवेच. :)
In reply to तुझाच है कय हा "ब्लोग" ? ;) by अस्वस्थामा
धन्यवाद!
In reply to सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे by बॅटमॅन
अनेक धन्यवाद.छान ब्लाॅग आहे.
In reply to धन्यवाद! by विकास
बॅटमॅन तुम्ही सुचविलेला
In reply to सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे by बॅटमॅन
अस्वथामा म्हणजे महाभारतातील
In reply to बॅट्या, तू मिथबस्टर म्हणून एक by अस्वस्थामा
हेमंत लाटकर आगे बढो, हम आपके
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by हेमंत लाटकर
आघी आगे बढो म्हणायचे आणि वेऴ
In reply to हेमंत लाटकर आगे बढो, हम आपके by प्यारे१
बस्स क्या बावा....?
In reply to आघी आगे बढो म्हणायचे आणि वेऴ by हेमंत लाटकर
एक तर १३ व्या महिन्याचा बोनस
In reply to हेमंत लाटकर आगे बढो, हम आपके by प्यारे१
ओ काका!
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by हेमंत लाटकर
अहो दादा dusyodhankivyatha
In reply to ओ काका! by पैसा
हीहीही!
In reply to अहो दादा dusyodhankivyatha by हेमंत लाटकर
ताई मी गुगलवर चेक केले
In reply to हीहीही! by पैसा
तुम्ही बरोबर आहात.
In reply to ताई मी गुगलवर चेक केले by हेमंत लाटकर
बरं बरं
In reply to तुम्ही बरोबर आहात. by प्यारे१
पिंक नको पण
In reply to बरं बरं by पैसा
त्या तुम्हाला काका म्हणत आहेत
In reply to अहो दादा dusyodhankivyatha by हेमंत लाटकर
अस्वथामा म्हणजे महाभारतातील
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by हेमंत लाटकर
मी हे तुम्ही माझ्या धाग्यात
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by अस्वस्थामा
हा हा हा..;)
In reply to मी हे तुम्ही माझ्या धाग्यात by हेमंत लाटकर
मी हे तुम्ही माझ्या धाग्यात
In reply to मी हे तुम्ही माझ्या धाग्यात by हेमंत लाटकर
अस्वस्थामा साष्टांग नमस्कार.
In reply to मी हे तुम्ही माझ्या धाग्यात by अस्वस्थामा
अरे वा ! म्हणजे Undo करणे शक्य आहे हे
In reply to अस्वस्थामा साष्टांग नमस्कार. by हेमंत लाटकर
मी पण तुम्हाला अश्वत्थामाच
In reply to मी हे तुम्ही माझ्या धाग्यात by अस्वस्थामा
ओ
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by अस्वस्थामा
पैल्या धा
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
गोनिदा म्हणजे "दांडेकर" ना?
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
शिवचरित्रमाला मध्ये
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकातून
ज्योतिराव फुल्यांना महात्मा
In reply to इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकातून by पैसा
कृपया
In reply to ज्योतिराव फुल्यांना महात्मा by प्यारे१
शंभूमहादेव हे ठिकाण कोठे आहे ?
In reply to इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकातून by पैसा
बहुतेक
In reply to शंभूमहादेव हे ठिकाण कोठे आहे ? by माहितगार