सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे.
सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली. मात्र हिटलरच्या जर्मनीबरोबर आणि त्याच अंगाने जाणार्या जपानबरोबर त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून जरी मैत्री केली असली तरी, "जर-तर" च्या भाषेत चुकून पण जर्मनी-जपान कोणीही तात्पुरते आशियाच्या बाजूने जिंकत आले असते तर भारताचे पण खरे नव्हते असे वाटते. अर्थात हे देखील समजते की त्यावेळेस (१९४१) जर्मनीची सगळी दुष्कृत्ये बाहेर आली नव्हती...असो.
आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि सुभाषबाबूंचे पुतणनातू सुर्या बोस यांच्या जर्मनीत झालेल्या भेटीची बातमी आली आहे. सुर्या बोस यांच्या वडीलांवर देखील त्या काळात पाळत ठेवली गेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर देखील श्री. सुर्या बोस यांचे खालील म्हणणे वाचण्यासारखे आहे...
"I gave the PM a few points in writing, including the issue of surveillance on the family so that the truth comes out," Surya said. He said he impressed on Modi that India as a nation was strong enough to face the truth, even if it was unpalatable. "The declassified information needn't paint a glorious picture of Netaji. It may say something negative. In all probability, it will. We must not shirk from the truth even if it adversely affects Netaji's image. The family is ready to face it," he said.या बातमीत श्री बोस यांनी इतिहासाकडे अलिप्तपणे बघण्याची दाखवलेली वृत्ती आणि धैर्य हा या चर्चेचा विषय आहे. सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते. तसेच नेहरूंच्या नंतरचे पंतप्रधान शास्त्री, नंदा आणि इंदीरा गांधी, त्यांच्या त्या त्या वेळच्या गृहमंत्र्यांसकट सर्वच जबाददार होते. त्यात यशवंतराव चव्हाण देखील आले. तरी देखील अंतिमतः या निर्णयांवर वेळोवेळच्या पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्या शिवाय हे केले गेले असे म्हणत केवळ गृहमंत्र्यांवर जबाबदारी टाकली जाणार असेल तर ती मोठ्ठी दिशाभूल आहे आणि त्यातून केवळ पंतप्रधान हे स्वतः निर्णय घेत नव्हते इतकेच सिद्ध होऊ शकेल, जबाबदारी टळू शकणार नाही. बरं त्यांनी तसे करणे ही कदाचीत त्या काळातील (फॉरवर्ड ब्लॉक आणि तत्सम अतिरेकी डाव्या संघटनांमुळे) गरज देखील असेल आणि ते त्या त्या नेत्यांनी गोपनिय ठेवले असेल तर त्यातही काही चूक नाही. पण ते आता इतक्या वर्षांनी इतिहास म्हणून प्रसिद्ध झाले तर वास्तव जगासमोर येऊ शकेल. अर्थात या सर्वांचा लसावि असे म्हणता येऊ शकेल तो म्हणजे काँग्रेस....आणि गंमत म्हणजे एकीकडे पाळत ठेवणारे दुसरीकडे त्यांना राष्ट्रभक्त देखील म्हणत होते. याच काळात सावरकरांना (मला वाटते चीन युद्धाच्या वेळेस देखील) अटक/स्थानबध्दता करण्यात आली होती. श्यामाप्रसाद मुखर्जींचा (१९५३) गुढ मृत्यू झाला होता. भगतसिंग बद्दल देखील बोलले गेले आहेच. असे अनेक असेल जे कदाचीत बाहेर येणार नाही अथवा काळाच्या ओघात "गंगार्पण" झाले आहे. सुभाषबाबूंचे दुसरे पुतणनातू आणि सध्या तॄणमूल कडून खासदार असलेले अमेरीकास्थित सुगाता बोस मात्र नेहरूंना जबाबदार ठरवायला तयार नाहीत तर केवळ पटेलांनाच चूक ठरवत आहेत. गंमत म्हणजे ते इतिहास आणि राजकीय विषयातले तज्ञ आणि हार्वर्ड मधे प्राध्यापक आहेत! अर्थात त्यांना प्रत्यक्षात बोलताना ऐकलेले असल्याने, त्यांच्या असल्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही... दुर्दैवी मात्र नक्की वाटते. दुसरे सन्माननीय प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी अजून यासंदर्भात (एरवी मांडतात तशी) मते मांडलेली नाहीत. कम्युनिस्ट पार्टीकडून देखील या संदर्भात बोलले गेलेले दिसले नाही. बाकीचे डावे विचारवंत देखील "सुभाषबाबूंच्या पहारेकर्यांबद्दल" गप्पच आहेत आणि कागदपत्रे जाहीर करा असे देखील म्हणलेले वाचले तरी नाही. मात्र हे आणि त्यांचे डावे पूर्वज याच काळापासून ते आजतागायत कुठलाही पुरावा नसताना तत्कालीन संघापासून ते आजच्या बालस्वयंसेवकापर्यंत सर्वांना "गांधीचे मारेकरी" म्हणून समाजाची दिशाभूल करत राहीले. या इतिहासाच्या मारेकर्यांनी आणि पहारेकर्यांनी स्वतःचे विचार रुजावेत म्हणून बुद्धीवादीपणाने हिंदू आणि हिंदूत्वाचा द्वेष पसरवत, त्यांच्याबद्दल खोटे बोलून, त्यावर खोटे संशोधन करून आजपर्यंत या तथाकथीत विचारवंतांनी देशाचे सामाजिक-आर्थिक-राजकीय नुकसान केले आहे. या मारेकर्यांचे आणि पहारेकर्यांचे भांडे फोडणे आणि त्यांच्या असल्या (वि)कृतीशील विचारसरणीस दूर करणे ही काळाची गरज आहे.
वाचने
25373
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
मोठ्या बहुमताने निवडून दिले
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
आपणास कसे माहीत की माईसाहेब
In reply to मोठ्या बहुमताने निवडून दिले by पॉइंट ब्लँक
विकासराव...
जाणता राजा
In reply to विकासराव... by अर्धवटराव
म्हणजे नक्कीच काही तरी घोळ
In reply to जाणता राजा by विकास
=))
In reply to म्हणजे नक्कीच काही तरी घोळ by काळा पहाड
ते बोल्लं की त्याचं उल्टंच
In reply to =)) by विकास
बाण कुठला हे तर महाभारत आहे.
?
In reply to बाण कुठला हे तर महाभारत आहे. by hitesh
नाटक...
In reply to बाण कुठला हे तर महाभारत आहे. by hitesh
आणी
In reply to नाटक... by विकास
पिकासा चा भाउ विकासा.. ;)
In reply to आणी by माईसाहेब कुरसूंदीकर
बाकी , गांधीहत्या कुणी व
In reply to बाण कुठला हे तर महाभारत आहे. by hitesh
popcorn
@ विकास....अत्यंत समतोल व समयोचित लेख.....!!!!
काहीसे विस्कळीत
असं म्हणणारा माणूस निदान
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
आधी
In reply to असं म्हणणारा माणूस निदान by काळा पहाड
माईसाहेबांशी सहमत (चक्क)
In reply to आधी by माईसाहेब कुरसूंदीकर
माई . सहमत
In reply to आधी by माईसाहेब कुरसूंदीकर
तुम्ही मला लबाड संघवाले
In reply to माई . सहमत by hitesh
खरे आहे...
In reply to माई . सहमत by hitesh
शब्द चुकला
In reply to आधी by माईसाहेब कुरसूंदीकर
माई, हे नक्की "ह्यां"चं मत
In reply to आधी by माईसाहेब कुरसूंदीकर
सुब्रमण्यम स्वामी
In reply to असं म्हणणारा माणूस निदान by काळा पहाड
याविषयी या आणि या धाग्यावर
In reply to सुब्रमण्यम स्वामी by क्लिंटन
हा हा
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
माहितीपूर्ण
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
शिवाय...
In reply to माहितीपूर्ण by विकास
काही मुद्दे
In reply to माहितीपूर्ण by विकास
असेच काही
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
पांचाली माई
काही गैरसमज
समूह जेव्हा एखाद्यावर फिदा
In reply to काही गैरसमज by हुप्प्या
जपान्यांना पाठिंबा.
In reply to समूह जेव्हा एखाद्यावर फिदा by क्लिंटन
गुलामगिरी
In reply to जपान्यांना पाठिंबा. by अर्धवटराव
जपानने
In reply to गुलामगिरी by क्लिंटन
+१
In reply to जपानने by खंडेराव
जपान्यांचे अत्याचार
In reply to +१ by क्लिंटन
बोका-ए- आझम यांची एक लेखमालिका आहे ..
In reply to जपान्यांचे अत्याचार by कपिलमुनी
क्लिंटन साहेब,
In reply to +१ by क्लिंटन
नक्कीच
In reply to क्लिंटन साहेब, by काळा पहाड
Posterity will ask
In reply to +१ by क्लिंटन
??
In reply to Posterity will ask by arunjoshi123
जपानी सैन्य तसले नव्हते
In reply to ?? by क्लिंटन
कै च्या कै
In reply to जपानी सैन्य तसले नव्हते by arunjoshi123
युद्धकालीन परिस्थिती आणि
In reply to कै च्या कै by क्लिंटन
शांतिकालीन परिस्थिती
In reply to युद्धकालीन परिस्थिती आणि by arunjoshi123
नव्या मुद्द्यांविषयी
In reply to युद्धकालीन परिस्थिती आणि by arunjoshi123
जपान कि ब्रिटीश...
In reply to गुलामगिरी by क्लिंटन
लय भारी...
In reply to जपान कि ब्रिटीश... by अर्धवटराव
मस्त
In reply to जपान कि ब्रिटीश... by अर्धवटराव
जपानी जास्त क्रूर होते
In reply to जपान कि ब्रिटीश... by अर्धवटराव
अजून एक. फाळकेसाहेब चित्रपट
In reply to जपानी जास्त क्रूर होते by क्लिंटन
फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती
In reply to अजून एक. फाळकेसाहेब चित्रपट by संदीप डांगे
इंग्रजांनी हे का केलं?
In reply to जपानी जास्त क्रूर होते by क्लिंटन
या मागे इंग्रजांची दयाबुद्धी
In reply to इंग्रजांनी हे का केलं? by अर्धवटराव
म्हणुनच...
In reply to या मागे इंग्रजांची दयाबुद्धी by काळा पहाड
गृहितके
In reply to म्हणुनच... by अर्धवटराव
जपान्यांना प्रतिककार..
In reply to गृहितके by क्लिंटन
जेते व वसाहतवाद
In reply to म्हणुनच... by अर्धवटराव
तसंहि असेल.
In reply to जेते व वसाहतवाद by प्रदीप
जर तर प्रकरण वाढवायचेच असेल तर...
In reply to जेते व वसाहतवाद by प्रदीप
विषाची परिक्षा का घ्या?
In reply to जर तर प्रकरण वाढवायचेच असेल तर... by हुप्प्या
ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि
In reply to विषाची परिक्षा का घ्या? by क्लिंटन
:)
In reply to ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि by हाडक्या
घातक स्वप्नाळूपणा अर्थात.. :)
In reply to :) by क्लिंटन
.
In reply to :) by क्लिंटन
.
In reply to :) by क्लिंटन