भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ? सगळे मार्क्स , अडम्स, टोल्स्टोय ." भारतासारख्या वैविध्यपूर्ण तेने नटलेल्या खंडप्राय देशात आपण बाहेरच्या देशातल्या कोणत्या तरी माणसाने तयार केलेला 'इझम ' जसा च्या तसा कॉपी पेस्ट करतो आणि कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचे संदर्भ वापरतो यावर झालेली हि खास नेमाडीय कोटि .साहित्य संमेलनावर त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा धुरळा उडाला . काहीही असो नेमाडे कायम बातम्यात असतात हे खर . ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात कायम मराठी लेखकांवर अन्याय होतो अशी ओरड चालू असताना नेमाडे याना हा पुरस्कार घोषित झाल्याने आपण खुश होण्यास हरकत नाही . आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय पांडुरंग सांगवीकर याचे आधुनिक version असणारया एका चाहत्याचा नेमाड्यांना मानाचा मुजरा .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वरचा प्रतिसाद जरा चुकलाच. ती
बाकि नेमाडे यान्चा पण 'लेखक
पांडुरंग सांगवीकर उवाच : तर
बाबौ !!
भन्नाट. तुम्हि लिहिले आहे का?
प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला
.....ही जी मंडळी आहेत या
:)
काफ्का म्हणताच
खरेक्ट. प्रस्तुत लेखातले प्रा
@ पिंपातला उंदिर
नेमाडे
वास्तविक
१००%
+१०००
पूर्णपणे सहमत.
हा मासेस विरुद्ध क्लास
हे ही खरेच आहे म्हणा.........
अमिताभ
मान्य आहे फारएन्ड साहेब : )
एका मराठी माणसाला ज्ञानपीठ
'कोसला' जवळपास ३०
कोसला
रश्दि साहेबांनी अत्यंत हीन शब्द वापरले आहेत नेमाड्यांबद्दल
खूपच मस्त
जे पेराल तेच उगवणार ना !
नेमाड्यांनी कधि कुणाला बास्टर्ड म्हटलं ?
रश्दीनी अतिशय अश्लाघ्य आणि
ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे
हो ना
तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे
क्या बात है
हे असं पायजे..
छान चर्चा झाली या